शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे पाप महायुती सरकारचेच

ढासळलेली कायदा-सुव्यवस्था आणि भ्रष्टाचार प्रकरणावरून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल नागपूर: राज्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे पाप महायुती सरकारचे आहे अशी टीका अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यातील विविध गंभीर समस्यांवरून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका करत शेतकरी आत्महत्या, कृषी क्षेत्रातील निधीचा अपव्यय, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिला व बालकांवरील वाढते अत्याचार […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यांना सरकार रोजगार देणार का

नागपूर: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली होती. या प्रशिक्षणार्थींना रोजगार देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते आता त्या तरुणांना रस्त्यावर सोडले आहे. काल आंदोलन केले तर त्यांना बदडून काढण्यात आले ही कसली व्यवस्था असा आक्रमक सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी उपस्थित केला. विधानसभेच्या लक्षवेधी प्रश्नात वडेट्टीवार म्हणाले, […]

अधिक वाचा..

सातारा जिल्ह्यात मुंबई क्राइम ब्रांचला काय सापडल; गृहमंत्रालयाने खुलासा करावा

पोलिसांनी कोणाला अटक केली, हे आरोपी, सावरी गावातील तेजस लॉज व ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांचा काय संबंध… मुंबई: सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात मुंबई क्राइम ब्रांचने छापा टाकला आहे. पण या कारवाई बाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. या कारवाईत नेमके काय सापडले? असा प्रश्न विचारून गृहमंत्रालयाने यावर खुलासा करावा, अशी मागणी […]

अधिक वाचा..

दिव्यांग अव्यंग विवाह योजनेच्या अनुदानात वाढ 

दिव्यांग–दिव्यांग विवाहासाठी नवीन घटक समाविष्ट नागपूर: १३ दिव्यांग व्यक्तींना सामाजिक सुरक्षा आणि सक्षमीकरण प्रदान करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या असून, अनुदानाच्या रकमेत वाढ करून योजना अधिक प्रभावी करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग–दिव्यांग असा नवीन घटक समाविष्ट करण्यात आला आहे. दिव्यांग–अव्यंग आणि दिव्यांग–दिव्यांग विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने घेतलेला हा […]

अधिक वाचा..

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची डागा स्त्री रुग्णालय, नागपूर येथे भेट

रुग्णालयाच्या कार्यपद्धती व व्यवस्थापनाचे केले कौतुक नागपूर: महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा. श्री. प्रकाश आबिटकर यांनी आज नागपूर येथील डागा स्त्री रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची सखोल पाहणी करून विविध विभागांचा आढावा घेतला. रुग्णालयातील ओपीडी, वॉर्ड, प्रसूती विभाग, शस्त्रक्रिया कक्ष तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका […]

अधिक वाचा..

ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे तातडीने निलंबन करावे

या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करून कारवाई करण्यात येईल,तोपर्यंत पदावरून हटवण्यात आल्याची घोषणा मंत्र्यांनी केली नागपूर: ब्रम्हपुरी पोलिस स्थानकातील उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे भ्रष्ट आहेत.अनेक प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले असून चौकशी झाली आहे.या अधिकाऱ्याचे तातडीने निलंबन करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. लक्षवेधीच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी पोलिस स्थानकातील […]

अधिक वाचा..

शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेसह समतोल राखण्याचा सरकारचा प्रयत्न

नागपूर: टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यासारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या अधिछात्रवृत्तीधारक शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा महायुती सरकारचा उद्देश आहे. यासाठी योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता, योग्य निकषांसह विहित मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात येणार आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. दरम्यान समाजातील आर्थिकदृष्ट्या […]

अधिक वाचा..

एक रूपयाही खर्च न करता हाडं ठेवू शकता मजबूत

हाडं आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची असतात. कारण त्यांवरच तर आपलं शरीर टिकून आहे, उभं आहे. पण लोक तब्येत चांगली ठेवण्यासाठी जेवढी काळजी घेतात, तेवढी काळजी ते हाडांची घेताना दिसत नाहीत. यात एक आश्चर्याची बाब म्हणजे हाडं मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला वेगळं काहीच करण्याची किंवा वेगळा खर्च करण्याची सुद्धा गरज नसते. फ्रीमध्ये तुम्ही हाडं मजबूत करू शकता. […]

अधिक वाचा..

सुदृढ जीवन एक समग्र दृष्टिकोन

निरोगी जीवनाचा मंत्र म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समतोल राखणे. यासाठी काही महत्त्वाचे घटक खालील प्रमाणे. १) संतुलित आहार: फळे, भाज्या, धान्य, प्रथिने आणि आरोग्यदायी चरबी यांचा समावेश असलेला आहार घ्यावा. प्रक्रिया केलेले पदार्थ, साखर, मीठ आणि अस्वास्थ्यकर चरबी असलेले पदार्थ टाळावे. पुरेसे पाणी प्यावे. २) नियमित व्यायाम: आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम […]

अधिक वाचा..

तणावमुक्त जगा…

सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक माणूस ताण तणावा खाली जगताना दिसून येत आहे. या ताणतणावाचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतो. आपल्या रोजच्या आयुष्यातील घटना, काम, कामांचा दबाव, वैयक्तिक बाबी यामुळे मनावर सतत दाब येत असतो. ताण ही क्रियेची प्रतिक्रिया असली, तरी अनेकांच्या बाबतीत ताण ही कायमस्वरूपी समस्या बनू शकते. भय […]

अधिक वाचा..