झोपण्या पूर्वी पाणी अवश्य प्यावे

डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण रात्री झोपण्या पूर्वी पाणी प्यायल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे दुप्पट होतात. 1) झोपण्या पूर्वी पाणी प्यायल्याने शरीरातील घाण, विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे फ्रेश, टवटवीत वाटते. पेशींना तारुण्य, टवटवी मिळेल. परिणामी त्वचा तजेलदार, फ्रेश दिसेल. 2) रात्री पाणी प्यायल्याने हॉर्मोन आणि ऊर्जेचा बॅलन्स साधला जातो. त्यामुळे शरीर रिलॅक्स […]

अधिक वाचा..

खोकला व त्यावरील उपाय

1) हळदीच्या दुधात खारीक मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो. दूधामध्ये दोन खारीक व हळद उकळून घ्यावे व थंड झाल्यावर घ्या. असे केल्याने कफ मोकळा होतो व बाहेर पडतो. खोकला बरा होतो. 2) आले व मध एकत्र करून घेतल्यास आराम मिळतो व खोकला बरा होतो. 3) लसुण प्रकृतीने उष्ण आहे. त्यात ॲन्टीबॅक्टेरियल गुण असतात, लसणाच्या पाकळ्या […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस शुभ आहे.आर्थिक स्थिती चांगली असून प्रत्येक कामात तुम्हाला नशीबाची साथ मिळेल. प्रवासाचे योग आहेत त्यात तुम्हाला लाभ मिळेल. दुपारनंतर एखाद्या ज्येष्ठ व्यक्तींसोबत वाद होवू शकतो. कायदेशीर बाबतीत नवीन वळण येणार आहे, तेव्हा सतर्क राहा. संध्याकाळपर्यंत तुमच्या योजना पूर्ण होतील. पाहुण्यांच्या आगमनामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. वृषभ: जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांचे […]

अधिक वाचा..
nimgaon-udhgatan

निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचांचे मोठं मन; ग्रामस्थांच्या हस्ते उद्घाटन…

शिक्रापूरः निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) गावातील विविध विकास कामांचे नुकतेच ग्रामस्थांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. निमगाव म्हाळुंगीचे तत्कालीन सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांनी स्वतः उद्घाटन न करता गावातील ग्रामस्थांना उद्घाटन करण्याचा मान दिला. सरपंच बापूसाहेब काळे यांच्या या कृतीचे गावात कौतुक केले जात आहे. शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके आणि भाजपा उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप […]

अधिक वाचा..
ashok-sonawane-waghale

वाघाळे! अशोकराव सोनवणे पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवड…

शिरूर: वाघाळे (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या; वाघाळेचे सूर्यकांत बढे यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिल्यामुळे सोसायटीची निवडणूक जाहीर झाली होती. सदर निवडणूक बिनविरोध होऊन अशोकराव सोनवणे पाटील यांची संचालकपदी निवड झाली आहे. सदर निवडणुकीच्या वेळी वि.का. सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमास खरेदी […]

अधिक वाचा..

ऐन तारुण्यात हाडांची कुरकुर, भरपूर कॅल्शियम देणारे शाकाहारी पदार्थ खा, हाडं बळकट होतील

हल्ली कमी वयातच अनेकांचे गुडघे दुखू लागले आहेत. पुर्वी गुडघे दुखायला लागले की त्या व्यक्तीचं वय झालं असं समजलं जायचं. पण आता मात्र अगदी तिशी- पस्तिशीतले लोक गुडघेदुखीची तक्रार करतात. याशिवाय बैठ्या कामाचे वाढलेले प्रमाण, दुचाकी- चारचाकीचा वाढलेला वापर यामुळे मग कमी वयातच मान, पाठ, कंबरदुखीही मागे लागत आहे. आहारात पुरेशा प्रमाणात कॅल्शियम नसेल तर […]

अधिक वाचा..

कमी वयातच वेगवेगळे आजार मागे लावणाऱ्या ६ गोष्टी, बघा तुमचही काही चुकतय का

हल्ली आपण आजुबाजुला पाहातच आहोत आणि कित्येक जण स्वत:च्या अनुभवातूनही हे लक्षात घेत आहेत की सध्याच्या काळात कमी वयातच वेगवेगळे आजार मागे लागत आहेत. बीपी, मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार, लठ्ठपणा, विस्मरण, पाठदुखी, गुडघेदुखी, केस पांढरे हाेणं, थकवा येणं असे कित्येक त्रास हल्ली कमी वयातच मागे लागत आहेत. यासाठी अशा काही गोष्टी जबाबदार आहेत ज्या आपण रोजच्यारोज […]

अधिक वाचा..

गरम पाणी पिऊनही पोट साफ होत नाही

काही जणांना पोट साफ होण्यात नेहमीच खूप अडचणी येतात. कॉन्स्टीपेशनचा खूप त्रास होतो. अगदी गरम पाणी पिऊनही पोट साफ होत नाही. तुम्हालाही असाच त्रास होत असेल तर तो त्रास कमी करून अगदी झटपट पोट मोकळं होण्यासाठी हे काही उपाय करून पाहा तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थ वाढवा. फायबर असणारे पदार्थ जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनक्रिया अधिक […]

अधिक वाचा..

उपनगरी रेल्वेतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि क्लेशदायक

मुंबई:“मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखीत झाली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल, असा विश्वास आहे. अपघातात जखमी प्रवाशांच्या […]

अधिक वाचा..

दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करा; शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

ठाणे: लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची खासदार डॉ. शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यावेळी ते पत्रकारांशी […]

अधिक वाचा..