प्रेमविवाहाचा राग ठेवून लोखंडी कोयत्याने तरुणावर हल्ला, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणावर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना टाकळीहाजी (ता. शिरूर) येथे घडली आहे. कुडांई मेन्स पार्लरमध्ये हे नाट्य घडले असून दुकानाची तोडफोड करत दुकानमालकाच्या हातावर व पाठीवर लोखंडी कोयत्याने वार करण्यात आले. याप्रकरणी तिघांविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय हौशीराम वाघ (वय २२, रा. […]

अधिक वाचा..

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे शरीरातील वृध्दत्वाकडे जाणारी प्रक्रिया मंद होत असते. अशा व्यक्तींचे जीवन केवळ दीर्घच असते असे नव्हे तर ते तुलनात्मकरित्या वेदनांपासून मुक्त आणि अनेक प्रकारच्या पीडांपासून दूर असते. 2) नितळ त्वचा, चमकदार केस आणि निरोगी नखे व्यायाम करणार्‍यांच्या शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाहत […]

अधिक वाचा..

काय करणार, वेळच नाही म्हणून स्वत:ला किती छळणार? तुम्ही नाही तर कोण स्वत:साठी वेळ काढणार

अलीकडे मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी ही संकल्पना. स्वतःसाठी ठरवून, आवर्जून काढलेला वेळ म्हणजेच ‘मी टाइम.’ गमतीचा भाग म्हणजे लोक हा ‘मी टाइम’अगदी सोयीस्करपणे वापरताना दिसतात. एक मानसशास्त्रतज्ज्ञ म्हणून मला मात्र कायम असं वाटतं की ‘मी टाइम’चा विचार करताना 3 R लक्षात घेणे गरजेचे आहे. 3 R म्हणजे काय तर हे ३ रिलॅक्स R म्हणजे रिचार्ज […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरवर्षी मिळणार ४३,००० रुपये, जाणून घ्या सरकारच्या जबरदस्त योजनेबद्दल

संभाजीनगर: गावाकडून तालुक्याच्या किंवा शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना *स्वाधार योजनेचा* मोठा फायदा होणार आहे! योजनेची वैशिष्ट्ये दरवर्षी ४३,००० रुपये- शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्यांना ३८,००० रुपये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी- जादा ५,००० रुपये बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी- २,००० रुपये शैक्षणिक साहित्य या योजनेचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना राहणे व जेवण यासाठी आर्थिक मदत करणे, जेणेकरून त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ […]

अधिक वाचा..

शिरूर भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी प्रकरणात मोठा घोटाळा

आर्थिक तडजोडीचे आरोप, चौकशीची मागणी जोरात शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत असून, पैशांच्या मोबदल्यात निवडक प्रकरणांना प्राधान्य देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांतून होत आहे. आर्थिक तडजोडी झालेल्या प्रकरणांची मोजणी इतर प्रकरणांवर अघोषितरीत्या प्राधान्य देत लवकर पूर्ण करण्यात आली असल्याचे सुजाण नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. […]

अधिक वाचा..

माजी मंत्री अशोकराव पाटील डोणगावकरांच्या निधनाने समर्पित लोकसेवक हरपला

मुंबई: काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री अशोकराव पाटील डोणगावकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस विचारांचे एक समर्पित नेतृत्व व लोकसेवक हरपला आहे अशा शोकभावना महराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत. अशोक पाटील डोणगावकर यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, […]

अधिक वाचा..

शिरूर महावितरणच्या उपकार्यकारी अभियंतापदी शरद माने

शिक्रापूरच्या महावितरणच्या उपकार्यकारी अभियंतापदी सुमित जाधव  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर महावितरण विभागाच्या उपकार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार शरद माने यांनी नुकताच स्वीकारला असून, यापूर्वी त्यांनी बारामती व मुंबईसारख्या महत्वाच्या ठिकाणी प्रभावीपणे काम केलेले आहे. त्यांच्या प्रशासकीय अनुभवामुळे शिरूर विभागातील वीज व्यवस्थापन अधिक सक्षम आणि गतिमान होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पदावर कार्यरत असलेले […]

अधिक वाचा..

आपला रोजचा दिनक्रम कसा असावा 

आपला रोजचा दिनक्रम असा असावा की तो आपल्याला शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनातून सुदृढ बनवेल. आपला दिनक्रम आपल्याला उत्साही ठेवणारा, आरोग्यदायी सवयींना प्रोत्साहित करणारा आणि आपल्या जीवनाचे संतुलन राखणारा असावा. खाली एक आदर्श दिनक्रम दिला आहे सकाळ 1) लवकर उठणे- सकाळी 5 ते 6 वाजता उठावे. लवकर उठल्याने दिवसभरासाठी वेळ मिळतो आणि मन प्रसन्न राहते. […]

अधिक वाचा..

पायऱ्या चढताना दम लागतो, श्वास घेण्यास त्रास होतो या धोकादायक आजाराची असू शकतात लक्षण

आजकाल कमी कष्ट किंवा शारीरिक हालचालींमुळे कमी वयातच आरोग्य बिघडत आहे. तरुणांनाही अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. मोठ्या इमारतींमध्ये राहणारे लोक लिफ्ट वापरतात. फक्त २-४ पायऱ्या चढल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडते. पायऱ्या चढल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणं सामान्य आहे कारण हृदयाला जास्त काम करावं लागतं. परंतु जर थोड्याच पायऱ्या चढल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत […]

अधिक वाचा..

पावसाळा एन्जॉय करायचा की आजारी पडायच, साधे सोपे नियम फॉलो करा

आला पावसाळा, तब्येत सांभाळा हे दरवर्षीचं वाक्य कितीही नेहमीचं वाटलं तरी या सिझनमध्ये आपली तब्येत सांभाळायला हवी. स्वतःसह घरातल्या वडीलधाऱ्या माणसांची आणि लहान मुलांची जास्त काळजी घ्यायला हवी. सोपे साधे नियम सगळ्यांना हवाहवासा वाटणाऱ्या या ऋतुमध्ये आजारपण आपल्यापासून चार हात लांब राहावे यासाठी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. १) पावसाळा सुरु होताना पचायला हलकं अन्न […]

अधिक वाचा..