शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे नर बिबट्या जेरबंद ; वनविभागाची कारवाई

शिरुर (अरुणकुमार मोटे) पिंपरखेड (ता. शिरुर) परिसरात नागरिकांवर हल्ला करणाऱ्या नर बिबट्याला अखेर वनविभागाने बुधवारी (दि ३) रोजी रात्री साडेदहा वाजता यशस्वीपणे जेरबंद केले. शेतकरी बबन सोनू बोंबे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात हा अंदाजे साडेचार ते पाच वर्षांचा बिबट्या अडकला. वनरक्षक लहू केसकर व वनपाल महेंद्र दाते यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करुन बिबट्याला सुरक्षितपणे पकडले. […]

अधिक वाचा..

मलठण शाखेत वर्धापनदिन उत्साहात संपन्न

पाबळ (सुनिल जिते): पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०८ वा वर्धापनदिन मलठण शाखेत मोठया उत्साहात संपन्न झाला.यानिमित्ताने बँकेच्या ग्राहकांना व गावातील पदाधिकारी,महिला व जेष्ठांना निमंत्रित करण्यात आले होते.प्राचार्य अनिल शिंदे,माजी चेअरमन शरद गीते,बबनराव गायकवाड,दिलीप महाले, मोहन लष्करे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेश जामदार, पेन्शनर संघटनेचे सचिव आनंदराव वेताळ,सचिन शिंदे,सचिव सुनील जिते,चेअरमन आबा जाधव,राजेंद्र माशेरे,बिरा शिंदे,वैभव थोरात आदी उपस्थित […]

अधिक वाचा..

शंभर वर्षे जगायचे तर जंक फूड टाळा; डॉ. नामदेव नरवडे 

पाबळ: विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई प्रशालेत नुकतीच गणेशोत्सव व्याख्यानमाला पार पडली. यावेळी आजार व कुटुंबापुढील समस्या या विषयावर व्याख्यान देताना सध्या जंक फूड मुळे मुलांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत आहे. मुलांची भूक मंदावत आहे व मुलांमध्येही आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांनाही हृदयविकाराचा झटका येत आहे . हे सर्व चुकीच्या आहाराचे परिणाम आहेत. तसेच […]

अधिक वाचा..

युवा गोपाळ तालीम गणेश मित्र मंडळाचा रौप्यमहोत्सव उत्साहात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील गोपाळ वस्ती येथील युवा गोपाळ तालीम गणेश मित्र मंडळ यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करून २५ वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा करत आहे. सन २००० मध्ये पैलवान नारायण पवार, राजेंद्र नाना पवार व कै. शिवाजीराव गव्हाणे यांच्या प्रयत्नातून स्थापन झालेले हे मंडळ आज सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यात एक आदर्श […]

अधिक वाचा..

आरोग्य केंद्रातील मुजोर डॉक्टरवर वरीष्ठांची कारवाई कधी? कारवाई न झाल्यास ग्रामस्थ करणार उपोषण

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रावर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या डॉक्टरांच्या मुजोरीविरोधात आता ग्रामस्थांचा संताप प्रत्यक्ष कृतीतून प्रकट होऊ लागला आहे. नऊ ग्रामपंचायतींनी संयुक्तपणे जिल्हा प्रशासनाला अंतिम इशारा दिल्यानंतरही ठोस कारवाई न झाल्यामुळे ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रासमोर पुढील आठवड्यात धरणे आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. या आरोग्य केंद्रातील डॉक्टरचे वडील उपजिल्हाधिकारी असून ते […]

अधिक वाचा..

कुणबी प्रमाणपत्र कसे काढावे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

औरंगाबाद: कुणबी जात प्रमाणपत्र हे शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती आणि शासकीय योजना यांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात कुणबी जात OBC प्रवर्गात मोडते. ऑनलाइन पद्धत (आपले सरकार पोर्टल) वेबसाइट: aaplesarkar.mahaonline.gov.in प्रक्रिया “नवीन नोंदणी” करा लॉगिन करून “महसूल विभाग → जात प्रमाणपत्र” निवडा अर्ज भरून माहिती द्या. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. शुल्क भरा. अर्ज सबमिट करून […]

अधिक वाचा..

दहा वर्षांपासून जिगरी दोस्त! बायको रंगेहाथ सापडताच डॉक्टरकडून बायकोसह भाजप नेत्याची निर्घृण हत्या

हायप्रोफाईल लफड्याचा भयंकर शेवट धूमनगंज: भाजप नेता रणधीर सिंह यादवच्या हत्येनंतर प्रेमप्रकरणाचा ट्रँगल समोर आला आहे. रणधीरचे हत्येतील मुख्य आरोपी डॉ. उदयची पत्नी अंजलीशी प्रेमसंबंध होते. रणधीर दरमहा बँक खात्यातून एक निश्चित रक्कम अंजलीला ट्रान्सफर करत असे. अंजलीने ही रक्कम तिच्या गरजांसाठी खर्च करत होती. पोलिसांनी डॉ. उदय, त्यांची पत्नी अंजली आणि मित्र रणधीर यांच्या […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेत, शिव व पाणंद रस्त्यांना मिळणार विशिष्ट क्रमांक आता वाद टळणार

औरंगाबाद: राज्यातील ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांना कोड देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणं सोपं होणार तसेच वाद संपुष्टात येणार. कोणते रस्ते समाविष्ट ग्रामीण रस्ते – गाव ते गाव जोडणारे हद्दीचे रस्ते – ग्रामसीमा जोडणारे गाडी मार्ग (१६ ते २१ फूट रुंदी) पाय मार्ग (८ ¼ फूट रुंदी) शेतावर जाणारे पायमार्ग […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षणाचे संपूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीसांचे, चक्क ठाकरे गटाने केले कौतुक

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा लढा यशस्वी ठरला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने सरकारला मागण्या मान्य करण्यास भाग पाडले. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संयमपूर्ण नेतृत्वाचे कौतुक केले आहे. मात्र, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जरांगे यांच्या आंदोलनाने […]

अधिक वाचा..

GST मोठा निर्णय! 12 आणि 28% रद्द, आता फक्त 5 आणि 18% GST; ‘या’ वस्तू स्वस्त होणार

औरंगाबाद: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी कौन्सिलच्या 56व्या बैठकीनंतर ऐतिहासिक घोषणा केली असून 22 सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत. म्हणजेच 12% आणि 28% स्लॅब संपुष्टात आले आहे. आता जाणून घ्या कोणत्या वस्तू-सेवा स्वस्त झाल्या आहेत. 5% जीएसटीमध्ये स्वस्त झालेल्या वस्तू हेअर ऑईल, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट सोप, टूथब्रश, शेव्हिंग क्रीम बटर, तूप, चीज, […]

अधिक वाचा..