छ. संभाजीनगरमध्ये आता व्यवसाय परवाना बंधनकारक; परवाना नसेल तर दंडात्मक करवाई

संभाजीनगर: दुकान / व्यवसाय चालवता का तर मग लगेच परवाना घ्या! कारण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आदेशानुसार, आता प्रत्येक दुकान, कार्यालय, सेवा-उद्योग चालवणाऱ्यांना व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. परवाना नसल्यास काय होऊ शकते व्यवसाय बंद करण्याची कारवाई दंडात्मक कार्यवाही कायदेशीर गुन्हा नोंद कोणकोणाला परवाना आवश्यक आहे किराणा, भाजीपाला, कपडे दुकान मेडिकल, सायबर कॅफे, सलून कार्यालये, सर्व्हिस […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज अंतःकरणात भावभावना आणि परोपकाराची भावना निर्माण होईल, ज्यामुळे इतरांना मदत करण्यात आनंद मिळेल. तसे, काही लोक तुमच्या भावनिकतेचा गैरफायदा घेण्याचाही प्रयत्न करतील, त्यामुळे भावनिकतेबरोबरच व्यावहारिकपणे काम करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या बाजूने काही अनुकूल बदल होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या विरोधकांच्या मनात मत्सराची भावना निर्माण होऊ शकते. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल, […]

अधिक वाचा..

‘तो’ आधिकारी घेतोय एसीची थंडगार हवा, शेतकऱ्यांना मात्र देतोय चांगलीच सजा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील भूमी अभिलेख उपअधीक्षक सध्या नागरिकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. कारणही तसंच! कार्यालयात नियमबाह्य पद्धतीने एसी लावून अधिकारी थंडगार हवेत मजा मारताना दिसत असून, दुसरीकडे आपल्या अडचणी घेऊन आलेले शेतकरी तासन्‌तास दरवाजाबाहेर ताटकळत उभे राहत आहेत. एकीकडे हवामान तापमानाची मर्यादा पार करत आहे, शेतकरी घाम गाळत आपली कामे करून सरकारी दारात […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात दरोडा; वृद्ध महिलांना मारहाण करुन १ लाख ६४ हजारांचे दागिने लंपास

शिंदोडी (तेजस फडके) आंबळे (ता. शिरुर) येथे दि (६ जुलै) रोजी रात्री १ च्या सुमारास सहा अनोळखी इसमांनी एका घरात घुसून दोन वृद्ध महिलांना मारहाण करत जबरदस्तीने सोन्याचे दागिने व चांदीची जोडवी असा एकूण १ लाख ६४ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास करत दरोडा टाकला आहे. या प्रकरणी कल्पना प्रताप निंबाळकर (वय ६०, रा. आंबळे, […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिसांकडुन चोरींच्या घटनेला आळा घालण्यासाठी ‘ग्रामसुरक्षा दल’ कार्यान्वित

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाढत्या चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी सक्रिय पावले उचलली आहेत. औद्योगिक वसाहतीमुळे येथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असून, सुरक्षेच्या दृष्टीने ‘ग्रामसुरक्षा दल’ कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि ५ जुलै २०२५ रोजी पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनतर्फे एक विशेष […]

अधिक वाचा..

शिरुर; अनाथांच्या हाकेला तरुणांची साथ…माहेर संस्थेतील विद्यार्थ्यांना कपडे, पुस्तकं आणि भोजन

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील माहेर संस्थेतील अनाथ मुलांच्या हाकेला प्रतिसाद देत शिरुर तालुक्यातील अनेक तरुणांनी एकत्र येत १४ विद्यार्थ्यांना कॉलेजचे ड्रेस, ११वी आणि १२वी च्या ७ विद्यार्थ्यांना पुस्तके आणि सर्व मुलांना भोजन उपलब्ध करुन दिले. शिरुर येथील माहेर संस्थेचे वसतीगृह सध्या ३५ अनाथ मुलांना निवारा व शिक्षणासाठी मदत करत आहे. शासकीय अनुदान नसल्याने हि […]

अधिक वाचा..

बद्धकोष्ठतेचा त्रास, ब्लड शुगरही वाढली मग ७ दिवस प्या हे आयुर्वेदिक ड्रिंक

अनेकदा सकाळी झोप उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं नाही. दिवस कंटाळवाणा,थकल्यासारखा किंवा आळस चढलेला वाटतो. ज्यामुळे शरीरातील प्रॉडक्टिव्हिटी कमी होते. त्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्ती, पचन आणि अगदी मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी रोजच्या आहारात डिटॉक्स ड्रिंक्सचा समावेश करायला हवा. ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असते. ज्यामुळे आतड्यांचे आणि यकृताचे आरोग्य सुधारते. ज्यामुळे सतत पोट फुगण्याचा त्रास […]

अधिक वाचा..

रोज सकाळी दालचिनीचे पाणी पिण्याचे अनेक फायदे 

दालचिनी ही स्वयंपाकघरात जितकी फायदेशीर आहे तितकीच ती आपल्या आरोग्यासाठी देखील बहुगुणी मानली जाते. यात असणारे अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आरोग्याच्या समस्यांपासून मुक्त करतात. आपण नियमितपणे दालचिनीचे पाणी प्यायले तर त्याचे आरोग्याला फायदे होतात. दालचिनीमुळे आपले वजन कमी होऊ शकते, तसेच त्वचेच्या अनेक आजारांपासून आपली सुटका होईल. वजन कमी करायचे असेल तर दालचिनीचे पाणी […]

अधिक वाचा..

मतदार याद्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसची समिती

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती उपाय सुचवणार मुंबई: विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यात विविध मार्गाने गैरप्रकार करून भाजपाने विजय मिळवला आहे हे उघड झालेले आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपाने चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवली पण यापुढे असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येतील यावर उपाय सुचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा संपन्न

वडाळा येथील मंदिराचा विकास आणि सुशोभीकरण कामाला लवकरच होणार सुरुवात मुंबई: वडाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचा विकास, सुशोभीकरण आणि सोयी सुविधांचा कामासाठी 25 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार लवकरच या प्राचीन मंदिरातील अंतर्गत विकास आणि परिसराच्या सुशोभीकरण कामाला सुरुवात करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. आज आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर […]

अधिक वाचा..