पत्रकाराला मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी…
एनयुजेमहाराष्ट्र व मिडिया असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने तीव्र निषेध व कठोर कारवाईची मागणी कोल्हापूर: कणेरी मठ येथे सुरू असलेल्या पंचमहाभूत महामंगल सोहळ्या दरम्यान ५० हून अधिक गायींचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी संबंधित घटनेच्या माहितीचे वार्तांकन करण्यासाठी पोहचलेल्या इलेक्ट्रानिक माध्यमांच्या प्रतिनिधींना मठाच्या स्वयंसेवकांकडून मारहाणीचा संतापजनक प्रकार घडला आहे. सरकारने पत्रकाराना मारहाण करणाऱ्यावर आणि ५० गाईच्या […]
अधिक वाचा..