जेवणाची सुरुवात कशी करावी

प्रत्येकाची सवय असते की जेवण झाले की काही गोड धोड खाण्याची. हे फार आधीच्या काळापासून चालत आले आहे. हिंदू शास्त्रात आणि आयुर्वेदात देखील हे आढळून येते. गोड खाण्याविषयी सर्वांनाच त्याचे गुण ठाऊक आहे पण जेवणाच्या आधी तिखट पदार्थ का खातात हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तिखट पदार्थ खाण्याचे फायदे  १) जेवण्यात तिखट पदार्थ आधी […]

अधिक वाचा..

Bigg Boss Marathi 6: राखी सावंतची धडाकेबाज वाईल्ड कार्ड एंट्री, घरात गोंधळाची सुरुवात

मुंबई: बिग बॉस मराठी ६ मध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. यंदाच्या सीझनची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली असून, ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने थेट बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे. पहिल्याच दिवशी राखीने आपल्या खास स्टाईलमध्ये घरात खळबळ उडवली असून, पुढील एपिसोड्समध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळणार, हे नक्की आहे. बिग बॉस मराठीचा […]

अधिक वाचा..

पेट्रोल पंप कसा सुरू कराल? गुंतवणूक किती, कसा मिळवाल परवाना आणि मग बक्कळ नफा

औरंगाबाद: स्वतःचा मोठा, विश्वासार्ह आणि कायम चालणारा व्यवसाय सुरू करायचा विचार करताय का? एकदा उभा केला की वर्षानुवर्षे स्थिर उत्पन्न देणारा बिझनेस हवा आहे का? मग पेट्रोल पंप व्यवसाय हा तुमच्यासाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो व्यवसायाचे स्वरूप आणि कंपन्या सरकारी कंपन्या (PSU) IOCL – इंडियन ऑइल BPCL – भारत पेट्रोलियम HPCL – हिंदुस्थान […]

अधिक वाचा..

व्यायाम शाळा चालू करून दरमहा कमवा 30 हजार रुपये

औरंगाबाद: राज्यातील युवकांना उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा मिळाव्यात आणि राष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडावेत यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याअंतर्गत व्यायामशाळा उभारणीसाठी दिले जाणारे अनुदान ७ लाखांवरून थेट १४ लाख रुपये करण्यात आले आहे. अनुदानवाढीचा इतिहास 2०१२ – सुरुवात २ लाख रुपये २०१९ – वाढ करून ७ लाख रुपये 2०२५ – आता वाढ करून […]

अधिक वाचा..

रेशन दुकान कसे सुरू करावे? अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे संपूर्ण माहिती जाणून घ्या…

रेशन दुकान (स्वस्त धान्य दुकान) हे सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत चालणारे सरकारमान्य दुकान आहे. या दुकानातून पात्र रेशनकार्डधारकांना गहू, तांदूळ, साखर, डाळी, तेल इत्यादी वस्तू कमी दरात दिल्या जातात. हा व्यवसाय उत्पन्नासोबत समाजसेवेसाठी देखील उत्तम मानला जातो. रेशन दुकानासाठी पात्रता अटी अर्जदार भारतीय नागरिक असावा किमान 10 वी उत्तीर्ण वय किमान 21 वर्षे गंभीर […]

अधिक वाचा..

महिलांना 90% अनुदानावर मिळणार पिठाची गिरणी! सुरू करा स्वतःचा व्यवसाय

औरंगाबाद: महाराष्ट्र सरकार अनुसूचित जाती व जमातीतील महिलांना पिठाची गिरणी खरेदीसाठी 90% अनुदान देत आहे. या योजनेमुळे महिलांना कमी भांडवलात स्वतःचा रोजगार सुरू करता येतो पिठाची गिरणी व्यवसायाचे फायदे कमी गुंतवणुकीत जास्त नफा ग्रामीण भागात कायम मागणी वर्षभर चालणारा व्यवसाय पात्रता निकष अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान […]

अधिक वाचा..

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! हडपसरवरून धावणार ८ नवीन रेल्वे, कधीपासून होणार सुरू

पुणे: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. हडपसर टर्मिनल लवकरच सुरू होणार आहे. पुणे रेल्वे स्टेशनला पर्यायी रेल्वे स्थानक म्हणून विकसित करण्यात येत असलेले हडपसर टर्मिनलचे काम डिसेंबरअखेरपर्यंत होणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाचा विकास सुरू होणार असल्यामुळे हरंगुळ एक्स्प्रेससह ८ रेल्वेगाड्या हडपसर टर्मिनल येथून सोडण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्यामुळे हडपसर येथून सुटणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांची संख्या […]

अधिक वाचा..

HSRP नंबर प्लेटसाठी केवळ ५ दिवस शिल्लक, आता मुदतवाढ नाही थेट कारवाई सुरू होणार

संभाजीनगर: महाराष्ट्रात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी HSRP प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. अंतिम मुदत: १५ ऑगस्ट २०२५ त्यानंतर थेट दंडात्मक कारवाई होणार आहे दंड किती ₹१,००० ते ₹१०,००० पर्यंत दंड वायुवेग पथक थेट कारवाई करणार म्हणून झाली होती मुदतवाढ ऑनलाइन बुकिंग अडचणी फिटमेंट सेंटरवरील गर्दी ग्रामीण भागातील जागरूकतेचा अभाव प्लेट्सची मर्यादित उपलब्धता […]

अधिक वाचा..

बोरीवली तहसिल मधील आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरु करा

एका दाखल्यासाठी विद्यार्थ्यांना मोजावे लागतात ३ ते ४ हजार रुपये आमदार अस्लम शेख यांचा आरोप मुंबई: बोरीवली तहसिल कार्यालयातील आपले सरकार केंद्र दिड महिना बंद राहणार आहे, अशी माहिती आपल्याला मिळाली असून हे केंद्र जर एवढ्या कालावधीसाठी बंद राहिलं तर गोरगरीब विद्यार्थ्यांनी जायचं कुठे असा सवाल विचारत हे आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरु करावे, […]

अधिक वाचा..

दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करा; शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

ठाणे: लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची खासदार डॉ. शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यावेळी ते पत्रकारांशी […]

अधिक वाचा..