रक्त शुध्द करण्याचा नैसर्गिक उपाय

आपल्या घराच्या अंगणात उगवणारा कडूलिंब, दिसायला साधा पण आरोग्यासाठी अमूल्य आहे. कडूलिंबाच्या पानांचा ताजा रस हा शरीरातील रक्त शुध्द करण्यासाठी अप्रतिम मानला जातो. हा रस प्यायल्याने शरीरातील साचलेले विषारी घटक सहज बाहेर पडतात आणि रक्त स्वच्छ राहते. रक्त स्वच्छ झालं की त्वचेवरचं नैसर्गिक तेज परत येतं, चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग पुरळ कमी होतात आणि आरोग्य सुधारतं. […]

अधिक वाचा..

झरझर वाढणारे बीपी राहिल नियंत्रणात! आठवड्याभरात ‘इतके’ मिनिटे करा व्यायाम

धावपळीच्या जीवनशैलीमुळे कामाचा वाढता ताण, झोपेची कमतरता आणि बाहेरच्या जंकफूडमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.(Bp Problem) इतकेच नाही तर आपण वारंवार चहा आणि कॅफीन प्यायल्याने आपले आरोग्य धोक्यात येते. पुरेशी झोप आणि मानसिक ताण कमी न केल्याने आपल्या शरीरासह मनावर अधिक ताण येतो. पुरेशी झोप न घेतल्याने रक्तदाब वाढतो. आणि हा आजार सायलेंट किलर […]

अधिक वाचा..

बळकट हाडांसाठी फक्त दूध पिता त्यात घाला ५ गोष्टी; बॅड कोलेस्टेरॉल घटेल, हृदयही राहील निरोगी 

दूध पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. दूध प्यायल्याने गंभीर आजारांचा धोका कमी होतो. कॅल्शियम आणि विविध जीवन सत्त्वेयुक्त दूध फक्त हाडं मजबूत आणि उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर नसून, इतरही अनेक फायदे आहेत. दुधातील पौष्टीक गुणधर्म वाढवण्यासाठी आपण त्यात ६ गोष्टी मिसळू शकता. यामुळे फक्त हाडंच नसून, संपूर्ण आरोग्य सुदृढ राहते. दुधातील गुणधर्म दुधामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. या काळात देवी लक्ष्मी आणि कुबेराची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. तसेच, या काळात धनलाभाचे अनेक संकेत तुम्हाला मिळतील. बिझनेस करणाऱ्या लोकांनाही याचा लाभ मिळेल. धनसंपत्तीत तुमची वाढ दिसून येईल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान कायम राहील. मित्र-परिवाराबरोबर तुमचे चांगले संबंध निर्माण होतील. वृषभ: नशिबाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी […]

अधिक वाचा..

अचानक डोळ्यासमोर अंधारी येणे, चक्कर येणे, गरगरल्यासारखे वाटणे कारणे व उपाय   

मुख्य कारणे (वैद्यकीय दृष्ट्या) 1) रक्तदाबातील चढउतार लो ब्लड प्रेशरVlरक्तदाब अचानक कमी झाल्यास मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे डोळ्यासमोर काळं पडणं, चक्कर, गरगरणं जाणवतं. 2) रक्तातील साखर कमी होणे दीर्घ काळ उपाशी राहणे, चुकीचा आहार किंवा जास्त इन्सुलिनमुळे साखर कमी होते. मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यामुळे चक्कर, अंधारी, घाम येणे, अशक्तपणा जाणवतो. 3) रक्तातील हिमोग्लोबिन कमी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील धोकादायक व्यक्ती एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारागृहात स्थानबद्ध

निवडणूक पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांची ठोस कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): आगामी परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका,स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने गुन्हेगारीविरोधात कडक पावले उचलली आहेत. त्याच अनुषंगाने शिरूर तालुक्यातील सराईत व धोकादायक इसमाला महाराष्ट्र प्रतिबंधक नजरकैद कायदा (एम.पी.डी.ए.) अंतर्गत कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पुणे ग्रामीणचे […]

अधिक वाचा..

लहानग्या मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आजच्या अधिवेशनात कठोर पाऊले उचलली गेली नाही तर…

नागपूर: महाराष्ट्र सरकारने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून करण्यात आलेल्या हत्येतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासंदर्भात या अधिवेशनात कठोर पाऊले उचलली गेली नाही तर आपण त्या लहानग्या मुलीला न्याय देऊ शकणार नाही अशा शब्दात आमदार सना मलिक-शेख यांनी सभागृहात खंत व्यक्त केली. नाशिक जिल्हयातील मालेगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि हत्या प्रकरणावर […]

अधिक वाचा..

सर्व कलमांची सखोल छाननी करून काळानुरूप बदल संवेदनशील शब्दप्रयोगासह प्रस्तावित करा

महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियमात सुधारणा प्रस्तावित करताना मनोरुग्ण,भिक्षेकरी यांची गरिमा राखण्याची काळजी घ्या नागपूर: महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करताना केवळ कायदेशीर नव्हे तर मानवी हक्क, सामाजिक संवेदनशीलता आणि आधुनिक धोरणात्मक दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. यासाठी संपूर्ण अधिनियमातील सर्व कलमांची बारकाईने छाननी करून उचित, सन्मानजनक आणि काळानुरूप शब्दांचा समावेश करण्यात यावा, […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना मारहाण करून पैसे वसुली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

राज्यातील भाकड जनावरांना घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण केली जाते, त्यांच्याकडून पैसे वसूल करणारी टोळी सक्रीय नागपूर: राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे शेतकऱ्यांकडील भाकड जनावरांची संख्या वाढली आहे. शेतकरी अशी जनावर विकू शकत नाही. राज्यात गोरक्षक नावाखाली टोळ्या तयार झाले आहेत ते शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. […]

अधिक वाचा..

विधानपरिषद सभागृहातील संघर्ष, विचार आणि निर्णयांचा ठेवा पुस्तकातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

वरिष्ठ सभागृहातील चर्चांमधून कायद्यांना मिळाले वैचारिक बळ; ऐतिहासिक ग्रंथ ठरणार मार्गदर्शक  नागपूर: भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत महाराष्ट्र विधानपरिषदेचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून या ऐतिहासिक सभागृहाच्या शंभर वर्षांच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण कायदे, ठराव व धोरणांचा दस्तऐवज म्हणून संदर्भसमृद्ध द्वितीय ग्रंथाचे प्रकाशन आज नागपूर येथील विधानपरिषद सभागृहात करण्यात आले. वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या *“विधानपरिषदेने […]

अधिक वाचा..