सतत घाम येणे कोणत्या आजाराचे लक्षण? जाणून घ्या…

उन्हाळ्यात घाम येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. उन्हाळ्यात शरीराला स्वतःला थंड ठेवण्यासाठी घाम येतो. उन्हाळ्या वातावरणातील उष्णतेमुळे उष्मघाताच्या समस्या होतात. पण जर तापमान जास्त असेल आणि तरीही तुम्हाला घाम येत नसेल किंवा खूप कमी घाम येत असेल तर हे सामान्य नाही. बरेच लोक ते हलके घेतात आणि असे मानतात की घाम न येणे ही […]

अधिक वाचा..

बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट ‘या’ दिवसापासून मिळणार

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) फेब्रुवारी–मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी बारावीचे प्रवेशपत्र येत्या सोमवारपासून, म्हणजेच १२ तारखेपासून उपलब्ध होणार आहेत. हॉल तिकीट कुठे आणि कसे मिळणार सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहेत अधिकृत संकेतस्थळ : www.mahahsscboard.in सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र […]

अधिक वाचा..

कुर्ल्यातील वाॅर्ड क्रमांक १६७ मधून महायुतीचा उमेदवार हद्दपार 

मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकेचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच मुंबई महानगरपालिकेची सत्ता ताब्यात घेण्याचा निर्धार करणा-या भाजप -शिवसेना महायुतीला कुर्ल्यातील वाॅर्ड क्रमांक १६७ मध्ये उमेदवारच नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे . कुर्ला पश्चिम येथील वाॅर्ड क्रमांक १६७ हा ओबीसी महीलांसाठी राखीव आहे.या मतदार संघातून काॅग्रेस ,समाजवादी पार्टी,शिवसेना उबाठा, पीपल्स रिपब्लिकन पार्टी तसेच अपक्ष […]

अधिक वाचा..

कोल्हापूरचा १५ वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा

कोल्हापूर मधील महायुतीच्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजयाचा निर्धार कोल्हापूर: कोल्हापूरकर नागरिकांना काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत महानगरपालिका निवडणुकीत परिवर्तन घडवा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विराट जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. […]

अधिक वाचा..

भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहुन एकमेकावर आरोप कसले करताय, हिम्मत असेल तर सत्तेतून बाहेर पडा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा झंझावाती प्रचार मुंबई: राज्यात भाजपा, शिंदेसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ट्रिपल इंजिन सरकार आहे. तिन्ही पक्ष फक्त सत्तेची मलई खाण्यासाठी एकत्र आहेत. सत्तेत राहून अजित पवार भाजपावर व भाजपा अजित पवारांवर जाहीर व गंभीर आरोप करत आहेत. या दोन्ही पक्षांना आरोपच करायचे असतील तर सत्तेला चिकटून कशाला […]

अधिक वाचा..

खासदार ऍड. चंद्रशेखर आजाद यांची आज मुंबईत जाहीर सभा

मुंबई: भीम आर्मीचे प्रमुख व आजाद समाज पार्टीचे अध्यक्ष खासदार अॅड.चंद्रशेखर आजाद हे उद्या( ११ जानेवारी) रविवारी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकदिवसीय मुंबई दौ-यावर येत आहेत.मुंबईत पदयात्रा तसेच जाहीर सभा घेऊन ते उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करणार आहेत. काॅग्रेससोबतची युतीची बोलणी पूर्णत्वास न आल्याने आजाद समाज पार्टी (कांशिराम) ने मुंबईत १६ जागांवर आपले उमेदवार स्वबळावर उभे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीच्या जातकांना नशिबाची साथ लाभत असली, तरी अपेक्षित यशासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. प्रगती आणि यशाचा प्रभावी योग निर्माण होत आहे. अनोळखी व्यक्तींकडून मदत मिळेल, मात्र जवळच्या लोकांकडून अपेक्षित साथ मिळणार नाही. विरोधकांचे प्रयत्न निष्फळ ठरणार आहेत. काही क्रिएटीव्ह कामात सहभागी व्हावे लागू शकते. एखादी चांगली बातमी मनाला नवी ऊर्जा देईल आणि उत्साह […]

अधिक वाचा..

गळ्यावर काळपटपणा आणि चामखीळ लिव्हरच्या ‘या’ आजाराचा असू शकतात संकेत

काही लोकांच्या मानेवर काळे डाग आणि चामखीळ असतात. जास्तीत जास्त लोक या काळ्या डागांना मळ समजून याकडे दुर्लक्ष करतात. तर काही लोक हे डाग दूर करण्यासाठी काही केमिकल्स किंवा घरगुती उपायांचा वापर करतात. पण हा गळ्यावरील काळपटपणा काही दूर होत नाही. तुम्हाला सुद्धा ही समस्या असेल तर हा लिव्हरच्या आजाराचा संकेत असू शकतो. तसेच हा […]

अधिक वाचा..

युरिनरी इन्फेक्शनपासून आराम देणारे काही घरगुती उपाय

बॅक्टेरियांच्या संसर्गामुळे होणाऱ्या युरिनरी इन्फेक्शन चा इलाज वेळीच केला गेला नाही तर याचे परिणाम किडनीवर होऊन गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. युरिनरी इन्फेक्शनमुळे लघवी करताना जळजळ होणं, दुखणं, ओटीपोटात दुखणं, लघवी थांबवली न जाणं यासारखी लक्षणं दिसू लागतात. युरिनरी सिस्टीम शरीरात साचलेले विषारी द्रव्य बाहेर टाकण्याचे काम करते आणि यात बिघाड झाला तर आरोग्यावर […]

अधिक वाचा..

किडनी स्टोनचा खूपच त्रास होतोय दररोज किती प्रमाणात पाणी प्याव

शरीराच्या महत्वाच्या अवयवांपैकी एक म्हणून किडनी ओळखली जाते. शरीरात साचलेली घाण याच किडनीच्या मदतीने बाहेर पडत असते. त्यामुळे जर तुम्ही किडनी निरोगी ठेवली तर तुमचं आरोग्य उत्तम राहतं. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येक अवयवाचे कार्य योग्य प्रकारे होणे अत्यंत आवश्यक आहे. किडनी रक्त फिल्टर करण्याचे काम करते. त्यामुळे किडनी निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. […]

अधिक वाचा..