सुनेत्रा पवार यांच्या गाडीचे स्टेअरिंग अनिकेत तटकरे यांच्या हाती, प्रोटोकॉलवर प्रश्नचिन्ह

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मुंबईहून बारामतीकडे निघाले असताना सकाळी ८.४५ वाजता बारामती विमानतळाजवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. अजित पवार यांच्या निधनानंतर […]

अधिक वाचा..