शिवजयंती निमित्त शिवभक्तांना राज्य सरकारकडून अनोखी भेट
शिवनेरी मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी… औरंगाबाद: शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शिवभक्तांनी टोलमाफ करण्याचा निर्णय घेतला असून 19 फेब्रुवारीला शिवनेरीवर जाणाऱ्या शिवभक्तांना टोलमाफ करण्यात आला आहे. शिवनेरी किल्ल्याच्या मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी करण्यात आली आहे. यामध्ये खालापूर, तळेगाव, खेड, राजगुरुनगर टोलनाक्यावर टोलमाफी असेल सरकारकडून घोषित करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 393 वी जयंती साजरी […]
अधिक वाचा..