तोंडाच्या दुर्गंधामुळे त्रस्त आहात तर ‘या’ घरगुती टिप्स करा फॉलो 

तोंडातून दुर्गंधी येणे किंवा श्वासाचा वास येणे यामागे प्रामुख्याने अस्वच्छता आणि बॅक्टेरियांचा संसर्ग हे सर्वात मोठे कारण असते. आपण जे अन्न खातो, त्याचे सूक्ष्म कण दातांच्या फटीत, हिरड्यांच्या कडेला आणि जिभेच्या मागील भागावर अडकून राहतात. जर नियमितपणे दात घासले नाहीत किंवा फ्लॉसिंग केले नाही, तर हे अन्नाचे कण सडू लागतात आणि तिथे बॅक्टेरियांची वाढ होते. […]

अधिक वाचा..

किडनी स्टोनचा खूपच त्रास होतोय दररोज किती प्रमाणात पाणी प्याव

शरीराच्या महत्वाच्या अवयवांपैकी एक म्हणून किडनी ओळखली जाते. शरीरात साचलेली घाण याच किडनीच्या मदतीने बाहेर पडत असते. त्यामुळे जर तुम्ही किडनी निरोगी ठेवली तर तुमचं आरोग्य उत्तम राहतं. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येक अवयवाचे कार्य योग्य प्रकारे होणे अत्यंत आवश्यक आहे. किडनी रक्त फिल्टर करण्याचे काम करते. त्यामुळे किडनी निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. […]

अधिक वाचा..

कावीळ झाल्यावर सपोर्टीव ट्रीटमेंट म्हणून खालील घरगुती उपाय अवश्य करावेत

कावीळ हा आजार एक धोकादायक आजार आहे ज्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर तो जीवघेणा देखील ठरू शकतो. कावीळचे विविध प्रकार आहेत पण आम्ही येथे कोणत्याही प्रकारच्या कावीळ वर केले जाणारे घरगुती उपाय सांगितले आहेत. हा आजार होण्याचे कारण दुषित भोजन केल्यामुळे आणि दुषित पाणी पिण्यामुळे होतो. हा आजार जास्त तेलकट पदार्थ तसेच शिळे अन्न […]

अधिक वाचा..

रामलिंग ग्रुप ग्रामपंचायतीच्या बाबुरावनगरात नागरिक त्रस्त; चेंबर चोक, रस्त्यांची दुर्दशा 

शिरूर (अरुणकुमार मोटे): रामलिंग ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील बाबुरावनगर या मोण्या उपनगरामध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे. बाबुरावनगरचा विकास ठप्प झाला असून नागरिक मात्र संतप्त झाले आहे. रस्त्यावरील चेंबर चोक झाल्यामुळे संपूर्ण परिसरातील ड्रेनेज व्यवस्थाच कोलमडली असून, दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.स्थानिक रहिवासी उद्धव जाधव यांनी सांगितले की, “आमच्या […]

अधिक वाचा..

कॅन्सरग्रस्त आजीकडून नात-नातजावयाने केले पाच लाख रुपये लंपास अन्…

पैशांवरून उलट दिली ठार मारण्याची धमकी; शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील इंदिरानगरमध्ये मानवी नात्यांना काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कॅन्सरग्रस्त आजीकडे भेटायला आलेल्या नाती-नातजावयानेच तिच्या घरातील तब्बल पाच लाख रुपयांची रोकड चोरून नेली. या धक्कादायक प्रकारानंतर फिर्यादीला ठार मारण्याची धमकी देण्यात आली असून, शिरूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

डार्क सर्कल्समुळे आहात त्रस्त, या 5 घरगुती उपायाने डार्क सर्कल्स असे घालवा 

ज्येष्ठांच्या डोळ्याखाली काळे डाग पडलेले नेहमी दिसतात. पण तरुण तरुणींच्या डोळ्याखालीही काळे डाग पडण्याचं प्रमाण हल्ली वाढलं आहे. त्याची विविध कारणं आहे. मोबाईलचा अतिवापर, कंप्युटरवर तास न् तास असणे. शिवाय आयुष्यातील ताणतणाव यामुळे तरुण-तरुणींच्या डोळ्याखाली काजळी आल्याचं दिसून येत आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्याने हे काळे डाग वाढून अधिकच घट्ट होत असतात. त्यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य हरवत […]

अधिक वाचा..

तुम्ही स्प्लिट एंड्समुळे त्रस्त झालेले आहात, ‘हे’ हेअर ऑइल तुमची समस्या करेल दूर

केसांची काळजी घेताना आपण अनेकदा अनेक चुका करतो, ज्यामुळे आपल्या केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. कोरडेपणा, केस गळणे, निस्तेजपणा आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे स्प्लिट एंड्सची. दुतोंडी केसांमुळे केसांची वाढ थांबतेच पण केस कमकुवत आणि निर्जीव देखील होतात. त्यामुळे अनेकजण या समस्येला कंटाळून वारंवार केस कापत राहतात. पण स्प्लिट एंड्सपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही वारंवार केस कापणे […]

अधिक वाचा..

वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहात, ब्रेकफास्टमध्ये ‘हा’ एक पदार्थ खा वजन होईल झटपट कमी

मखाना तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. मखाण्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक आजार दूर होण्यास मदत होते. मखान्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह, प्रथिने, कार्बोहायड्रेट, चरबी, खनिजे, फॉस्फरस, सोडियम, मॅग्नेशियम इत्यादी आवश्यक पोषक घटक असतात ज्यामुळे तुमच्या शरीर निरोगी राहाण्यास मदत करते. तज्ञांच्या मते, मखान्यांचे दररोज सेवन केल्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयासंबंधित समस्या दूर होण्यास […]

अधिक वाचा..

माउथ अल्सरने त्रस्त झालात? हे ‘सहा’ घरगुती उपाय करून बघा…

शरीराला उष्णतेचा त्रास होतो म्हणजे नक्की काय होते? तर शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते. शरीरासाठी अति उष्ण असे पदार्थ खाल्याने शरीरातील उष्णता वाढते. तसेच उन्हामुळे , बदलत्या वातावरणामुळेही शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे पित्ताचा त्रास होतो. अपचनाचा त्रास होतो. अनेक त्रास व्हायला लागतात. अशी दुखणी सहसा जात नाहीत. हैराण करून सोडतात. काहींच्या शरीर रचनेतच उष्णतेचे प्रमाण जास्त […]

अधिक वाचा..

देश दुखवटा पाळत असताना सत्कार सोहळे करून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?

मुंबई: जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याने देशात दुखवटा पाळला जात आहे. संपूर्ण देश या घटनेने हादरला असून जनतेत तीव्र रोष आहे. अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री सत्कार सोहळे करून घेत आहेत हे अत्यंत संताप आणणारे कृत असून सत्कार सोहळे करून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी […]

अधिक वाचा..