बावनकुळेंच्या जागी जर महाविकास आघाडीचा कुणी असता, तर…

सिडको: सिडकोच्या जमीन घोटाळ्यापासून आमदार रोहित पवार हे सातत्याने पुराव्यासह राज्य सरकारला लक्ष्य करत आहेत. महायुतीचे नेते मात्र महायुतीत राहून उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष्य करत आहेत.या सगळ्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी 90 कोटींचा अवैध उत्खननातील दंड माफ केल्या संदर्भातील प्रकरण बोलून दाखवले आणि नेहमीप्रमाणे भाजप नेत्यांच्या सवयीनुसार चंद्रशेखर बावनकुळे यांनी छातीठोकपणे पुरावे देण्याचे आव्हान दिले. […]

अधिक वाचा..

हल्ला दुसऱ्यावर पण तिचाच गेला हाकनाक बळी; जीव वाचवण्याची धडपडच ठरली जीवघेणी…

बारामती: बारामती-वालचंदनगर एसटी बसमध्ये काही दिवसांपूर्वी माथेफिरू तरुणाने अचानक कोयत्याने दुसऱ्या तरुणावर हल्ला केला होता. यामुळे भयभीत होऊन जीव वाचविण्यासाठी पळत असताना अचानक जमिनीवर कोसळून बारामती येथील वर्षा रामचंद्र भोसले (वय ४३, रा. यादगार सिटी, बारामती) गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी (दि.६) मृत्यू झाला. काटेवाडी (ता. […]

अधिक वाचा..

मी कोणाला छेडत नाही पण मला छेडलं तर कोणाला सोडत नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘म’ मराठीचा नव्हे तर मलिदा आणि मतलबाचा मुंबई: बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेलो मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे, मी कोणाला छेडत नाही, पण मला छेडलं तर कोणाला सोडत नाही, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला आज दिला. विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

डायबिटीज (मधुमेह) असलेल्या व्यक्तीसाठी नाश्ता निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे

नाश्त्यामध्ये फायबर, प्रथिने आणि निरोगी चरबी असणे आवश्यक आहे, जेणेकरून रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. खाली काही पर्याय दिलेले आहेत. नाश्त्याचे पर्याय 1) ओट्स (दलिया): ओट्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते पचायला सोपे असतात. 2) अंडी: अंडी प्रथिने आणि निरोगी चरबीचा चांगला स्रोत आहेत. तुम्ही अंडी […]

अधिक वाचा..

दुसऱ्याच्या शेतातून पाईपलाईन टाकताना अडचण येतेय? जाणून घ्या काय आहे कायदेशीर मार्ग

समस्या वडिलोपार्जित जमिनींच्या वाटण्या झाल्यानंतर बहुतेक वेळा विहीर एका शेतात आणि शेती दुसऱ्या ठिकाणी राहते. अशा वेळी शेतकऱ्यांना पाणी पोहोचवण्यासाठी शेजारच्या जमिनीतून पाईपलाईन टाकणे किंवा पाट काढणे आवश्यक होते. मात्र, शेजारी जमीनधारकांची परवानगी मिळणे कठीण असते आणि या विवादांमुळे प्रकरण न्यायालयापर्यंतही पोहोचते. कायदा काय सांगतो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ – कलम ४९: हक्क: शेतीसाठी […]

अधिक वाचा..