रणसंग्राम महानगरपालिकांचा! भाजपला बहुमत मिळाले असले तरी हे असे का झाले?
शिरूर (नितीन थोरात): राज्यातील 29 महापालिकांसह मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असताना भाजप सत्ता मिळवताना दिसत आहे. मतदारांनी दिलेला कौल मुंबई – पुणे सह अनेक ठिकाणी भाजप या पक्षाला बहुमत मिळाले असले तरी हे असे का झाले? याचे वैचारिक मंथन करणे आवश्यक वाटते. आपण सर्वांनी पाहिले आहे की, एकूणच देशातील अनेक राज्य असतील किंवा […]
अधिक वाचा..