स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान; बदललेली जिल्ह्यांची व बेटांची नावे

औरंगाबाद: स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान (GK) हा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. MPSC, पोलीस भरती, तलाठी तसेच इतर सरकारी परीक्षांमध्ये वारंवार विचारले जाणारे काही महत्त्वाचे बदल आणि माहिती जाणून घेणे आवश्यक असते. अलीकडच्या काळात देशात आणि राज्यात काही जिल्ह्यांची तसेच ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. ही माहिती स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे. […]

अधिक वाचा..

कलोंजी म्हणजेच कांद्याच्या बिया आहारात असणे फायद्याचे, पाहा किती उपयुक्त आहेत या बिया

कलोंजी म्हणजे काळ्या बिया ज्याला कांद्याच्या बियाही म्हटले जाते. आकाराने लहान पण आरोग्यदृष्ट्या अत्यंत प्रभावी असतात. भारतीय स्वयंपाकात ती मसाल्याच्या स्वरुपात वापरली जाते, पण तिचे औषधी गुण अतिशय मौल्यवान आहेत. या बिया आजकाल कमी वापरल्या जातात मात्र त्या आहारात असाव्यात कारण त्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतात. कलोंजीमध्ये अनेक पोषणतत्त्वे असतात जी शरीरासाठी […]

अधिक वाचा..

‘इम्युनिटी’ वाढवण्यासाठी नारळपाणी उपयुक्त

शरीरात पाण्याची मात्रा संतुलित ठेवण्यासाठी नारळपाणी चांगला पर्याय आहे. तसेच नारळ पाणीमुळे शरीरास आवश्यक पोषक घटके मिळतात. नारळ पाणी पिण्याचे फायदे पाण्याचे कमतरता दूर करते. इलेक्ट्रोलाइट्स कायम ठेवणे आणि मुलांचे पोषण करते. गरोदर महिलांसाठी लाभदायक. छातीत जळजळ, मळमळणे, बद्धकोष्ठतेवर उपयोगी डेंगु, मलेरिया, चिकनगुनिया, काविळ आणि डायरियासह उल्टी या समस्येत उपयोगी. ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यासाठी मदत देते. […]

अधिक वाचा..

महसूल सप्ताहात जनतेसाठी उपयुक्त उपक्रमांची रेलचेल – शिरूर तहसील प्रशासनाचा पुढाकार

शिरूर (अरुणकुमार मोटे):शिरूर तालुका प्रशासनाच्या वतीने दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येत असून, या कालावधीत विविध लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवणे, माहिती उपलब्ध करून देणे आणि प्रशासनाबद्दल जनजागृती करणे हा आहे.महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी पुणे यांच्या […]

अधिक वाचा..

विद्यापीठांमधून जगाच्या कल्याणासाठी उपयोगी असलेले संशोधन व्हावे 

मुंबई: देशात प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तकीय ज्ञान न देता प्रात्यक्षिकवर आधारित ज्ञान देणे गरजेचे आहे. ज्या देशामध्ये प्रात्यक्षिक ज्ञान घेऊन संशोधन होते, त्या ठिकाणी प्रगती आणि समृद्धी दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रात्यक्षिक ज्ञानावर भर देत संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यानुसार देशातील प्रत्येक विद्यापीठांमधून जगाच्या कल्याणासाठी उपयोगी असलेले संशोधन व्हायला पाहिजे, […]

अधिक वाचा..

आज मेथी थंडी साठी उपयुक्त आणि बरच काही

मेथी अत्यंत गुणकारी भाजी मानली जाते, परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत. येथे जाणून घ्या, मेथीदाणे खाण्याचे काही खास फायदे. 1) एक […]

अधिक वाचा..

घसेदुखी दूर करण्यासाठी गूळ फायदेशीर

वायू प्रदूषणापासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. हे वायू प्रदूषण टाळण्यासाठी अनेक जण घरगुती उपायांचा वापर करतात. असाच एक पदार्थ म्हणजे गूळ. गूळ वायू प्रदूषणामुळे घशात होणाऱ्या खवखवण्यापासून आराम मिळवून देतो. गूळ शरीराला डिटॉक्स करतो: वायू प्रदूषणामुळे होणारा घशाचा त्रास आणि खोकला कमी करण्यासाठी दिवसातून २-३ वेळा गुळाचा एक छोटा तुकडा […]

अधिक वाचा..

हळदीचे पाणी अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त

भारतीय खाद्यपदार्थांमध्ये असलेले मसाले जेवणाची चव वाढवतात आणि चांगले आरोग्य राखण्यास मदत करतात. हळद देखील या मसाल्यांपैकी एक आहे. जे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. हे अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करते. हळदीमध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, पोटॅशियम, झिंक, कॅल्शियम, प्रथिने इत्यादी अनेक पोषक घटक असतात. जे […]

अधिक वाचा..

आरोग्य विषयक उपयुक्त माहिती…

आले ही कंदयुक्त व एक मीटरपर्यंत वाढणारी क्षुपवर्गीय वनस्पती आहे. याच्यावर प्रक्रिया करून वाळवून सुंठ तयार करतात. भारतात कर्नाटक, बंगाल, ओरिसा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश इ. ठिकाणी आल्याची लागवड करतात. औषधी उपयोग उलटी, मळमळ होत असल्यास आले व कांद्याचा रस समभाग घेऊन एक एक चमचाभर घ्यावा. अतिशय सर्दी व नाक बंद झाले तर सुंठ व […]

अधिक वाचा..

जेवणानंतर फेरफटका मारणं पचनक्रियेसह मधुमेहींसाठीही उपयोगी आहे

जेवल्यानंतर थोडा वेळ फिरणे किंवा चालणे ही बहुतांश भारतीयांच्या सवयींपैकी एक आहे. त्यामुळे पचन क्रिया सुधारते असा अनेकांचा विश्वास आहे. पण जेवल्यानंतर फेरफटका मारल्याने पचनक्रिया खरच चांगली राहते का? नुकत्याच झालेल्या एका संशोधनात यावर विशेष अभ्यास करण्यात आला आहे. अन्नाच्या महत्त्वाच्या भागाचे पचन लहान आतड्यात होते. संशोधनात असे म्हटले आहे की, जेवणानंतर फेरफटका मारल्याने अन्न […]

अधिक वाचा..