लघवी च्या मार्गातील जंतुसंसर्ग

कधी काही कारणास्तव लघवीला जाणे होत नाही, जास्त काळापर्यंत लघवी रोखल्याने मूत्रमार्गात जिवाणू उद्भवतात, त्यामुळे लघवीची लागण होते. ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बाहेर जाऊन काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये हा त्रास वाढतो. मसालेदार पदार्थ खाणे, दूषित पाणी पिणे, गरजेपेक्षा जास्त वेळा लघवीला जाणे, किंवा लघवीला थांबवणे अश्या कारणांमुळे युरीन इन्फेक्शन होते. युरीन इन्फेक्शनची लक्षणे १) लघवी […]

अधिक वाचा..
dead

वाघोलीत युवतीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून मारली उडी…

वाघोली : वाघोली-भावडी रस्त्यावरील एका नामांकित सोसायटीमध्ये युवतीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. २८) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सारा लालमन अंधारे (वय १८, मूळ रा. करमाळा, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. सारा ही गेल्या वर्षभरापासून आपल्या आईसह वाघोली […]

अधिक वाचा..

जर ही 7 लक्षणे दिसली तर किडनीचा कॅंन्सर असण्याची शक्यता

काही वेळेला शरीरातील लक्षणे लक्षात येत नाही. कालांतराने ती गंभीर आजाराची लक्षणे असल्याचं लक्षात येतं. तसाच एक आजार म्हणजे कँसर. त्यात किडनीचा कॅंन्सर हा देखील त्यातील एक गंभीर आजार आहे. चला जाणून घेऊयात की अशी कोणती लक्षणे आहेत ज्यांच्यामुळे हे लक्षात येतं की किडनीचा कॅंन्सर असण्याची शक्यता आहे. किडनीच्या कॅंन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती किडनी कॅन्सरच्या […]

अधिक वाचा..

रात्री जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किती अंतर असायला पाहिजे आणि त्याचे फायदे काय

रात्री जेवण आणि झोप यामधील योग्य अंतर किमान 2 ते 3 तास असावे, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. का हे अंतर ठेवणे गरजेचे आहे 1) पचन सुधारते (Digestion सुधारते): जेवण झाल्यावर लगेच झोपल्यास अन्न नीट पचत नाही. पचनक्रियेस वेळ मिळावा म्हणून 2-3 तास थांबणे महत्त्वाचे असते. 2) अॅसिडिटी आणि गॅस कमी होतो: जेवणानंतर लगेच झोपल्यास अन्नपचन […]

अधिक वाचा..

मुलुंडमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मुंबई: सालाबादप्रमाणे यावर्षीही मुलुंड विभागात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला कार्यवाह भाग्यश्री नूलकर यांनी पुष्पहार अर्पण करून केली. यानंतर महेश कवटकर यांनी साहित्य संमेलनातील अनुभव कथन करत उपस्थितांना साहित्यविश्वातील काही रोचक क्षणांची सफर घडवली. दीनानाथ भिडे यांनी वर्ष २०२५ मध्ये […]

अधिक वाचा..

संत सावता महाराज समाधी सोहळ्यासाठी ‘मूळ पादुका’ मागणीवर विधानपरिषदेत चर्चा

मुंबई: संत परंपरेने समृद्ध महाराष्ट्रात संत शिरोमणी संत सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याला यंदा सुमारे ७३० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अरण येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी पांडुरंगाच्या ‘मूळ पादुका’ नेण्याच्या मागणीवर विधानपरिषदेत लक्षवेधीद्वारे सविस्तर चर्चा झाली.सभागृहात विविध सदस्यांनी आपापली मते मांडल्यानंतर पीठासीन अधिकारी म्हणून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व संबंधितांनी एकत्रित बैठक घेऊन […]

अधिक वाचा..

काँग्रेसचा भाजपावर जोरदार हल्ला; देश दोन विचारधारांच्या उंबरठ्यावर; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशात सध्या दोन विचारधारांची स्पष्ट लढाई सुरू असून एक विचारधारा काँग्रेसची तर दुसरी भाजपाची आहे. संविधानाला अभिप्रेत सर्वसमावेशक भारत घडवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर देश फक्त मुठभर लोकांच्या हाती असावा, स्त्री-पुरुष समानता न मानणारा आणि मनुवादी विचारांना मानणारा भारत घडवण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. चिपळूण […]

अधिक वाचा..

कात्रजमध्ये भीषण अपघात; तीन वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू

पुणे : कात्रज परिसरात अपघातांची मालिका सुरू असतानाच शनिवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास वंडर सिटीसमोर कात्रजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर भीषण अपघात झाला. ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वडील आपल्या तीन वर्षांच्या मुलाला दुचाकीवरून घेऊन जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत चिमुकल्याच्या डोक्यावरून […]

अधिक वाचा..

दादांच्या जाण्याने आजीचे अश्रू थांबत नाहीत, शरद पवारही अस्वस्थ; युगेंद्र पवारांची भावनिक पोस्ट

एक महिना पूर्ण: अजित पवारांच्या आठवणीत युगेंद्र पवारांची भावनिक पोस्ट बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज एक महिना पूर्ण झाला. त्यांच्या जाण्याने राज्यभरात शोककळा पसरली होती. आजही त्यांच्या आठवणीने कुटुंबीय आणि समर्थक भावूक होत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांचे पुतणे आणि श्रीनिवास पवार यांचे सुपूत्र युगेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट […]

अधिक वाचा..

गणेगाव दुमाला येथील म्हसोबावाडी शाळेच्या जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल 

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील म्हसोबावाडीच्या जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात अतिक्रमण करुन शाळेचे कामकाज विस्कळीत केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या मैदानाचे ट्रकरच्या साह्याने काकऱ्या मारुन नुकसान, बोअरवेलच्या मोटारीची वायर व पाईप तोडणे, तसेच विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्याचे प्रवेशद्वार बंद केल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी म्हसोबावाडी जिल्हा […]

अधिक वाचा..