हिवाळ्यात का खावी ज्वारीची भाकरी

थंडीत आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. हिवाळा सुरु झाला की हवामानातील बदलामुळे अनेक जण आजारी पडतात. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आहार देखील तितकाच महत्त्वाचा असतो. हिवाळ्यात आपली पचनशक्ती कमकुवत होते. ज्याचा रोगप्रतिकार शक्तीवर देखील प्रभाव पडतो. त्यामुळे हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात बदल केला पाहिजे. बरेच लोकं गव्हाच्या पिठाच्या चपात्या खातात. पण हिवाळ्यात […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात कोणते पदार्थ आवर्जून खायलाच हवे

जसा जसा ऋतू बदलत जातो तसा तसा त्याचा आरोग्यावर वेगवेगळा परिणाम होत जातो. ऋतू बदलला की त्वचेची, आरोग्याची काळजी घेण्याची पद्धतही बदलते. तसाच बदल आपल्या आहारामध्येही होतो. आता हेच पाहा ना. सध्या हिवाळा सुरू आहे. त्यामुळे या दिवसांत त्वचा काेरडी पडणे, तळपायांना भेगा पडणे, अंगाला खाज येणे, केस गळणे, कोंड्याचं प्रमाण वाढणे, कॉन्स्टिपेशन असे कित्येक […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात दही की रायता आरोग्यासाठी काय लाभदायक

हिवाळ्याच्या काळात खाण्यापिण्याबद्दल सर्वात सामान्य प्रश्न दह्याबद्दल असतो. काहीजण म्हणतात की दही थंड असते, तर काहींचे असे मत आहे की दह्याशिवाय पचन व्यवस्थित होत नाही. यामुळे आणखी एक पेच निर्माण होतो. रायता खावे की साधे दही? विज्ञानाच्या दृष्टीने आणि शरीराच्या गरजा समजून घेतल्यास त्याचे निराकरण करणे खूप सोपे होऊ शकते. दह्याचा शरीरावर कसा परिणाम होतो? […]

अधिक वाचा..

थंडीत हातापायांना येते सूज, मिनिटभर करा ‘या’ तेलाने मालिश 

हिवाळ्याच्या दिवसांत वातावरणातील गारवा वाढला की शरीराच्या अनेक समस्या त्रास देतात. थंडीच्या दिवसांत अनेकांना हातापायांना सूज येणे, बोटे बधिर होणे किंवा ब्लड सर्क्युलेशन नीट न होण्यासारख्या समस्या जाणवू लागतात. ज्याचा थेट परिणाम शरीराच्या रक्तभिसरणावर होतो. रक्ताचा प्रवाह संथ झाल्यामुळे स्नायूंमध्ये कडकपणा आणि सांधेदुखी देखील वाढते. अशावेळी फक्त गरम कपडे घालणे पुरेसे ठरत नाही, तर शरीराला […]

अधिक वाचा..

हिवाळ्यातील आरोग्यदायी आहार

हिवाळ्यात आपली पचनशक्ती सुधारलेली असते, त्यामुळे या ऋतूत खाल्लेला आहार शरीराला चांगल्या प्रकारे लागतो. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खालील आहार अत्यंत फायदेशीर ठरतो. उष्णता देणारे पदार्थ तीळ आणि गूळ: तीळ उष्ण असतात आणि गुळात लोह भरपूर असते. मकर संक्रांतीच्या काळात म्हणूनच तीळ-गुळाचे पदार्थ खाल्ले जातात. बाजरी: बाजरीची भाकरी शरीराला ऊब देते. बाजरीत तंतूमय […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात पचनशक्ती मजबूत; योग्य आहार घेतल्यास रोगप्रतिकारशक्तीत वाढ

हिवाळ्याच्या दिवसांत मानवी शरीराची पचनशक्ती इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक सक्षम असते. त्यामुळे या काळात घेतलेला आहार शरीराला चांगल्या प्रकारे लागतो. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी हिवाळी आहाराला विशेष महत्त्व आहे, असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात. हिवाळ्यात शरीराला ऊब देणारे पदार्थ आहारात समाविष्ट केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. तीळ आणि गूळ हे उष्ण गुणधर्माचे असून गुळात लोहाचे प्रमाण […]

अधिक वाचा..

थंडीत ओठांची काळजी कशी घ्यावी 

हिवाळ्यात तापमान घटते आणि वातावरणात गारवा वाढतो. या काळात आरोग्याबरोबरच त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. थंडीमुळे त्वचा कोरडी पडते, ओठ फाटतात. काही सोपे घरगुती उपाय करून ओठ आणि त्वचा निरोगी ठेवता येऊ शकते. फाटलेल्या ओठांना मऊ आणि सॉफ्ट ठेवण्यासाठी मध हा उत्तम उपाय आहे. रोज २–३ वेळा ओठांवर मध लावा. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी

सफरचंद, बीट, गाजर, थोडं मीठ, आलं आणि लिंबू मिसळून ABC ज्यूस तयार केला जातो. या ज्यूस मध्ये भरपूर जीवनसत्त्वं, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट असतात, जे हिवाळ्यात शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात. हिवाळ्यात शरीराची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. तापमानात घट झाल्यामुळे संसर्गासह अनेक आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. तसेच खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. ह्या […]

अधिक वाचा..

थंडीत मुळा खाण्याचे फायदे

Yथंडीला सुरुवात झाली आहे. हिवाळ्यात हवामान बदलल्याने अनेक गोष्टी बदलत असतात. हिवाळ्यात काही खास भाज्या बाजारात येत असतात. त्यात मुळ्याची देखील भाजी असते. मुळ्याला अनेक लोक सलाड म्हणून खातात. याच्या पानांची भाजी बनवून खाल्ली जात असते. ही भाजी थंडीत आरोग्याला अनेक फायदे होत असतात. योग गुरु आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव देखील मुळ्याला आरोग्यासाठी वरदान […]

अधिक वाचा..

नागपूर इथे झालेले हिवाळी अधिवेशन हे वांझोट, अधिवेशन विदर्भातील जनतेला मिळाल्या वाटण्याच्या अक्षता…

फक्त पुरवणी मागण्या मंजूर करण्यासाठी सात दिवसाचे अधिवेशन घेण्यात आले, विरोधकांचा महायुती सरकारवर हल्लाबोल नागपूर: नागपूर इथे सात दिवसाचे अधिवेशन पार पडले पण या अधिवेशनातून ना शेतकऱ्यांना काही मिळाले ना विदर्भातील जनतेला काही मिळाले त्यामुळे हे अधिवेशन वांझोटे ठरले अशी टीका विरोधी पक्षाने केली. अधिवेशन संपल्यावर विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत […]

अधिक वाचा..