छत्रपती संभाजीनगरातील 50 हजार व्यापारी रस्त्यावर उतरणार; हे आहे कारण…

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील व्यापाऱ्यांकडून आस्थापना कर वसुली करण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त केल्याच्या निषेधार्थ महापालिकेने आस्थापना कराचा निर्णय रद्द केला नाही, तर शहरातील तब्बल 50 हजार व्यापारी रस्त्यावर उतरण्याचा इशारा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दीला आहे. मात्र त्यापूर्वी व्यापाऱ्यांनी सामंजस्याने हा प्रश्र निकाली काढण्यासाठी स्थानिक आमदार-खासदार, पालकमंत्री यांच्यासह थेट मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलेले असून त्यांच्याकडून सुद्धा […]

अधिक वाचा..

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कांदा रस्त्यावर फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ…

कांद्याला एक रुपया भाव ही शेतकऱ्याची क्रूर थट्टा… मुंबई: भारतीय जनता पक्ष शेतकरीविरोधी असून केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्थ झाला आहे. कापूस, सोयाबीनला भाव नाही तसेच कांद्याचे भावही घसरले आहे. कांदा काढणीच्या खर्चाएवढाही भाव बाजारात नसल्याने हजारो शेतकरी कांदा शेतातच कुजवत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कांद्याची निर्यातबंदी उठवावी, कांद्याला […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय समाज पक्ष करणार पुणे नगर रस्त्यावर आंदोलन

शिक्रापूर (शेरखान शेख): शेतकऱ्यांच्या समस्यांवर सरकार लक्ष देत नसल्याने तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिरुर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुणे नगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार अल्स्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे शिरुर तालुकाध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या पिकला हमीभाव नाही, शेतीसाठी होणारा वीज पुरवठा सुरळीत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पन्नावर […]

अधिक वाचा..