डिंग्रजवाडीत भक्तिमय वातावरणात नागपंचमी साजरी; झोक्याची परंपरा मात्र हरवली

कोरेगाव भीमा: शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी येथे नागपंचमीचा सण पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गावातील सुवासिनी व महिलांनी एकत्र येत वारुळाचे विधिवत पूजन केले. नागदेवतेला लाह्या व दूध अर्पण करून धार्मिक परंपरेनुसार पूजा-अर्चा करण्यात आली. नागपंचमीच्या निमित्ताने सकाळपासूनच महिलांनी वारुळाजवळ गर्दी केली होती. वारुळाला हळद-कुंकू, फुले अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर लाह्या व […]

अधिक वाचा..

संवादाची संस्कृती जपूया; महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचे भान ठेवूया

मुंबई: महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक, विचारवंत आणि लोकशाही मूल्यांची भूमी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना लोकहित, न्याय आणि सुसंस्कृत राज्यकारभाराचा आदर्श घालून दिला. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये समाजमनात रुजवली. या समृद्ध वैचारिक परंपरेचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात आज सार्वजनिक चर्चेचा दर्जा […]

अधिक वाचा..