उल्हासनगरमधील धोकादायक इमारतींचा क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारे पुनर्विकास

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची जाहीर सभा उल्हासनगर: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाच्यावतीने उल्हासनगर येथे भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी व सिंधी समाजाच्या एकतेवर भर देत उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासाचा ठाम निर्धार व्यक्त केला. एकनाथ शिंदे म्हणाले की, “उल्हासनगरमध्ये मराठी आणि सिंधी बांधव एकदिलाने काम करत आहेत. दुधात साखर […]

अधिक वाचा..
pargaon-police

मोटार सायकल चोरी करणाऱ्या शिरूर तालुक्यातील सराईत टोळीस अटक…

लोणी, पुणे (कैलास गायकवाड): पुणे ग्रामीण पोलिसांनी दमदार कामगिरी करताना मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत टोळीस अटक केली आहे. पारगाव (कारखाना) पोलिस ठाणे पुढील तपास करत आहेत. एका चोरीस गेलेल्या स्कुटीची फिर्याद दाखल झाले वरुन पारगाव (कारखाना) पोलिस ठाणे येथे तक्रार दिलेवरून पारगाव (कारखाना) पोलिस ठाणे सदर गुन्हयाचा तपास करीत होते. पारगाव (कारखाना) पोलिस ठाण्याचे […]

अधिक वाचा..

गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा

पेडणेकरांच्या उमेदवारीविरोधात कायदेशीर लढाईचे संकेत मुंबई: कोविड काळात खिचडी घोटाळा, बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या उबाठाच्या उमेदवार किशोरी पेडणेकर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केली आहे. पेडणेकर यांनी उमेदवारी अर्जात गुन्ह्यांची माहिती लपवली असून त्याविरोधात कायदेशीर लढाईचे संकेत आमदार राणे यांनी दिले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते […]

अधिक वाचा..

ऐन तारुण्यात चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या मग हे उपाय नक्की करा

आपल्या त्वचेला हल्ली नेहमीच धूळ, प्रदूषण, ऊन या गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्याचा परिणाम त्वचेवर होतो आणि कमी वयातच मग चेहरा सुरकुतलेला, वयस्कर झाल्यासारखा दिसू लागतो. असं होऊ नये आणि त्वचेचं सौंदर्य अधिक काळ टिकून राहावं म्हणून या काही गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सनस्क्रीन लोशन लावायला विसरू नका. […]

अधिक वाचा..

ओव्याचे पाणी अनेक आजारांवर गुणकारी औषध

किचनमध्येच नव्हे तर आयुर्वेदामध्येही ओव्याला मोठे स्थान आहे. कारण ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुण असतात. ओव्यामुळे केवळ खाण्याचा स्वादच वाढत नाहीत तर पोटासंबंधित अनेक समस्याही दूर होतात. आज ओव्याने होणाऱ्या काही फायदेशीर गोष्टींवर नजर टाकुयात सकाळी रिकाम्यापोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास संपूर्ण शरीराला याचा फायदा होतो. हे पाणी नियमित प्यायल्यास डायबिटीजचा धोका कमी होतो. हृदयासंबंधित अनेक […]

अधिक वाचा..

व्यायाम शाळा चालू करून दरमहा कमवा 30 हजार रुपये

औरंगाबाद: राज्यातील युवकांना उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा मिळाव्यात आणि राष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडावेत यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याअंतर्गत व्यायामशाळा उभारणीसाठी दिले जाणारे अनुदान ७ लाखांवरून थेट १४ लाख रुपये करण्यात आले आहे. अनुदानवाढीचा इतिहास 2०१२ – सुरुवात २ लाख रुपये २०१९ – वाढ करून ७ लाख रुपये 2०२५ – आता वाढ करून […]

अधिक वाचा..

मलठण-कवठे येमाई अष्टविनायक रस्त्यावर वाढले अपघाताचे प्रमाण; ऊस वाहतूक…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण ते कवठे या अष्टविनायक महामार्गावर दरम्यान सातत्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी तातडीने दुभाजकासह गतिरोधक व अन्य आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मलठण ते कवठे यादरम्यानचा अष्टविनायक महामार्ग शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातून गेला आहे. या महामार्गावरून दिवसरात्र मोठ्या […]

अधिक वाचा..

मुळ्याची पाने शरीरासाठी खूप गुणकारी

मुळ्याची पानं तर बहुतेक लोकं खातात, पण तुम्हांला माहिती नसेल कि मुळा भाजीची पानं खाल्ल्याने काय होते ते. तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु मुळा भाजीच्या पानांत मुळ्यापेक्षा जास्त पोषक तत्वे असतात. त्यात असे भरपूर गुणधर्म आहेत, जे तुमचे आजार दूर पळवू शकतात. ते पोषण तत्वांनी परिपूर्ण आहार प्रधान करतात ज्यात लोह, कॅल्शिअम, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन […]

अधिक वाचा..

पित्तविषयी काही महत्वाची माहिती

उलट्या किंवा अंगावर लाल चट्टे निर्माण होत अंगाला खाज सुटत असेल तर त्यासाठी आमसुलाचे सार पिणे व कोळलेल्या आमसुलांचा चोथा अंगाला चोळून १५ मिनिटांनी स्नान करणे . उलटी झाल्यास आले(१ छोटा तुकडा बारीक ठेचलेला) अर्धे लिंबू(रस), थोडेसे मीठ व अर्धा चहाचा चमचा मध यांचे एकत्र सेवन केल्यास उपयोग होतो. पित्त होण्याची कारणे जास्त तिखट आणि […]

अधिक वाचा..

आपल्या शरीराचे वजन प्रमाणातच हवे म्हणजे किती

आपल्याला वाटते, वाढत्या वयानुसार आपले वजन योग्य आहे, पण खरे तर विसाव्या वर्षीचे वजन हेच आपले योग्य वजन लहानपणापासून शरीराचा विकास व वाढ होत असतांना उंची व वजन वाढणे हा नैसर्गिक नियम आहे, पण एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे ज्यावेळेस वजन वाढते त्यावेळेस ते नुकसानकारक ठरत असते. यावरून जाडी किंवा लठ्ठपणा ठरत असतो. पण आपण जाड […]

अधिक वाचा..