काचेच्या घरातून दगड फेकू नका; देशात सुसंवाद व एकीची गरज

मुंबई: देशातील आणि जगातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर समाजात सुसंवाद, एकी आणि माणुसकी जपण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. “जिनके अपने घर शीशे के होते हैं, वो दूसरों पर पत्थर नहीं फेंका करते” हा चित्रपटातील प्रसिद्ध संवाद आजच्या परिस्थितीत अधिक लागू पडतो, असेही मत व्यक्त केले जात आहे. सध्या देशात धर्म, जात आणि […]

अधिक वाचा..

मुंबईवर कोणाचा हक्क? बहुसांस्कृतिक ओळख जपत एकीचे आवाहन करणारा संदेश चर्चेत

मुंबई: मुंबईच्या ओळखी, इतिहास आणि मराठी माणसाच्या हक्काच्या प्रश्नावर भाष्य करणारा एक विचारप्रवर्तक संदेश सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या संदेशात मुंबईच्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक स्वरूपावर प्रकाश टाकत राजकीय वादांपेक्षा एकी आणि माणुसकी जपण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई ही कोळी, आगरी, भंडारी यांसारख्या स्थानिक समाजांची भूमी असून काळाच्या ओघात ती देशभरातील […]

अधिक वाचा..

भेदभाव आणि द्वेषाच्या वातावरणात सौंदळा गावाने एकता, समता आणि बंधुत्वाचा संदेश दिला

अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गावचा जातमुक्तीचा विचार राज्यभर पोहोचला पाहिजे मुंबई: सर्वत्र भेदभाव निर्माण करणारे, द्वेषाचे, भिती दाखवण्याचे वातावरण जाणिवपूर्वक निर्माण केले जात आहे. जातीपातीच्या, धर्माच्या भिंती उभ्या करून माणसा-माणसातील प्रेम, जिव्हाळा संपवला जात आहे. सर्वत्र द्वेषाची भावना वाढीस जात असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावाने ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर करून एक वेगळा आदर्श […]

अधिक वाचा..

बारामतीत पवार घराण्याची एकजूट! शरद पवार–रोहित पवार एकाच व्यासपीठावर

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि पार्थ पवार यांचा बारामतीत घेतलेल्या सांत्वन भेटीतचा फोटो समोर आला आहे. 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेल्या निधनानंतर पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित न राहता बारामतीत थांबण्याचा […]

अधिक वाचा..

मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

राज्य महिला आयोगामार्फत संवेदनशीलता ते संकल्प;  शोषणाविरोधात लढा कृतीशाळेचे आयोजन मुंबई: “मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतीशील सहभाग घ्यावा, ही केवळ भावना नाही तर काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून, मानवी तस्करीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक यंत्रणा, पोलीस, स्वयंसेवी संस्था […]

अधिक वाचा..

कोल्हापूरच्या राजचं आगमन ही गणेशोत्सवाची सुरुवात नसून श्रद्धा, एकात्मता, संस्कृतीचा मोठा उत्सव

कोल्हापूर: कोल्हापूरच्या गोल सर्कल मित्र मंडळाच्या ‘कोल्हापूरचा राजा’ च्या आगमन सोहळ्यातील गर्दी पाहून गणेशोत्सवामागचा उद्देश सार्थकी लागल्याची, भावनिक प्रतिक्रिया राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. ‘कोल्हापूरचा राजा’ ही संकल्पना २०१२ मध्ये मंत्री. डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकारातून सुरु झाली. २०१२ मध्ये त्यांनी मुंबईतल्या लालबागच्या राजाची आकर्षक गणेशमुर्ती गोल […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडी भाजपाविरोधात सक्षमपणे व एकजुटीने लढा देईल; एच. के. पाटील

मुंबई: महाराष्ट्रात एक असंवैधानिक सरकार सत्तेवर असून अपात्रतेच्या मुद्द्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन कमळचा हा प्रकार जनतेला आवडलेला नाही. कर्नाटकच्या जनतेने भाजपाला घरी बसवले आहे. महाराष्ट्रात आधी उद्धव ठाकरे यांना व आता शरद पवार यांना काही आमदार सोडून गेले आहेत. परंतु या […]

अधिक वाचा..

आघाडीच्या एकजूटीची चिंता न करता स्वतःचे आमदार कसे सोबत राहतील याची चिंता करा…

भाजप आमदाराचा भाजपला घरचा आहेर; विकास निधी मिळत नसल्याची तक्रार… मुंबई: विकास निधी मिळत नसल्याची तक्रार वर्ध्याचे भाजप आमदार दादाराव केचे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करुन नाराजी व्यक्त करत भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या एकजूटीची चिंता न करता स्वतःचे आमदार कसे सोबत राहतील याची चिंता भाजपने करावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य […]

अधिक वाचा..

हिंदू मुस्लीम ऐक्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन;  प्रमोद क्षिरसागर

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर परिसरातील हिंदू मुस्लीम बांधव एकोप्याने राहून सर्व सन उत्सव साजरे करत असल्याची बाब कौतुकास्पद असून हिंदू मुस्लीम ऐक्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन होत असल्याचे मत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी व्यक्त केला आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील जामा मस्जिदमध्ये मुस्लीम बांधवाच्या पवित्र अशा रमजान महिन्यातील रोजे निमित्त शिक्रापूर पोलीस […]

अधिक वाचा..