तो एक निर्णय ठरवणार PM मोदींचं भविष्य

मुंबई: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कोणाची नियुक्ती केली जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पूर्वीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना मुदतवाढ देण्यात आली. गेल्या वर्षभरापासून भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड झालेली नाही. त्यातच आता येत्या काळात राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आपल्या पसंतीच्या नेत्याची निवड करण्यात पीएम नरेंद्र मोदी यशस्वी ठरल्यास त्यांचे निवृत्तीतील संबंधित चर्चेतील […]

अधिक वाचा..

अंबादास दानवेंचा विधान परिषदेतून निरोप

मुंबई: ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ आज संपत आहे. या निमित्ताने विधान परिषदेत आज त्यांचा निरोप समारंभ पार पडला. अंबादास दानवे ऑगस्ट २०१९ मध्ये छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर, ऑगस्ट २०२२ मध्ये अंबादास दानवे यांच्यावर विधान परिषदेतील […]

अधिक वाचा..

विचार, विश्वास आणि विकास या त्रिसुत्रीवर काम करणार

शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत घोषणा मुंबई: सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी विचार, विश्वास आणि विकास या त्रिसुत्रीवर आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन सेना या दोन पक्षांनी युती केली. नरिमन पॉइंट येथील महिला विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित […]

अधिक वाचा..

भारतीय जनता पक्ष चेटकीण, दुसऱ्या पक्षातील नेते व पदाधिकारी खाण्याचा रोग जडला; हर्षवर्धन सपकाळ

दारु परवाने कंपन्यांसाठी खुले करण्यामागे पुण्याचे पालकमंत्री, Conflict of interest विचारात घेऊन उत्पादन शुल्क खाते काढून घ्या पुणे: भाजपाकडे मोठे चमत्कार करणारे ५६ इंच छातीचे नेतृत्व असून सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा ते करत असतात पण तो दावा पोकळ आहे. स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचे सोडून दुसऱ्या पक्षातील नेते व पदाधिकारी यांच्यावर दबाव आणून, धमक्या […]

अधिक वाचा..

शिक्रापुर येथील ज्ञानमुद्रा स्कूल मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

शिक्रापुर (अर्जुन शेळके) ‘गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा दिपस्तंभ’ या पवित्र ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुच्या चरणी कृतज्ञतेची मानवंदना अर्पण करत शिक्रापुर येथील ज्ञानमुद्रा स्कूल मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरवात गुरुंच्या वंदनगीताने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानमुद्रा स्कूलच्या सर्वेसर्वा उज्ज्वला राजगुरु होत्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी ठुबे-कापसे उपस्थित होत्या. या […]

अधिक वाचा..

पिंपरखेड-पंचतळे रस्त्यावर रात्रीच्या वेळी एकास जबर मारहाण करुन लुटले

शिरुर (अरुणकुमार मोटे) गावात लग्न समारंभाच्या नियोजन आटोपुन घरी परतणाऱ्या एका नागरिकास पिंपरखेड – पंचतळे रस्त्यावरील रंगनाथ बाबा मंदिराजवळ अज्ञात इसमांनी जबर मारहाण करुन लुटल्याची धक्कादायक घटना मंगळवार (दि १५) रोजी रात्री सुमारे ११.३० च्या सुमारास घडली. हनुमंत सावकार वरे (वय ४१, रा. पिंपरखेड) असे या लुटमार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, वरे […]

अधिक वाचा..

संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिवर्षी उत्पन्नाचे दाखले देण्याची अट रद्द करा 

सरकार नवा शासन निर्णय काढून अट रद्द करणार मुंबई: संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिवर्षी लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करा, अशी मागणी आज कॉंग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली. यावर उत्तर देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरच शासन निर्णय काढून प्रतिवर्षी लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करण्याचे आश्वासन दिले. शेख […]

अधिक वाचा..

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात

मुंबई: शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. सामाजिक न्याय विभागाची कामे उशिराने होतात. सोबतच, अनेक कामं सांगूनही केली जात नाहीत. भाजप आमदारांकडून प्रदेश नेतृत्वाकडे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे. विभागाच्या ढिसाळ धोरणामुळे सामाजिक प्रश्न सोडवण्यात अडचणी येत असल्याचं म्हणणं आहे, त्यामुळे […]

अधिक वाचा..

भेंडीच्या भाजीसोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ ५ गोष्टी

वेगवेगळ्या भाज्या खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. बरेच लोक काही भाज्या इतरही दुसऱ्या भाज्यांसोबत खातात. पण असं करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसानकारकच ठरतं. भेंडीची भाजी भरपूर लोक आवडीनं खातात. पण भेंडी इतर काही भाज्यांसोबत खाल्ली गेली तर आरोग्यासंबंधी इतरही अनेक समस्या होतात. भारतीय किचनमध्ये आरोग्यासंबंधी उपाय दडलेले आहेत. अशात उन्हाळ्यात अधिक मिळणारी भेंडी थंडी असते. […]

अधिक वाचा..

डाळिंब आयुर्वेदिक उपयोग

डाळिंबाला संस्कृतमध्ये “दाडिम’ म्हणतात.डाळिंबामुळे पचनशक्ती वाढते, तोंडाला चव येते. खाण्याकरिता कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे. हे सर्वात जुने व सर्वांना माहीत असलेले फळ आहे. यामध्ये व्हिटामिन्स ए, सी,ई बरोबरच फ्लोरिक अँसिड या रसायनिक घटकाबरोबरच अँटि ऑक्सिडंट मोठय़ा प्रमाणात आहे. 1) चवीला गोड, आंबट व तुरट लागणारे डाळिंब वातदोषाचे […]

अधिक वाचा..