parodi-temgire

शिरूर! पारोडीमध्ये ‘पिरसाहेब गुळ उद्योग समूह’चा शुभारंभ…

पारोडी (शिरूर): पारोडी येथील युवा उद्योजक अभिजीत तुकाराम टेमगिरे यांनी “पिरसाहेब कृषी सेवा केंद्र” या यशस्वी व्यवसायानंतर आता “पिरसाहेब गुळ उद्योग समूह” या नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात स्वावलंबनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या रेखाताई मंगलदास बांदल तसेच ज्ञानेश्वरी उद्योग समूह प्रा. लि. कंपनीचे चेअरमन आणि आव्हाळवाडी ग्रामपंचायतचे […]

अधिक वाचा..

झोप येत नाही मग हे करून पहाच

१)रात्री झोपताना बदामाच्या तेलाने माँलीश करा. २)नाकात बदाम तेलाचे थेंब टाका. ३)बदाम तेलानं माँलीश करा. ४)हाता पायांच्या बोटावर दाब देऊन हलकेच तेल लावून माँलीश करा. ५)चमचा भर बदाम तेल दूधात घालून खात जा.याने चेहऱ्यावर ग्लो येतो,त्वचा चमकदार होते. ६)पायाच्या तळव्यांना कैलास जीवन व बदाम तेल लावून माँलीश करा. ७)खसखस व टरबूज बी यांची पावडर चमचा […]

अधिक वाचा..

शरीरातील उष्णतेमुळे पाणी वाढवा

उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. म्हणून काळजी घ्या. नाहीतर शउष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. उपाय 1) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. २) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल. ३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल. ४) […]

अधिक वाचा..

मोदी सरकारकडून राष्ट्रीय शेठला कल्याणची ४५० एकर जमीनही बहाल

मुंबई: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांनी कुळकायदा, सिलिंग ऍक्ट आणून जमीनदारांकडील लाखो एकर जमीन सर्वसामान्य गरिब जनतेला दिली. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीतून लाखो भूमिहिनांना जमीन मिळवून दिली. आता मात्र चक्र उलटे फिरले असून मोदी सरकार राष्ट्रीय शेठसाठी गोरगरिबांच्या जमिनी हिरावून घेऊन आंदण देत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

पोटाच्या ‘या’ ५ तक्रारींवर पुदिन्याची पाने म्हणजे वरदान

सध्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे अनेकांना पोटाशी संबंधित अनेक समस्या त्रास देतात. आपल्यापैकी बऱ्याचजणांना अपचन, गॅस, मळमळ, पोटदुखी आणि भूक न लागणे अशा पोटाच्या वेगवेगळ्या समस्या सतावतात. सतत वरचेवर पोटाशी संबंधित अशा अनेक समस्या छळू लागल्या की, आपण त्यावर उपाय म्हणून औषध घेतो. पोटाशी संबंधित अगदी लहान – सहान वाटणाऱ्या या समस्यांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते. […]

अधिक वाचा..

बदाम खाण्याचे फायदे

1) भिजवलेले बदाम सकाळी खाल्ले तर त्यात औषधी गुणधर्म जास्त असतात. कोरड्या बदामांपेक्षा पाण्यात भिजवून खाल्लेले बदाम हे जास्त पौष्टिक असतात. 2) बदामांच्या सेवनाने सर्दी आणि पडसे कमी होते. रात्री झोपतांना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतले तर सर्दी कमी होते. 3) बदामाने काही काळ भूक भागवली जाते. 4) डाएटिंग करणारी लोक अधिक प्रमाणात बदाम […]

अधिक वाचा..

महिला खेळाडूंसाठी प्रत्येक क्रीडांगणावर चेंजिंग रूमची सुविधा

मुंबई: महिला खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी राज्यसरकारने महत्वाचे पाऊल टाकले आहे. राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियम तसेच स्थानिक क्रीडांगणांवर स्वतंत्र, स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज चेंजिंग रूमची सुविधा राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. राज्यातील महिला खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेत असल्याची माहिती क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. […]

अधिक वाचा..

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचे आंदोलन 

मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ केले आंदोलन मुंबई: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका माथेफिरूने न्यायालयात हल्ल्याचा प्रयत्न करून घोषणाबाजी केली होती. मनुवादी मानसिकतेतून देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर केलेला हा हल्ला होता या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झिनत शबरीनं यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने आंदोलन करून […]

अधिक वाचा..

भारत आणि महाराष्ट्रातील लोकशाही मूल्ये जागतिक स्तरावर प्रेरणादायी

बार्बाडोस येथील 68 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेतून भाष्य बार्बाडोस: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सध्या बार्बाडोस येथे सुरू असलेल्या 68व्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन (CPA) च्या जागतिक परिषदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. या परिषदेत जगभरातील २८ देशांतील प्रतिनिधी आणि भारतातील सुमारे ३५ पीठासीन अधिकारी सहभागी झाले आहेत. उद्घाटन सत्रात “Parliaments since Beijing +30: Progress, […]

अधिक वाचा..

परवडणाऱ्या घरांसाठी काँग्रेसचे विविध संघटनांसह अभियान, मुंबईतील भूखंडांची श्वेतपत्रिका काढा

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रातील घरांच्या किमती सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. काँग्रेस सरकारने सुरु केलेली परवडणारी घरे योजना अत्यंत उपयुक्त असून ही योजना व्यापक प्रमाणात राबविली पाहिजे. गिरण्यांच्या जमिनीवर ३३/३३/३३ फार्म्युल्यातील ३३ टक्के सार्वजनिक उपक्रमावरील भूखंड उद्योगपतींच्या घशात घातले जात आहेत, हा प्रकार थांबवून या भूखंडावर परवडणारी घरे योजना राबवावी यासाठी काँग्रेस पक्षाने २५ विविध संघटनांसोबत […]

अधिक वाचा..