टाचदुखी कशामुळे होते कारणे आणि उपाय 

हा एक वातविकार आहे. वेळीच काळजी घ्या. कारणे नियमित पोट साफ न होणे. जड अन्नपदार्थ जास्तच खाणे. घाईघाईने जेवणे. उपाय एक लहान चमचा मेथी दाणे + पाणी सकाळी व संध्याकाळी घ्या. लिंबाची एक फोड सालीसह चावून चावून खा. हातापायाचे तळवे मागून व पुढून प्रेस करा. लवकर गुण येतो. रीकाम्यापोटी सकाळ संध्याकाळ करा. कोमटच पाणी प्या. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल 

मेष: जोडीदाराकडून पाठिंबा मिळाल्याने आनंद होईल. स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून मोठा नफा होऊ शकतो. तुमच्या नोकरीत तुम्हाला तुमच्या कनिष्ठांकडून सहकार्य मिळू शकेल. व्यवसाय चांगला चालेल. उत्पन्न वाढेल. दुखापत आणि आजारामुळे अडथळे येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन नोकरी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळेल. व्यवसायात नफा झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. वृषभ: राग आणि उत्साहावर […]

अधिक वाचा..

आपला दवाखाना ठरला मुंबईकर रुग्णांचा आधार

समाजकारणामुळेच मतदार शिवसेनेच्या पाठिशी, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचा विश्वास मुंबई: मुंबईकरांच्या आरोग्यासाठी शिवसेनेने सुरु केलेल्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामधून लाखो रुग्णांनी उपचार घेतले. गोरगरिब रुग्णांना चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी सुरु केलेला हा उपक्रम मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरला आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणामुळेच मतदार शिवसेनेच्या पाठीशी असल्याचा विश्वास शिवसेनेचा राष्ट्रीय प्रवक्त्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुका हादरला! दिव्यांग मुलीच्या शरिराचे तोडले लचके…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील सोनेसांगवी येथे एका दिव्यांग मुलीचा श्वापदाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत मुलीच्या शरीराचे लचके तोडल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित हल्ला नेमका बिबट्याचा आहे की भटक्या कुत्र्यांचा, याबाबत पोलिस आणि वनविभाग तपास करत आहेत. मेघना ईश्वर काळे (वय १४) असे मृत मुलीचे नाव […]

अधिक वाचा..

१ कोटीच्या खंडणीसाठी सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्याचे अपहरण करून निर्घृण हत्या

औरंगाबाद: सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील तुकाराम माधवराव गव्हाणे या निरपराध शेतकऱ्याच्या अपहरणाचे रूपांतर एका भीषण शोकांतिकेत झाले असून 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांनी त्यांची निर्घृण हत्या करून मृतदेह चाळीसगाव घाटात फेकून दिल्याची घटना सोमवारी पहाटे ५ वाजता उघडकीस आली. असा घडला थरार शनिवारी तुकाराम गव्हाणे मका विक्रीचे पैसे आणण्यासाठी उंडणगाव येथे गेले होते. रात्री […]

अधिक वाचा..

तुमचे पॅन-आधार लिंक आहे की नाही? घरबसल्या स्टेटस तपासा, सोपी प्रोसेस जाणून घ्या

औरंगाबाद: प्रत्येक व्यवहारासाठी अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. बँक खाते शेअर बाजार, म्युच्युअल फंड, आयटीआर फायलिंग आणि KYc सर्वत्र पॅन आवश्यक आहे त्याचप्रमाणे आधार कार्ड हे सरकारी व वैयक्तिक ओळखीचे मुख्य साधन बनले आहे. यामुळेच सरकारने पॅन-आधार लिंक करणे बंधनकारक केले आहे. 31 डिसेंबर 2025 डेडलाईन पॅन बंद होणार, वेळ कमी आहे जर तुमचा पॅन अद्याप […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर अतिक्रमण; विद्यार्थ्यांचा रस्ता बंद

गणेगाव दुमाला येथे तणावाचे वातावरण शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील म्हसोबा वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मालकीच्या जागेवर शेतकरी सदाशिव बाबुराव भोसले यांनी बेकायदेशीरपणे नांगरणी करून अतिक्रमण केले असून, शाळेच्या पिण्याच्या पाण्याच्या बोअरचेही मोठे नुकसान केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी असलेला एकमेव रस्ता कंपाउंड टाकून बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गंभीर […]

अधिक वाचा..

मोटेवाडी येथे विद्युत शॉक बसल्याने तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू

न्हावरे:- शिरुर तालुक्यातील मोटेवाडी येथे सुरु असलेल्या कामादरम्यान अचानक विद्युत शॉक लागून एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार, २७ डिसेंबर रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या मयत तरुणाचे नाव भरत महादेव उघडे (वय २९, सध्या रा. कात्रज, पुणे; मूळ रा. पाचवड, ता. परांडा, जि. धाराशिव) असे असुन […]

अधिक वाचा..

तळपायांची सतत आग होते का? जाणून घ्या कारणे आणि उपाय

अंगात ताप असेल, किंवा शरीरातील उष्णता वाढली असेल, तर क्वचित तळपायांची आग होऊ शकते. अशा वेळी काही साधे घरगुती उपाय केल्याने ही समस्या दूर होऊ शकते. काही व्यक्तींच्या बाबतीत मात्र ही समस्या सातत्याने उद्भविणारी आणि गंभीर असते. अशा वेळी ही समस्या उद्भविण्यामागे नेमके काय कारण असू शकेल याचे निदान करण्यासाठी वैद्यकीय तपासण्या करून घेऊन त्यानुसार […]

अधिक वाचा..

आपापली विश्रांती शोधा

भरपूर झोपणं, म्हणजेच फक्त विश्रांती नाही. छोटासा ब्रेक घेऊन नित्याचा ताण कमी करण्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी यात येतात खरंतर आपल्याला सात वेगवेगळ्या प्रकारांची विश्रांती हवी असते. १) शारीरिक विश्रांती झोपणे, शारीरिक श्रम किंवा हालचाली न करणे. डोळे, नाक, कान, त्वचा आणि जीभ या पाचही इंद्रियांना विश्राम देणे. २)मानसिक विश्रांती विचारांची, आठवणींची गती कमी करणे, […]

अधिक वाचा..