काचेच्या घरातून दगड फेकू नका; देशात सुसंवाद व एकीची गरज
मुंबई: देशातील आणि जगातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर समाजात सुसंवाद, एकी आणि माणुसकी जपण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. “जिनके अपने घर शीशे के होते हैं, वो दूसरों पर पत्थर नहीं फेंका करते” हा चित्रपटातील प्रसिद्ध संवाद आजच्या परिस्थितीत अधिक लागू पडतो, असेही मत व्यक्त केले जात आहे. सध्या देशात धर्म, जात आणि […]
अधिक वाचा..