विधिमंडळाचे विशेष अधिवेशन नाही बोलावले तर राज्यभर आंदोलन करु…

मुंबई: राज्यासमोरील प्रश्नांसदर्भात राज्यपाल रमेश बैस यांची काँग्रेस शिष्टमंळाने भेट घेऊन दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत अशी विनंती करण्यात आलेली आहे. राज्याच्या हितासाठी राज्यपाल काँग्रेसच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करतील अशी अपेक्षा आहे. विशेष अधिवेशन बोलावले नाही तर काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी राज्यभर रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]

अधिक वाचा..

राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा…

मुंबई: महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी खारघर येथे झालेली घटना हे सरकारी हत्याकांड असून अजूनही याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही. या घटनेला सरकारचे ढिसाळ नियोजनच जबाबदार आहे. खारघर घटनेची हायकोर्टाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी झाली पाहिजे. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना तातडीने मदत दिली पाहिजे तसेच बारसू रिफायनरी प्रकल्प स्थानिकांचा विरोध असताना सरकार […]

अधिक वाचा..

आतडी साफ करण्यासाठी आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी खास ज्यूस…

शरीर निरोगी ठेवण्यासाठी पचन तंत्र व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. पचन तंत्र बिघडलं तर शरीरात वेगवेगळ्या समस्या घर करतात. पचन तंत्रामुळेच शरीराला पोषक तत्व मिळतात. पचन तंत्रासाठी कोलन महत्वाचा अवयव आहे. कोलन म्हणजे मोठी आतडी. मोठ्या आतडीला नेहमीच साफ ठेवणं फार गरजेचं आहे. अशात यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. काही ज्यूसचं सेवन करून तुम्ही […]

अधिक वाचा..

शेत, पाणंद व शिवरस्ते खुले करण्यासाठी विशेष मोहिम राबविणार

मुंबई: शेतकऱ्यांच्या शेतीला दळणवळणासाठी रस्त्याच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी गावनकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडीवाट, रस्ते, पाणंद, पांधण, शेतरस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्या-येण्याचे रस्ते खुले करण्यासाठी मिशनमोडवर विशेष अभियान राबवण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले विधानसभा सदस्य अभिमन्यु पवार यांनी याबाबत लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली होती. मंत्री विखे-पाटील म्हणाले, राज्यातील शेत […]

अधिक वाचा..

माहेर संस्थेत तीन विशेष दाम्पत्यांचे विवाह थाटात संपन्न…

अनाथांच्या माहेर संस्थेतून झाले आत्तापर्यंत तब्बल १९२ विवाह शिक्रापूर (शेरखान शेख): वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथील अनाथ मुले, मुली यांसह महिलांसाठी कार्यरत असलेल्या माहेर संस्थेने आज पर्यंत बरेच अनाथ निराधार युवती व विधवा महिलांचे विवाह सोहळा साजरे केले असून नुकतेच माहेर संस्थेतील तीन विशेष पुरुष व तीन विशेष महिलांचे विवाह थाटात संपन्न झाले असून तिघा […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांग व विशेष मुलांसोबत केला आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा

दिव्यांगांना साहित्याचे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वाटप ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत केक कापून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच मतदारसंघातील किसन नगर येथील मुलांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते खाऊ व वह्या वाटप करण्यात आल्या. तसेच टेंभीनाका येथील कार्यक्रमात दिव्यांगाना विविध साहित्यांचे वाटप मुख्यमंत्री महोदयांच्या […]

अधिक वाचा..

दलित पँथर सुवर्ण महोत्सवी विशेषांकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई: ‘दलित पँथर’ ही दलितांची अस्मितादर्शक चळवळ तरुणाईच्या जागतिक उत्थापनाच्या पार्श्वभूमीवर जन्माला आली आणि आंबेडकरी चळवळीत नवचैतन्य निर्माण केले. या घटनेला आज पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने ‘पँथर’ या दलित पँथर सुवर्ण महोत्सवी विशेषांकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. ​मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात कार्यरत असलेले आंबेडकरी चित्रकार, कवी, लेखक डॉ. सुनील अभिमान अवचार यांनी […]

अधिक वाचा..

ओव्याचे काही खास गुणधर्म

गुणधर्म पाचक, गरम, तिखट, हलका, कडवट, पित्तकारक, वातकारक, रुची वाढविणारा, वेदनाशामक इ. उपयोग १) ओवा नेहमी चावूनच खावा. २) पोटदुखीवर १/२ चमचे ओवा गरम पाण्यासोबत घ्या. लवकर गुण येतो. ३) पचायला जड अन्नपदार्थातून ओवा खा. चांगले पचन होते. (भजी, वडा, इ.) ४) ओवा सकाळी खाल्ल्याने भूक वाढते. ५) रात्री खाल्ल्याने शौचास साफ होते. ६) लघवी […]

अधिक वाचा..

आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विशेष बातमी

शिक्रापूर (शेरखान शेख): कर्णबधिर मुलांचे विशेष शिक्षक असलेल्या सुभाष कट्यारमल यांनी मतिमंद मुलांच्या पालकांच्या गरजेने २००५ साली वाडा पुनर्वसन येथे जय महाराष्ट्र ग्रामविकास शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सेवाधामची स्थापना केली. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बौद्धिक दिव्यांग मुलांच्या करिता विशेष शिक्षण, निवास व भोजनासह सर्व सोयी सुविधा मोफत करण्यात येत असल्याने त्यांच्यामाध्यमातून पवन कट्यारमल यांच्याकडून ग्रामीण भागातील […]

अधिक वाचा..

निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करिता रविवारी विशेष मोहिमेचे आयोजन…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांचे निर्देशानुसार मतदारांकडून निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करणे करिता १९८- शिरुर विधानसभा मतदार संघातील सर्व ४०१ मतदान केंद्रावर रविवार (दि. 11) सप्टेंबर रोजी ऐच्छिक तत्वावर निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करिता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सर्व मतदारांनी सहभागी व्हावे व निवडणूक ओळखपत्रास आधार […]

अधिक वाचा..