मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध

सरकारच्या निर्णयाबद्दल मराठा समाजाचे केले अभिनंदन… मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांबाबत महाराष्ट्र शासनाने पहिल्या दिवसापासून सकारात्मक व संवेदनशील भूमिका घेतली होती. आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखत आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी शासनाने सतत प्रयत्न केले. त्या अनुषंगाने मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशींवर तातडीने निर्णय घेऊन आज शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष…

“एक मराठा, लाख मराठा” च्या गगनभेदी घोषणांनी शहर दणाणलं; गुलाल, फटाक्यांत जल्लोष शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर, मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर गेले चार दिवस सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश मिळाल्यानंतर शिरूरमध्ये मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. शासनाने बहुतांश मागण्या मान्य केल्यानंतर उपोषण मागे घेतल्याची माहिती दूरदर्शन वाहिन्यांवर झळकताच शिरूरकरांनी आनंदोत्सव साजरा […]

अधिक वाचा..

रात्री तुरटीमध्ये मिसळून लावा ‘हे’ २ पदार्थ, सकाळी उठताच त्वचेवर येईल ग्लो-पिंपल्सही जातील

तुरटी ही आपल्या त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे. ही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्वचेवर लावली जाते. ती लावताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात. त्वचेवर डाग, सुरकुत्या, पिंपल्स-मुरुमांचा त्रास होत असेल तर तुरटी चेहऱ्यावर कशा पद्धतीने आणि कोणत्या वेळी लावायला हवी, जाणून घेऊया. गुलाब पाण्यात चमचाभर तुरटी पावडर आणि थोडे ग्लिसरीन मिसळा. हे रात्रभर […]

अधिक वाचा..

वजन कमी करण्यासाठी उपाय 

१) भूक असेल तेव्हाच खा. वारंवार खाऊ नका. लंघन करा. म्हणजे उपवास करा. २) सकाळी पोटभर, दुपारी मध्यम, संध्याकाळी कमीच खा. ३) एकाचवेळी भरपेट खाऊ नका. एक घोट जेवणा अगोदर पाणी प्या. निम्मे जेवण झाल्यावर एक घोट पाणी प्या. शेवटी एक/दोन घोट पाणी प्या. एका तासानंतर पोटभर प्या. जेवण झाल्यावर लगेच जास्त पाणी प्यायल्यास १००% […]

अधिक वाचा..

पळस पाणाचे औषधि उपयोग

पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. शास्त्रिय नावा मोनोस्पर्मा या शब्दाचा अर्थ आहे एकच बी असलेला. पळसाच्या प्रत्येक शेंगेत एकच बी असते. या शेंगाना पळसपापडी असे म्हणतात.याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड राहतात. जेवण्याच्या पत्रावळीसाठी याचे पानाचा वापर होतो.   काही औषधि उपयोग 1) पोटात झालेले जंत घालवण्यासाठी काही औषधे आहेत. पळसाचे […]

अधिक वाचा..

Video; रांजणगाव गणपतीत मराठा बांधवांचा गुलाल उधळून जल्लोष

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अखेर यश मिळाले असून सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. या ऐतिहासिक विजयाची बातमी कळताच शिरुर तालुक्यात उत्साहाची लाट उसळली. रांजणगाव गणपती येथील बस स्थानक परिसरात मराठा बांधवांनी मोठ्या आनंदात जल्लोष साजरा केला. गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी करत आणि ढोल-ताशांच्या गजरात आंदोलकांनी आपला आनंद […]

अधिक वाचा..

पिंपळे जगताप ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश; रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरु

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील भारतगॅस कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था लक्षात घेऊन ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरणाने संबंधित रस्त्याचे प्रत्यक्ष काम हाती घेतले असुन त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये उद्योजक श्रीपाद जगताप यांच्या नेतृत्वाखाली चक्री उपोषण छेडण्यात आले होते. या आंदोलनाला जातेगाव […]

अधिक वाचा..

कोथरुडकर वारकरी बांधवांसाठी श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये भवन

पुणे: कोथरुड मतदारसंघातून आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी हक्काची निवारा उपलब्ध झाला असून, ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र पंढरपूर मधील कुंभार गल्ली परिसरात वारकरी भवन उभारण्यात आले आहे. आषाढी आणि कार्तिक महिना आला की, विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेले कोथरुड मतदारसंघातील कोथरुड, बाणेर-बालेवाडी, कर्वेनगर,सूस-म्हाळुंगे, पाषाण आदी भागांसह वारजे, वडगाव आदी […]

अधिक वाचा..

एसटी महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा त्वरित वापर करण्यास मान्यता: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी. महामंडळ) ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या व्यापारी तत्त्वावर वापरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सार्वजनिक -खाजगी भागिदारीतुन विकसित होणाऱ्या प्रकल्पाच्या भाडेपट्टीची मुदत ही ६० वर्षावरून ९८ वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य साधण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे […]

अधिक वाचा..

नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये काँग्रेसचा उद्या बुधवारी ‘वोट चोर, गद्दी छोड’ मेळावा

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार मुंबई: भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार याद्या व मतदानात मोठा घोळ करून सत्ता मिळवली आहे. या मतचोरीची पोलखोल काँग्रेस पक्ष व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह केली आहे. भाजपाच्या या मतचोरीविरोधात काँग्रेस पक्षाने ‘वोट चोर, गद्दी छोड’, आंदोलन सुरु केले असून नागपूर जिल्ह्यातील […]

अधिक वाचा..