शरीरात रक्त कमी व ॲनिमिया असण्याची ‘ही’ लक्षणं दिसतात? वेळीच सावध व्हा…

शरीरात रक्त कमी होण्याची समस्या महिलांमध्ये अधिक बघायला मिळते. याची कारणं वेगवेगळी असतात. जसे की, हार्मोन्समध्ये असंतुलन, पोषणाची कमतरता, मासिक पाळी इत्यादी. शरीरात रक्त कमी झालं तर सतत थकवा येणे, कमजोरी आणि चक्कर येणे अशा समस्या जाणवतात. रक्त कमी झाल्याने तुम्ही एनीमियाचे शिकार होऊ शकता. शरीरात हीमोग्लोबिनचं काम ऑक्सीजनचा पुरवठा करणं आहे. रक्तात हीमोग्लोबिनची कमतरता […]

अधिक वाचा..

आईबाबा मुलांसाठी रोज फक्त २१ मिनिटं वेळ देता येईल? ‘एवढंच’ करा, म्हणू नका मुलांसाठी वेळ नाही

आई – वडील दोघंही वर्किंग असले की अनेकदा मुलांकडे पाहायला वेळच मिळत नाही. दिवस कामात निघून गेल्यावर संध्याकाळी आपणं आधीच थकलेले असतो, यामुळे मुलांसाठी आपण हवा तसा वेळ देऊ शकत नाही. मुलांना वेळच देता येत नाही अशी तक्रार आजकाल प्रत्येक पालक करत आहेत. आई – वडील म्हणून मुलांना नीट वेळ देता आला नाही की त्यांची […]

अधिक वाचा..

अंघोळीच्या पाण्यात ‘हा’ घटक असेल तर पडेल टक्कल, वेळीच व्हा सावध…

आजकाल प्रत्येक जण केस गळणे, पांढरे केस, केसात कोंडा यासह इतर समस्यांनी त्रस्त आहे. महिलांसोबतच पुरुष आणि लहान मुलांनाही केसगळतीचा सामना करावा लागत आहे. पाण्यातील वाढलेले खनिजांचे प्रमाण, विशेषतः सल्फेट आणि टीडीएस (एकूण विरघळलेले घन पदार्थ), केसगळतीचे प्रमुख कारण बनत आहे. बोअरवेल किंवा हार्ड वॉटरमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढल्याने अनेकांना आरोग्याचा त्रास होत आहे. पाण्याची […]

अधिक वाचा..

पोट वेळच्या वेळी साफ होण्यासाठी करावयाचे काही उपाय 

सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पोट साफ झालं की आपल्यालाही फ्रेश वाटतं. शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकणं ही आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची क्रिया असते. पण सकाळी उठल्यावर पोट साफ झालं नाही की आपल्याला दिवसभर अस्वस्थ आणि आळसावल्यासारखं होत राहतं. बद्धकोष्ठता, पाणी कमी पिणे, आहाराच्या चुकीच्या पद्धती, ताणतणाव यांसारख्या […]

अधिक वाचा..

अचानक थंड घाम, मळमळ, चक्कर येतेय? वेळीच सावध व्हा…

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकजण आपल्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक किंवा वेळेअभावी दुर्लक्ष करतात, ज्याचा परिणाम विविध गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. काही जण अनेक आजारांची सुरूवातीच्या लक्षणांकडे इतकं लक्ष देत नाहीत. मात्र नंतर हीच लक्षणं गंभीर रुप धारण करतात. जे खूप महागात पडू शकते. हल्ली भारतातच नव्हे तर जगभरात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे आरोग्याकडे […]

अधिक वाचा..

मुलांनी कोणत्या वयात किती वेळ मोबाईल स्क्रीन पाहावी

जास्त स्क्रीन पाहण्याचे तोटे जी मुले स्क्रीन पाहण्यात जास्त वेळ घालवतात, त्यांना लठ्ठपणाचा त्रास होतो. जास्त टीव्ही पाहणाऱ्या मुलांमध्ये चिडचिड आणि राग वाढतो. याशिवाय मुलांना झोपेसंबंधी समस्या येतात आणि डोळ्यांची दृष्टीही प्रभावित होते. मुलांचा स्क्रीन टाइम नियंत्रित करण्यासाठी या टिप्स फॉलो करा. टीव्ही किंवा फोन पाहताना, मध्ये काही वेळ गॅप घ्या. दर 20 मिनिटांनी ब्रेक […]

अधिक वाचा..
Leader

कल्याण लोकसभा क्षेत्रातील महत्वाचे अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी घेतली बैठक

मुंबई: कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या भागात वाहतूक आणि दळणवळणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी कल्याण रिंग रोड, मेट्रो मार्ग १४ चा सविस्तर प्रकल्प आराखडा, मेट्रो ५ आणि मेट्रो १२ […]

अधिक वाचा..

यंदाच्या वर्षी विवाहासाठी शुभ मुहूर्त किती

महिन्यांनुसार आपले शुभ मुहूर्त पहा जानेवारी: 16, 17, 18, 19, 20, 21, 23, 24, 26, 27 नवीन वर्षाच्या सुरूवातीला शुभ आरंभ फेब्रुवारी: 2, 3, 6, 7, 12, 13, 14, 15, 16, 18, 19, 21, 23, 25 प्रेमाचा महिना प्रिय व्यक्तीसोबत विवाह करा मार्च: 1, 2, 6, 7, 12 सृष्टीच्या नूतन उत्सवासह विवाह एप्रिल: 14, 16, […]

अधिक वाचा..

सुधीर मुनगंटीवार सलग सातव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी

बल्लारपूर विधानसभेत 26000 मतांनी विजयी बल्लारपूर: विधानसभा क्षेत्रात भाजपा महायुतीचे उमेदवार, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 26000 मतांची आघाडी घेत दणदणीत विजय संपादन केला असून ते सातव्यांदा विधानसभेत पोहोचले आहे. सातव्यांदा विधानसभेत निवडून जाणारे ते एकमेव उमेदवार आहे. विजयाचा उंच आलेख १९९५ मध्ये तत्कालीन चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातुन ५५ हजाराच्या वर मताधिक्य घेत […]

अधिक वाचा..

सकाळी झोपेतून उठण्याची वेळ आणि त्याचे फायदे

सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ?:-  व्यक्तीने किती तास झोपलं पाहिजे याचीही एक ठरलेली वेळ आहे. तरीही लोक ७ ते ८ तासांची झोप घेतल्यावरही बेडवर पडून असतात. जे आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. त्यामुळेच एक्सपर्ट्स सांगतात की, सूर्य उगवण्याआधीच झोपेतून उठा. कारण त्यावेळी शरीराची एनर्जी लेव्हल सगळ्यात जास्त असते. सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ सकाळी ५ वाजता आहे. […]

अधिक वाचा..