सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ; विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मोठा दिलासा

संभाजीनगर: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता जातपडताळणी, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यांसारख्या सर्व शासकीय प्रतिज्ञापत्रांसाठी ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. घोषणा कोणी केली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ४ जुलै रोजी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. आता फक्त साधा कागद पुरेसा यापुढे ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही. फक्त […]

अधिक वाचा..

शिरूरच्या भूमी अभिलेख कार्यालयात खुलेआम लाचखोरीचा सुळसुळाट; ‘खाजगी कर्मचारी’ साहेबांचा खास माणूस

शिरूर (अरूणकुमार मोटे): शेतजमिनीची मोजणी आणि तिची हद्द कायम करण्याचा प्रसंग प्रत्येक शेतकऱ्याच्या वाट्याला येतोच. पण ही सरकारी ‘सेवा’ म्हणवणारा प्रवास शिरूरच्या भूमी अभिलेख कार्यालयात अक्षरशः वेदनादायक बनला आहे. कारण इथे शासकीय शुल्क भरल्यानंतरही ‘फाईल’ पुढे सरकवायची असेल, तर ‘जादा वजन’ अनिवार्य आहे. आणि हे वजन कसे आणि कुठे पोहचवायचे, याची सूत्रबद्ध माहीती कार्यालयातील काही […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर; गंभीर गुन्ह्यातील माजी पंचायत समिती सदस्याला अटक करण्यासाठी शिरुर पोलिसांना सापडेना मुहूर्त…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असुन कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. वीस दिवसा पुर्वी शिरुर तालुक्यातील एका माजी पंचायत समिती सदस्यासह सहा जणांनी एका सामाजिक कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली होती. याबाबत शिरुर पोलीस स्टेशनला सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील तीन आरोपीना शिरुर न्यायालयाने सात दिवस पोलीस […]

अधिक वाचा..

लसणाची सालं फेकून न देता या पद्धतीनं करा घरगुती लसूण पावडर

लसणाची सालं अनेकदा आपल्या किचनमध्ये निरूपयोगी समजून फेकून दिली जातात. ही सालं सरळ कचऱ्याच्या डब्यात फेकली जातात. पण तुम्हाला माहिती आहे का याच सालींचा वापर करून तुम्ही फ्लेवरफूल गार्लिक पावडर बनवू शकता. लसणाची सालं एक उत्तम सिजनिंग इंग्रेडिएंट आहेत. जी तुम्हाला अनेक रेसिपीजमध्ये वापरता येतील. ज्यामुळे पदार्थाला चांगली चव येईल. इतकंच नाही तर फ्लेवरही वाढेल. […]

अधिक वाचा..

अति वाढलेले पोट, वजन, लठ्ठपणा या घरगुती उपयांनी कमी करा

लठ्ठपणा एक आजार असून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होते नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो. लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात परंतु तरीही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. […]

अधिक वाचा..

उच्च रक्तदाबावर घरगुती उपचार

उच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. त्याच्यात शारीरिक श्रम करण्याची क्षमता नसल्या सारखी होते. रोग्याला झोप येत नाही.या आजाराचा घरगुती इलाजसुद्धा शक्य आहे, पण त्यासाठी संयम बाळगणे जरूरी आहे. तीन ग्रॅम मेथीदाणा पूड सकाळ-सायंकाळ पाण्यासोबत घ्यावी. 15 दिवस बीन नागा करून ही पूड घ्यावी याने नक्कीच आराम […]

अधिक वाचा..

बालनिकेतन प्राथमिक विभागातील, चिमुकल्यांची आषाढी वारी आणि रिंगण…

बालनिकेतन विद्यालयात, अवतरली पंढरी  कांदिवली: पारंपरिक वेषात नटलेले नटलेल्या वारकऱ्यांनी हातात, वीणा, टाळ आणि पालखी खांद्यावर घेऊन सावळ्या विठू रायाच्या नामाचा गजर करत दिंडी काढली. यां दिंडीत प्रमुख पाहुणे नाट्य अभिनेते प्रदीप कबरे, माई च्या अध्यक्ष शीतल करदेकर सहभागी झाले .शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री माने यांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे नियोजन आणि पालकांची मेहनत यां निघालेल्या दिंडीतून प्रकर्षाने […]

अधिक वाचा..

१० जुलै ला पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर; शीतल करदेकर

मुंबई: पत्रकार हे समाजाचे चतुर्थ स्तंभ मानले जातात. दिवसरात्र मेहनत करून समाजासाठी माहितीचे दालन खुले ठेवणाऱ्या या योद्ध्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही समाजाची जबाबदारी आहे, याच भावनेतून अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन व रोटरी क्लब नॉर्थ बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने एक विधायक पाऊल उचलण्यात आले आहे. गुरुवार, १० जुलै २०२५, रोजी मुंबई मराठी पत्रकार […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन एकजुटीने पुढे जाण्याची ताकद आम्हाला दे

मुंबई: “आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची सशक्त चळवळ आहे. गेली अनेक शतकं पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकरी संप्रदायानं महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाला दिशा देण्याचं, समृद्ध करण्याचं काम केलं. आजही लाखो वारकरी ‘हरिनामा’च्या गजरात पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने पंढरीच्या दिशेनं चालताना आपल्या कृतीतून […]

अधिक वाचा..