स्वाभिमानीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर १२ ठराव; कर्जमाफीसह शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाच्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीत शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर १२ महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान, थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमजूर कल्याण महामंडळाची स्थापना, हळदीला वायदेबाजारातून वगळणे तसेच शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी या ठरावांद्वारे करण्यात आली. पुण्यातील किवळे […]

अधिक वाचा..