मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया…

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई एनआयए न्यायालयाने दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर लिहिले आहे. “दहशतवाद ना कधी भगवा होता, ना कधी राहणार!” फडणवीस यांच्या या प्रतिक्रियेमध्ये हिंदू आतंकवाद या संकल्पनेवर निशाणा साधल्याचे स्पष्ट होते. मालेगाव स्फोटप्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाल्यानंतर अनेक राजकीय […]

अधिक वाचा..

तुमच्या घरात First Aid बॉक्स आहे ना, आणीबाणीच्या काळात प्रथमोपचार डब्यात पाहा काय असणं मस्ट

युद्धाच्या बातम्या वाचून ताण येतो, भीती वाटते. सरकारही मॉक ड्रिल करत आपल्याला सतर्क रहायला शिकवते आहेच. मात्र त्यासोबतच विचार केला तर लक्षात येईल की आपल्या घरात साधा फस्ट एड बॉक्सही नाही.. तसं काहीआपण करुन ठेवतच नाही.. खरंतर ज्या घरात लहान मुलं आहेत त्या घरात लेकराबाळांना सतत लागतं, ते सारखे पडतात- झडतात, स्वयंपाक करताना आपल्यालाही कूुठेतरी […]

अधिक वाचा..

रोज डोकं दुखत, दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर; या ५ गंभीर आजारांचा धोका

डोकेदुखी ही आता गंभीर समस्या राहिलेली नाही. दररोज एक ना एक व्यक्ती डोकेदुखीची तक्रार करत असल्याचं आढळून येतं. कधीकधी डोकेदुखी सौम्य आणि सामान्य असते, परंतु जर वेदना कायम राहिल्या आणि दररोज सारखं सारखं डोकं दुखत राहिलं तर ते आरोग्यासाठी गंभीर असू शकतं. वारंवार डोकं दुखणं हे केवळ ताणतणाव किंवा थकव्यामुळे होऊ शकत नाही, तर ते […]

अधिक वाचा..

भूक लागल्यावर फक्त मिंटची गोळी खाल्ल्यानं वजन कमी होतं का

रोजचे धकाधकीचे जीवन आणि अनियमित जीवनशैली यांमुळे लोकांचे वजन झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अत्यंत कमी वयामध्ये वेगवेगळे आजारदेखील निर्माण होत आहेत. दरम्यान, हेच वजन कमी करण्यासाठी डिजिटल कन्टेंट क्रिएटर शुभ हमीरवासिया यांनी अलीकडेच वजन कमी करण्यासाठी तीन हॅक सांगितले आहेत. या हॅकपैकी एक म्हणजे भूक कमी करण्यासाठी पुदीना फ्लेवरची मिंटची गोळी, जी कोणत्याही दुकानात सहज […]

अधिक वाचा..

अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटी मिळणार; मंत्री आदिती तटकरे

संभाजीनगर: राज्यातील लाखो अंगणवाडी सेविकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत जाहीर केलं आहे की, अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटी देण्याच्या प्रस्तावावर सरकारने कार्यवाही सुरू केली आहे. अंगणवाडी सेविका ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब, गरजू व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक आधारस्तंभ ठरल्या आहेत. त्या महिलांच्या आणि बालकांच्या पोषण, […]

अधिक वाचा..

बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार

बीड: दिवसेंदिवस बीडमध्ये गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच बीडमधील आणखी एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. बीडमधील एका पोलीस उपनिरीक्षकाने गावातील विवाहित महिलेवर बंदुकीचा धाक दाखवत जबरदस्तीने अत्याचार केला असून, पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ शूट करून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप आरोपीला अटक […]

अधिक वाचा..

Video; महसुल दिनाच्या पुर्व संध्येला घोड धरणात महसूलने वाळूमाफियांच्या दोन यांत्रिक बोटी उडवल्या

शिंदोडी (तेजस फडके) महसुल दिनाच्या पुर्व संध्येला महसूल विभागाने शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के तसेच पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली २५ जणांचे पथक तयार करत चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणात बेसुमार वाळूउपसा करणाऱ्या दोन यांत्रिक बोटी आणि दोन फायबर स्फोटकाने उडवुन दिल्या. शिरुर तसेच श्रीगोंदा महसूल आणि पोलिस प्रशासनाने हि संयुक्त कारवाई केली. न्हावरे […]

अधिक वाचा..

मेजर रमेश उपाध्याय यांनी 17 वर्षात काय काय भोगलं

मुंबई: तब्बल 17 वर्षानंतर मालेगाव बॉम्ब ब्लास्टचा निकाल अखेर समोर आला. हा निकाल या खटल्यात आरोपी राहिलेल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा होता. 17 वर्षांनी सगळ्याच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यातलेच एक मेजर रमेश उपाध्याय. आयुष्यात घडलेली एखादी घटना खंबीर माणसाला मरण यातना भोगायला लावू शकते, कुटुंबीयांनादेखील त्याचा त्रास होऊ शकतो. जो गुन्हा केलाच नाही त्यासाठी […]

अधिक वाचा..

’13 दिवस टॉर्चर, 17 वर्षे अपमान! बॉम्बस्फोटातून निर्दोष मुक्तता झालेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आहेत तरी कोण?

मालेगाव: 17 वर्षांपूर्वी नाशिकच्या मालेगाव इथं झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकार गुरुवारी एनआयएच्या विशेष न्यायालयानं जाहीर केला. जिथं साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित, सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी , सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी या सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल समोर आला. या निकालानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया समोर आलेल्या असतानाच काही नावं […]

अधिक वाचा..

सलाम त्यांच्या कार्याला! ‘एन्काउंटर स्पेशलिस्ट’ दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

मुंबई: मुंबईतील गँगस्टर्स, गुन्हेगारांचा कर्दनकाळ असलेले एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक हे आज निवृत्त झाले आहेत. दया नायक हे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले. १९९५ साली दया नायक मुंबई पोलीस दलात भरती झाले होते. त्यानंतर आता सुमारे ३१ वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास थांबला. संघर्ष, वादग्रस्त वळणं आयुष्य दया नायक यांच्या वाट्याला आले. जेवढी प्रसिद्धी आली तेवढीच […]

अधिक वाचा..