महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार…

मुंबई: महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार असे प्रकार वारंवार घडत असताना राज्यातील पोलीस व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करीत आहे, असा प्रश्न सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगतानाच यावर प्रकाश टाकणारे पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना पाठविले आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या पोलीस चौकीवर मद्यपीकडून दगडफेक

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे औट पोस्ट असलेल्या पाबळ पोलीस चौकीवर मद्यपी व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बाळासाहेब काशिनाथ साकोरे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे औट पोस्ट असलेल्या पाबळ पोलीस चौकी येथे पोलीस कर्मचारी काम करत असताना एक मद्यपी […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईच्या विद्याधाममध्ये टाळमृदुंगाचा गजर

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अनोखे कीर्तन शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून अनोख्या पद्धतीने कीर्तन संपन्न झाले असल्याने विद्याधाम मध्ये टाळमृदुंगाचा गजर झाला आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात आझाद समाज पार्टीच्या अध्यक्षावर दगडफेक

एका वकीलासह दोघांवर ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे आझाद समाज पार्टीच्या शिरुर तालुका महिला अध्यक्षाला शिवीगाळ दमदाटी करत त्यांच्यावर दगडफेक करुन जीवे मारण्याची धमकी देत सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ॲड. केदार खंडेराव शितोळे, केतन खंडेराव शितोळे व खंडेराव शितोळे या तिघांवर ॲट्रॉसिटी सह […]

अधिक वाचा..

कर्नाटकला ईट का जवाब पत्थर से देण्याची गरज…

नागपूर: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करूनही कर्नाटक सरकार दुटप्पी भूमिका अवलंबत आहे. त्यामुळे आता मराठी बांधवांच्या संरक्षणासाठी सरकारने खंबीर भूमिका घेतली पाहिजे, कर्नाटकला ईट का जवाब पत्थर से देण्याची गरज आहे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली. आज महाराष्ट्र बेळगाव एकीकरण समितीने आयोजित मोर्च्यात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेश […]

अधिक वाचा..