ajit pawar

वेळ न सांगता येऊन बघा, मनोहर पर्रिकर फिरायचे, तसं फिरा…

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज पहाटेपासून पुण्यातील केशवनगर, मुंढवा भागात पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी मुंढवा केशवनगर या उड्डाणपुलाची पाहणी केली. त्यासोबतच मुंढवा सिग्नल आणि हडपसर गाडीतळची देखील पाहणी केलीय. यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारी अजित दादांपुढे मांडल्या. यावेळी मुंढवा, केशवनगर भागातील काही सोसायटीमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी […]

अधिक वाचा..

भरधाव टँकरची दुचाकीला धडक दिल्याने हलाखीच्या जीवनाशी झुंज देणाऱ्या महिलेवर काळाचा घाला 

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): उदरनिर्वाहासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या टाकळी हाजी ता. शिरूर येथील वंदना कैलास घोडे वय 42 वर्ष या महिलेचा आज रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बेल्हा – जेजुरी महामार्गावरील महादेववाडी केंदूर येथे भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला असुन. टँकरच्या चाकाखाली चिरडल्याने त्यांच्या संघर्षमय जीवनाचा करुण अंत झाला आहे. पाच – सहा वर्षांपूर्वी झालेल्या पतीच्या […]

अधिक वाचा..

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती; हार्ट अटॅक आलेल्या शिक्षकासाठी डॉक्टरच देवदूत ठरले

नंदूरबार: मुलीच्या उपचारासाठी रुग्णालयात आले असताना तिच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते बेशुद्ध होऊन त्यांनी मान टाकली. सोबत असलेल्या मुलीच्या आणि पत्नीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती असेच म्हणावे लागेल. त्यावेळी डॉक्टर देवा सारखे धावून आले. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका आदर्श शिक्षकाचे प्राण वाचल्याची सुखद घटना तळोदा […]

अधिक वाचा..

रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार

मुंबई: दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी समुहाला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. टाटा समुह नेहमीच आपल्या तत्वांवर चालत आला आहे. त्यांनी कधीही आपल्या भूमिकेशी तडजोड केली नाही. पण, आता रतन टाटा यांचा एक निर्णय त्यांचीच पुढची पिढी बदलू शकते. टाटा ग्रुपच्या होल्डिंग कंपनी टाटा सन्समध्ये एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अलिकडेच टाटा […]

अधिक वाचा..

तुमच्या उशीच्या कव्हरवर टॉयलेट सीटपेक्षा १७००० पट जास्त बॅक्टेरिया? ‘ही’ आहे धुण्याची योग्य पद्धत

कुटुंब निरोगी ठेवण्यासाठी आणि जंतूंपासून दूर राहण्यासाठी, महिला स्वयंपाक केल्यानंतर स्वच्छता करतात. फरशी व्यवस्थित पुसणं, धूळ साफ करणं, शौचालय स्वच्छ करणं ही कामं करण्यात त्याचा संपूर्ण दिवस जातो. याच कामाच्या नादात बऱ्याच महिलांना वेळेवर चादर किंवा उशीचं कव्हर बदलण्याचं लक्षात राहत नाही. जोपर्यंत उशीचं कव्हर जास्त घाणेरडं दिसत नाहीत तोपर्यंत महिला ते बदलत नाहीत. हिच […]

अधिक वाचा..

दळण आणायला गेला अन् वाटेतच काळाने घाला घातला; कुटुंबाचा एकुलता एक आधार हिरावला

दौंड: राहू (ता.दौंड) येथील राहू – टेळेवाडी रस्त्यावरून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रेलर चाकाखाली चिरडल्यामुळे एका 13 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल रविवार (ता. २७) रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. ओम सोमनाथ ढमढेरे (वय १३) राहणार राहू (ता. दौंड) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवार (ता. […]

अधिक वाचा..

काय करणार, वेळच नाही म्हणून स्वत:ला किती छळणार? तुम्ही नाही तर कोण स्वत:साठी वेळ काढणार

अलीकडे मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी ही संकल्पना. स्वतःसाठी ठरवून, आवर्जून काढलेला वेळ म्हणजेच ‘मी टाइम.’ गमतीचा भाग म्हणजे लोक हा ‘मी टाइम’अगदी सोयीस्करपणे वापरताना दिसतात. एक मानसशास्त्रतज्ज्ञ म्हणून मला मात्र कायम असं वाटतं की ‘मी टाइम’चा विचार करताना 3 R लक्षात घेणे गरजेचे आहे. 3 R म्हणजे काय तर हे ३ रिलॅक्स R म्हणजे रिचार्ज […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात भयंकर डोकेदुखीचं कारण ठरतात या गोष्टी, वेळीच खाणं करा बंद

हिवाळ्यात फिरण्याची, मस्ती करण्याची आणि खाण्या-पिण्याची आपलीच एक वेगळी मजा असते. कारण या दिवसात वातावरण थंड आणि फारच हेल्दी असतं. पण हेही नाकारता येत नाही की, याच दिवसांमध्ये सगळ्यात जास्त सर्दी-खोकला, फ्लू, श्वासासंबंधी समस्या होतात. सोबतच हिवाळ्यात डोकेदुखीची समस्याही खूप लोकांना होते. ज्यामुळे दिवसभराची कामे व्यवस्थित होत नाहीत. ही डोकेदुखी अशी असते जणू डोक्यात बॉम्ब […]

अधिक वाचा..

स्थगिती आदेश असूनही बांधकाम सुरूच; प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

नगरपरिषद व बांधकाम व्यावसायिकांचे साटेलोटे उघड शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त अशा शिरूर-गोलेगाव रोडवरील माव्र्हल एम्पायर सोसायटीमध्ये सुरू असलेल्या बांधकामाने नव्या वादाला तोंड फोडले आहे. गट नं. ३०९/१ या ठिकाणी तब्बल २ हेक्टर ४८ गुंठे जमिनीवर सुरू असलेल्या बांधकामावर प्रांताधिकारी पूनम अहिरे यांनी थेट स्थगिती आदेश दिला असतानाही, बांधकाम बेधडकपणे सुरूच ठेवण्यात […]

अधिक वाचा..

‘स्मार्ट’ अंतर्गत नोंदणीकृत प्रकल्प कालबद्धरितीने पूर्ण करावेत

मुंबई: जागतिक बँकेच्या साहाय्याने राज्यात मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविला जात आहे. याअंतर्गत नोंदणी झालेले सर्व प्रकल्प येत्या वर्षात कालबद्धरितीने पूर्ण करावेत, असे निर्देश कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी पीकनिहाय मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाचे धोरण लवकरच ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी मंत्री श्री.कोकाटे यांच्या […]

अधिक वाचा..