विद्यापीठांनी मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सातत्यपूर्ण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे

विद्यापीठाच्या गुणांकन वाढीसाठी टास्क फोर्स स्थापन करावे; राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबई: महाराष्ट्राच्या शिक्षणव्यवस्थेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सातत्यपूर्ण आणि संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे. केवळ योजना तयार करणे पुरेसे नसून त्यांची व्यवहार्य अंमलबजावणी सातत्याने झाली पाहिजे. विद्यापीठांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुणांकन पातळी सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक विद्यापीठाशी थेट जोडलेली अशी टास्क फोर्स स्थापन […]

अधिक वाचा..
Leader

ZP, पंचायत समिती निवडणुकांचा मुहूर्त ठरला…

पुणे: राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त ठरला असून, याबाबतची घोषणा दोन दिवसातच होणार असल्याचे म्हटले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. आधी राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत, त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची […]

अधिक वाचा..

नवीन रेशन कार्ड काढायचय मग घरबसल्या करू शकता अर्ज, जाणून घ्या…

औरंगाबाद: सर्वसामान्यांना रेशनकार्ड मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागतात. मात्र आता रेशनकार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करू शकता. नवीन रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया तुमच्या राज्य सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. https://mahafood.gov.in/ तुमच्या आयडीने लॉग इन करा किंवा […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल 

मेष: आजचा दिवस सकारात्मक दृष्टिकोनाने घालवण्याची आवश्यकता आहे. जीवनात संतुलन राखणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. आनंदात जास्त आनंदी किंवा दुःखात जास्त दुःखी होऊ नका. आज घेतलेले निर्णय तुमच्या भविष्यात सुवर्ण फायदे आणतील. अविवाहितींसाठी लग्नाची तयारी करताना दिसाल. रिकाम्या पोटी पोटाच्या समस्या उद्भवू शकतात, म्हणून काहीतरी हलके खात रहा. वृषभ: आजचा दिवस दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण […]

अधिक वाचा..

खजूर खाण्याचे फायदे

खजूराचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची समस्या कमी होते आणि हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. यात उच्च आणि कमी साखर पातळी दोन्ही व्यवस्थापित करण्याची गुणवत्ता आहे. यामध्ये असलेले फायबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने खजूर सेवन करावे. खजूर खाल्ल्याने मेंदूचे आरोग्यही सुधारते. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. यासोबतच मेंदूच्या मज्जातंतू मधील […]

अधिक वाचा..

पनीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

अनेकांना दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ फारसे आवडत नाहीत. मात्र, या सगळ्यात पनीर हा अपवाद आहे. पनीर हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. कोणत्याही भाजीत किंवा सॅलेड मध्ये पनीर घातलं की, त्या पदार्थाची चव वाढते. विशेष म्हणजे आजकाल स्टार्टस मध्ये देखील पनीरचे विविध प्रकार मिळतात. पनीर हा चवीला उत्तम असण्या सोबतच त्याचे अन्य देखील गुणकारी […]

अधिक वाचा..

पालक खाण्याचे फायदे

पालक ही एक अत्यंत पोषक व फायदेशीर हिरवळीची भाजी आहे. यामध्ये लोह (आयर्न), फॉलेट, आणि जीवनसत्व-बी भरपूर प्रमाण असल्यामुळे ती आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानली जाते. विशेषतः रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) भरून काढण्यासाठी पालक हा आहारात असायलाच हवा. पालक खाण्याचे फायदे 1) हिमोग्लोबिन वाढवते: पालक मध्ये असलेले लोह रक्तामधील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते. 2) रक्ताची कमतरता […]

अधिक वाचा..

तुमच्याकड आयुष्यमान कार्ड आहे का? मग लगेच करा ‘हे’ काम; अन्यथा..

औरंगाबाद: आयुष्मान भारत योजना ही देशातील सर्वात मोठी मोफत उपचार देणारी आरोग्य योजना आहे. दरवर्षी प्रत्येक पात्र कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. पण आता सरकारने एक महत्त्वाचं अपडेट जारी केलंय — ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आलं आहे. ई-केवायसी न केल्यास काय होईल तुमचं आयुष्मान कार्ड निष्क्रिय होऊ शकतं रुग्णालयात मोफत उपचार मिळणार नाहीत […]

अधिक वाचा..

शेजाऱ्याने तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केलंय? घाबरू नका, अशा प्रकारे जमीन परत मिळते

औरंगाबाद: शेजाऱ्याने जमिनीवर अतिक्रमण केल्यास कायदेशीर प्रक्रिया काय आहे? तलाठ्याकडे तक्रार करण्यापासून ते अधिकृत मोजणी, तहसीलदाराचा आदेश आणि न्यायालयाचा मार्ग यांसारख्या टप्प्यांची माहिती दिली. १) संशय आला? पहिली नोंद तलाठ्याकडेच करा जमिनीचा तुकडा गेल्याचा आढळला की तलाठी कार्यालयात एक साधी लेखी तक्रार द्या. त्यात या गोष्टी लिहा. सर्वे/गट नंबर मूळ सीमारेषा अंदाजे गेलेली जमीन दोन्ही […]

अधिक वाचा..

नवले पूल परिसर दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांची उपसभापती विधानपरिषद डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली सांत्वनपर भेट

अपघातानंतर मृतांच्या ऐवजांची व कागदपत्रांची चोरी हे कृत्य हीन व संतापजनक; पोलीस आयुक्तांकडे याबाबत पाठपुरावा करणार पुणे: पुण्यातील नवलेपूल परिसर भीषण अपघातात मृत झालेल्या कुटुंबीयांची विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीत नवलकर आणि दाभाडे कुटुंबीयांशी संवाद साधताना एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने […]

अधिक वाचा..