पालकमंत्री अजित पवारांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे बीड येथे ‘सीट्रिपलआयटी’ उभारणीच्या कामाला गती

बीडमधील ‘सीट्रिपलआयटी’साठी एमआयडीसीकडून चार हजार चौरस मीटर जागा व निधी देण्याचा निर्णय मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बीड येथे ‘टाटा टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून सुरु करण्यात येणाऱ्या ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अ‍ॅन्ड ट्रेनिंग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’साठी बीड एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राच्या सुविधा क्रमांक -३ मधील चार हजार चौरस मीटर जागा तसेच केंद्र उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन […]

अधिक वाचा..

बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांमध्ये यापुढे केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश देणार

बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांच्या कार्यपद्धतीत समानता, सुसुत्रता आणणार… मुंबई: बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार असून या संस्थांमधील विद्यार्थ्यांची संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद आमदार संजय खोडके, आमदार […]

अधिक वाचा..

वाहतूकदारांच्या प्रश्न बाबत शासन सकारात्मक; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

वाहतूकदार संघटनांना संप मागे घेण्याचे आवाहन मुंबई: वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्या संयुक्त समितीचा अहवाल एका महिन्यात प्राप्त होणार आहे. स्कूल बस वाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे. इतर विविध वाहतूक संघटनांना देखील स्वतंत्रपणे चर्चेसाठी वेळ देता येईल. उपोषण व संप करू नये, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. विधानमंडळ समिती […]

अधिक वाचा..

पहिल्यांदाच प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या

काम करणाऱ्यांनाच संघटनेत मिळणार पदे, महाराष्ट्रात तळागाळापर्यंत काँग्रेस मजबूत करण्याचा प्रयत्न मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक बांधणी आणि पक्ष कार्याला गती देण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून राज्यभरातील तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या प्रत्यक्ष मुलाखत घेऊन करण्यात येत आहेत. आतापर्यंत प्रदेशाध्यक्षांनी स्वत: मुलाखती घेऊन एकूण ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. पक्षात तळागाळात काम […]

अधिक वाचा..

बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी

विरोधकांनी विधानसभेत घेतली आक्रमक भूमिका मुंबई: भाजपचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह विधान केली. या विरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतल्याने लोणीकर यांनी आज विधानसभेत स्पष्टीकरण दिले. मी जे बोललो नाही ते मी बोललो हा आरोप केला.ह्यात राजकारण आहे असा दावा बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत केला. महाविकास आघाडीने तेव्हा आक्षेप […]

अधिक वाचा..

जालना रोड, पैठण रोड, बीड बायपास आणि पडेगाव-मिटमिटा परिसरातील रहिवाशांसाठी महत्त्वाची बातमी

अनाधिकृत बांधकामे हटवण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जालना रोड, पैठण रोड, बीड बायपास रोड, आणि पडेगाव-मिटमिटा सर्व्हिस रोडवरील बाधित रहिवासी मालमत्ताधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, या रहिवाशांना त्यांच्या मालमत्तेवरील अनाधिकृत बांधकामे स्वतःहून काढून टाकण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मनपा आयुक्त […]

अधिक वाचा..

मलठण गावात बंद घर फोडून प्रपंचिक साहित्य चोरीस

शिरूर तालुक्यातील मलठण येथील घटना  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठण गावच्या हद्दीतील निमगाव दुडे-शिंदेवाडी रोडलगत गट नंबर 1186/1 मधील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे ३७,५००/- रुपये किमतीचे घरगुती साहित्य चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी स्मिता शाम […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज तुम्ही दिवसभर धर्मादाय कामात घालवाल. तुम्ही स्वतःपेक्षा इतरांच्या कामाकडे जास्त लक्ष द्याल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला काम वेळेवर पूर्ण करावे लागेल अन्यथा तुमचे शत्रू तुमच्या प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीत अचानक बिघाड झाल्यामुळे तुम्हाला काही समस्या येऊ शकतात. तुम्हाला पूर्वी कोणाकडून घेतलेले पैसे वेळेवर परत करावे लागतील अन्यथा तुम्हाला त्यात […]

अधिक वाचा..

या ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची चुक अजिबात करू नका

आपल्यापैकी बहुतेक जण एकाच वेळी भाज्या खरेदी करतात, जेणेकरून पुन्हा बाजारात जाण्याची गरज भासणार नाही. घरी आणलेल्या या भाज्या फ्रेश राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतात. फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या लवकर खराब होत नाहीत आणि जास्त काळ ताज्या राहतात. पण तुम्हाला माहिती आहे का की काही भाज्या फ्रिजमध्ये ठेवून नंतर खाल्ल्याने आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. काही भाज्या […]

अधिक वाचा..

रोज रात्री झोपताना नाभीत २ थेंब तेल लावण्याचे ६ फायदे

लहानपणी जेव्हा आई आपली काळजी घ्यायची तेव्हा ना केस गळायचे ना वजन वाढायचं. काही तरी जादू आहे, आईच्या उपायांमध्ये ज्यांमुळे लहानपण अगदी सुदृढ गेले. नंतर हळूहळू तारुण्यात आईचे ते उपाय नको वाटायला लागले. बाजारात मिळणाऱ्या अनैसर्गिक अशा गोष्टी चांगल्या वाटायला लागल्या. आता अनेकविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. आईच्या उपायांपैकी एक होता, नाभिला तेलाने मालीश करणे. […]

अधिक वाचा..