शिरूर तालुक्यात लंपी रोगाचा प्रकोप; शेतकऱ्यांचे जनावरे संकटात, भरपाई व तत्काळ उपचाराची मागणी तीव्र

शिरूर (अरुणकुमार मोटे): सध्या शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये गोवंश जनावरांमध्ये लंपी स्किन रोगाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेल्या जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी जनावरे आजारी पडत असून काही ठिकाणी जनावरांचे मृत्यूही झाले आहेत. या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारी डॉक्टरांचा […]

अधिक वाचा..

जातेगाव खुर्द व तळेगाव ढमढेरे शाळांना नवीन वर्गखोल्या आणि ग्रंथालयाची भेट

फोसेको इंडिया लिमिटेडचा शैक्षणिक पायाभूत सुविधांसाठी सीएसआर उपक्रम शिरूर (अरुणकुमार मोटे): फोसेको इंडिया लिमिटेड या कंपनीने त्यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत एक महत्त्वाचे पाऊल उचलत शिरूर तालुक्यातील जातेगाव खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा येथे नवीन वर्गखोल्या आणि तळेगाव ढमढेरे येथील आनंद आश्रम शाळेला नवीन वर्गखोल्या आणि ग्रंथालयाची भेट दिली. यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांना […]

अधिक वाचा..

हाडांना मिळणार बळकटी-दातही राहतील मजबूत, फक्त न चुकता खा कॅल्शियमयुक्त ५ पदार्थ

हाडे हे शरीराचा सर्वात महत्वाचा भाग. हाडांशिवाय शरीराची कल्पनाही करता येत नाही. आपले संपूर्ण शरीर हाडांच्या संरचनेवर अवलंबून असते. पण वयानुसार हाडं ठिसूळ होतात. ज्यामुळे हाडं कमकुवत तर होतातच, शिवाय गुडघे, कंबर, पाठ दुखण्याची समस्या वाढते. हाडे कॅल्शियम (Calcium), फॉस्फेट आणि इतर खनिजे साठवतात. जेव्हा शरीराला त्यांची गरज असते तेव्हा ते रिलीज करतात. मुख्य म्हणजे […]

अधिक वाचा..

हात आणि पायांच्या बोटांना सूज येते वेदना होतात मग ही लक्षणे असू शकतात

थंडीत बहुतेक लोकांच्या हात आणि पायांची बोटे दुखतात. या वेदनेकडे दुर्लक्ष केले जाते, पण जर ही समस्या दीर्घकाळ राहिली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण, छोटीशी समस्या कधी कधी मोठ्या आणि महागड्या समस्येमध्ये बदलू शकते. त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. हात-पायांच्या बोटांच्या वेदनांना हे लागू होते. या वेदना कधी कधी काही गंभीर आजारांचे […]

अधिक वाचा..

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारने उचलली कडक पावले

संभाजीनगर जिल्हा बाल विकास अधिकारी निलंबनाची मुख्यमंत्र्याकडून घोषणा मुंबई: विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकारने कडक पावले उचलले असून संभाजीनगर जिल्हा बाल विकास अधिकारी यांना निलंबित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. संभाजीनगर जिल्ह्यातील छावणी परिसरातील वसतिगृहात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या छळ व अत्याचार प्रकरणी आज विधान परिषद सभागृहात […]

अधिक वाचा..

गुंठेवारी धारकांनो गुंठेवारी नियमित करून दंडात्मक कारवाई टाळा

संभाजीनगर: ज्या नागरिकांनी गुंठेवारी भूखंड खरेदी केले आहेत किंवा अशा भूखंडांवर बांधकाम केले आहे, त्यांनी आपल्या मिळकतीचे गुंठेवारी कायद्यानुसार नियमितीकरण करून घ्यावे. अन्यथा अशा मिळकती अनधिकृत मानून महानगरपालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. म्हणून सर्वांनी वेळेत नियमितीकरण करून घेण्याचे आवाहन छ. संभाजीनगर मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी केले आहे. गुंठेवारी म्हणजे काय? गुठेवारी ही […]

अधिक वाचा..

जुन्या पिढीतील शिवराम मारुती शितोळे यांचे वयाच्या 103 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील प्रगतशील शेतकरी शिवराम मारुती शितोळे (वय १०३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असुन. त्यांच्या मागे पत्नी, चार मुले, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गावातील धार्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असे ह.भ.प. वाल्मिक शितोळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर तालुका उपाध्यक्ष अंकुश शितोळे सामाजिक कार्यकर्ते सुभाष शितोळे, […]

अधिक वाचा..

इअरफोन सतत वापरुन कानांना येतोय बहिरेपणा, कान कायमचे जाण्यापूर्वी ‘हे’ विसरु नका…

मोबाईल, लॅपटॉप सोबतच इअरफोन, हेडफोन देखील आपल्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनले आहे. आजकाल बहुतेक सगळ्यांच्याच्या गळ्यात आणि कानांत इअरफोन अडकवलेले दिसतात. दिवसांतील बरेच तास आपण या इअरफोनचा सतत वापर करतो. आपल्यापैकी बहुतेकजण गाणी ऐकण्यासाठी किंवा फोनवर बोलण्यासाठी हेडफोन किंवा इअरफोन वापरतात, जे खरंतर खूप धोकादायक आहे. याचा दीर्घकाळ वापर केल्याने कानांना इजा होण्याबरोबरच ऐकण्याची क्षमताही […]

अधिक वाचा..

कर्करोग म्हणजे काय

कर्करोग किंवा कॅन्सर हा शब्द अंगावर शहारे आणतो. कॅन्सरचा आणि मृत्यूचा कोठेतरी संबंध आहे हे मनात दडलेले असते हे याचे कारण. कर्करोगापेक्षा कॅन्सर हाच शब्द सहजगत्या वापरला जातो, नाही का? कॅन्सर विरोधी लढाई ही खरे म्हणजे हरणारी लढाई असते असा प्रचलित समज आहे. रक्ताचे काही कॅन्सर, कातडीचे काही कॅन्सर, स्तनाचे व गर्भाशयमुखाचे काही कॅन्सर लवकर […]

अधिक वाचा..

कान टोचण्यामागची ही आहेत मोठी कारणे

कान टोचणे ही फक्त फॅशन नाही, तर हे भारतीय संस्कारांचा महत्त्वाचा भाग आहे. येथे मुली कान आणि नाक दोन्हीही टोचतात आज काल तरुणसुध्दा फॅशनच्या नावाखाली कान टोचत आहेत. भारताच्या अनेक राज्यांमध्ये आजही कर्णवेध संस्कार होतात ज्यामध्ये बालक आणि बालिकांचे कान टोचले जातात. कान टोचण्याची पध्दत ही उगच सुरु केलेली नाही.यामागे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कानाच्या […]

अधिक वाचा..