सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुपाचे सेवन करा

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच तूप हा आहाराचा भाग आहे. ज्यामुळे जेवणाची चव वाढते. तसेच आपण तूप चपातीला लावून किंवा खिचडीवर घालून तुपाचे सेवन करतो. त्यामुळे जेवणाची अजून चव वाढते. तुपाचे सेवन केल्याने जेवणाची चव वाढते त्याचबरोबर अनेक आजरांवर देखील तूप खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून […]

अधिक वाचा..

दात आतून किडले, हिरड्या काळपट पडल्या

मुलं असो किंवा म्हातारी माणसं. गोड खाल्ल्यानंतर दातांची स्वच्छता करण्यात निष्काळजीपणा केल्यास दातांमध्ये किड लागू शकते. ज्यामुळे दात पूर्णपणे खराब होतात.अशावेळी लोकांना डेंटिस्टकडे जावं लागत आणि दात काढून टाकले जातात. कारण यामुळे दुसरे दातही खराब होण्याचा धोका असतो. आजी आजोबांनी पूर्वी सांगितलेला हा उपाय करून तुम्ही दातांना लागलेली किड सहज काढून टाकू शकता. एक घरगुती […]

अधिक वाचा..

एखाद्या पदार्थाची ऍलर्जी का होते

काही वर्षांपूर्वी ऍलर्जी हा आरोग्याच्या क्षेत्रातला अज्ञात प्रदेश होता. ती नेमकी कशी होते हे माहीत नव्हते म्हणून तिला ‘अल्लाकी मर्जी’ असे म्हटले जात असे. पण आता हा विकार आटोक्यात आला आहे. ऍलर्जी अन्नाची, कुत्र्या-मांजरांची, धुळीची, धुराची, फुलांमध्ये असलेल्या परागकणांची, सेंटची, सौदर्य प्रसाधनांची, झुरळांची, एखाद्या विशिष्ट किड्याची, स्वयंपाक घरातल्या बुरशीची अशी कशाचीही असू शकते. तसेच ती […]

अधिक वाचा..

सरकारी कामासाठी कोणी लाच मागितल्यास येथे करा तक्रार

संभाजीनगर: जर तुमच्याकडे कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असेल, तर घाबरून न जाता किंवा लाच न देता तुम्ही थेट एसीबीकडे तक्रार करू शकता. एसीबी तुम्हाला पूर्ण सहकार्य करते आणि तुमची ओळख गुप्त ठेवते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार कशी करावी टोल-फ्री क्रमांक 1064 – २४x७ उपलब्ध. कॉल करून तक्रार सविस्तर सांगा. व्हॉट्सअँप क्रमांक […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. प्रॉपर्टी डीलर्सना मोठ्या डीलमधून चांगला फायदा होईल. आज तुम्हाला इतरांशी विचारपूर्वक बोलण्याची गरज आहे. तुमचा जोडीदार तुमच्या मतांना महत्त्व देईल तर तुम्ही आनंदी व्हाल. विद्यार्थी आज संगणक अभ्यासक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतील. आज वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च थांबवून तुम्ही तुमची बँक शिल्लक मजबूत कराल. खासगी […]

अधिक वाचा..

मोबाईल टॉवरमधून २० हजारांची कॉपर केबल चोरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील प्रीतमप्रकाश नगर येथील मोबाईल टॉवर (इंडस टॉवर क्र. 1052242) येथून अज्ञात चोरट्याने तब्बल २०,००० रुपयांच्या कॉपर व सोलर केबल्सची चोरी केली आहे. ही घटना १३ जून रोजी संध्याकाळी ५ ते १४ जून रोजी रात्री २.३५ च्या दरम्यान घडली आहे. याबाबत फिर्याद युवराज ईरभान वानखेडे (वय ५६), रा. कुंभारवाडा, शिक्रापूर यांनी […]

अधिक वाचा..

वजन वाढवण्यासाठी काय खावे 

1) प्रथिनेयुक्त आहार: प्रथिनेयुक्त आहार जसे की मांस, मासे, अंडी, दही, चीज, सोया इत्यादी वजन वाढण्यास मदत करू शकतात. २) हेल्दी फॅट: आहारात एवोकॅडो, नट, बिया, लसूण, तीळ, तूप, ऑलिव्ह ऑईल इत्यादी निरोगी फॅट्सचा समावेश करावा. ३) तृणधान्ये आणि संपूर्ण धान्य: चपाती, तपकिरी तांदूळ, ओट्स, राजमा, हरभरा, गहू इत्यादी देखील वजन वाढण्यास मदत करतात. ४) […]

अधिक वाचा..

शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा

मुंबई: शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची आज गरज असताना भाजपा युती सरकार जाणूनबूजून टाळाटाळ करत आहे. अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडलेला आहे, शेतमालाला हमीभाव नाही. जगाच्या पोशिंद्याचे कंबरडे मोडले असताना सरकार शेतकरी कर्जमाफी देत नाही. निवडणुकीवेळी कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते घेतली व सत्ता मिळवली आणि आता कर्जमाफीबद्ल आम्ही बोललोच नाही, असे सत्ताधारी निर्लज्जपणे सांगत आहेत. शेतकरी […]

अधिक वाचा..

एसटी महामंडळातंर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती

मुंबई: परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार सुनियोजन व निर्णयाचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने कर्नाटक परिवहन महामंडळ धर्तीवर एसटी महामंडळातंर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक नुकतेच एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ . माधव कुसेकर यांनी काढले असून पुढील काही दिवसात हे प्रादेशिक विभाग […]

अधिक वाचा..

शेतकरी हा गरीब आणि गरजूच, सरसकट कर्जमाफी द्या; नाना पटोले 

मुंबई: राज्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला असून त्याला मदतीची नितांत गरज आहे. शेतकरी कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात हे लाजीरवाणे आहे. भाजपाचे नेते व सरकारमधील मंत्री मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वाह्यात बडबड करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकरी हा गरीब व गरजू असून […]

अधिक वाचा..