काळ्या द्राक्षांचे 10 फायदे

आत्ताचा मोसम हा द्राक्ष्यांचा आहे, आणि द्राक्ष ही तब्येतीसाठी चांगली असतात. डायबिटीस, ब्लड प्रेशर यासारख्या आजारांवर काळ्या द्राक्षांचं नियमित सेवन नियंत्रण ठेवू शकतं. पाहूया काळ्या द्राक्षाचे नेमके काय फायदे आहेत ते. 1) डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रण काळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, सात जण ताब्यात

८४ हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील काचेआळी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर तीनपत्ती जुगार अड्ड्यावर शिरूर पोलिसांनी छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत ८४,२६० रुपयांचा रोख रक्कम, विविध कंपनीचे मोबाईल फोन्स व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १४ मे रोजी रात्री साडेसात वाजता करण्यात आली […]

अधिक वाचा..

दुपारी जेवण झालं की पेंग येते, काही सुचत नाही? ‘हे’ २ पदार्थ खा, अजिबात झोप येणार नाही…

दुपारची झोप अनेकांना फारच प्रिय असते. आपल्यापैकी काहीजणांना तर जेवल्यानंतर किमान अर्धा तास तरी झोपायची सवय असतेच. दुपारच्या वेळी झोपण्याची सवय असलेल्यांची खरी गल्लत होते ती ऑफिसमध्येच. घरी असताना तर आपण झोपू शकतोच परंतु ऑफिसमध्ये असताना दुपारच्या जेवणानंतरची झोप आवरणे म्हणजे सगळ्यात कठीण काम असते. अशावेळी आपण झोप येऊ नये म्हणून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय […]

अधिक वाचा..

डायबिटीज (मधुमेह) असलेल्या व्यक्तीसाठी नाश्ता निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे

नाश्त्यामध्ये फायबर, प्रथिने आणि निरोगी चरबी असणे आवश्यक आहे, जेणेकरून रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. खाली काही पर्याय दिलेले आहेत. नाश्त्याचे पर्याय 1) ओट्स (दलिया): ओट्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते पचायला सोपे असतात. 2) अंडी: अंडी प्रथिने आणि निरोगी चरबीचा चांगला स्रोत आहेत. तुम्ही अंडी […]

अधिक वाचा..

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मार्केट विभागात चार मराठी चित्रपटांचे प्रदर्शन होणार

मुंबई: सिने जगतातील प्रतिष्ठेच्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मार्केट विभागासाठी महाराष्ट्र शासनाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्फत निवडण्यात आलेल्या चार मराठी चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये राज मोरे दिग्दर्शित खालीद का शिवाजी, जयंत सोमळकर दिग्दर्शित स्थळ, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित स्नो फ्लॉवर, महेश मांजरेकर दिग्दर्शित जुनं फर्निचर या चित्रपटांचा समावेश आहे. या महोत्सवाकरिता शासनाच्या अधिकाऱ्यासह चित्रपटांच्या […]

अधिक वाचा..

गाडी लागते- प्रवासात मळमळ-खूप उलट्या होतात हे ५ उपाय- प्रवासात मळमळणारही नाही

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. मुलांनाही सुट्ट्या असतात. त्यामुळे बरेच जण उन्हाळी सहलीचा प्लॅन करतात. पण काही जणांच्या बाबतीत असं होतं की ट्रिपला जाण्याचा आनंद खूप मोठा असतो. त्यासाठी जय्यत तयारीही केली जाते. पण गाडी लागण्याचा त्रास होत असल्याने ऐन प्रवासाचा दिवस जेव्हा येतो, तेव्हा आनंद व्हायचं सोडून टेन्शन यायला लागतं. कारण गाडीमध्ये बसताच उलट्या होतात […]

अधिक वाचा..

सुर्यप्रकाशातून व्हिटामीन डी मिळण्याची योग्य वेळ

व्हिटामीन डी आपल्या शरीरासाठी फार आवश्यक आहे. याचा सगळ्यात मोठा स्त्रोत सुर्याची किरणे हा आहे. हे व्हिटामीन आपल्या शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरस अवशोषित करण्यास मदत करते. जे हाडं आणि दातांच्या मजबूतीसाठी आवश्यक असते. या व्यतिरिक्त व्हिटामीन डी इम्यून सिस्टिम चांगली ठेवता येते. ज्यामुळे शरीरात इन्फेक्शन होत नाही आणि आजारांपासूनही बचाव होतो. हृदय आणि ब्लड वेसल्सही […]

अधिक वाचा..

शरीराच्या या अवयवांमध्ये वेदना म्हणजे धोक्याचा इशारा, हाय कोलेस्टेरॉलचा असू शकतो संकेत

हाय कोलेस्टेरॉल हे हृदयरोग आणि हार्ट अटॅकला जबाबदार ठरतं. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे आजकाल शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढत आहे. जर एकदा का शरीरात कोलेस्टेरॉल वाढलं तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या डोकं वर काढतात. इतकंच नाही तर जीवालाही धोका होतो. कोलेस्टेरॉल वाढल्यावर शरीरात काही लक्षणं दिसतात जी तुम्हाला माहीत असायला हवीत. जेणेकरून वेळीच उपचार […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांवरील अस्मानी संकटात सुलतानी सरकार झोपले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा

मुंबई: राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात अवकाळी पावासाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजपा युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले आहे. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यामध्ये ऐन लग्नात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी…

शिरूरः शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील पुण्याई मंगल कार्यालयामध्ये आज (मंगळवार) दुपारी ४च्या दरम्यान लग्नसमारंभात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेनंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात शिरूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल केले आहेत. ऋषीकेश नितीन जाधव (वय 23, रा.नानगाव,ता.दौंड,जि.पुणे) यांनी संदीप दत्तात्रय शेलार, हर्षद बाळासो खळदकर व विशाल केशव खळदकर (सर्वजण रा.नानगाव, ता.दौंड,जि.पुणे) यांच्याविरुद्ध मारहाण व […]

अधिक वाचा..