चहा पिऊन पित्त वाढतं ? ४ प्रकारचे ‘हे’ चहा प्या, तब्येतीसाठीही उत्तम-चहाही सोडायला नको

असं म्हणतात, “चहाला वेळ नाही पण वेळेला चहा हवाच.” काही चुकीचं सांगत नाहीत डॉक्टर, चहा म्हणजे व्यसनच आहे. काही लोकांची चहाची वेळ उलटून गेली आणि चहा मिळाला नाही तर, चिडचिड व्हायला लागते. चहाची मुळात भारतीयांना सवय लागली आहे. भारताच्या प्रत्येक प्रदेशाची भोजन पद्धती भिन्न आहे. प्रत्येक प्रदेशाच्याच काय तर, गावोगावी अन्नात वैविध्य आढळून येते. संध्याकाळी […]

अधिक वाचा..

शिंदोडी येथील क्रिकेट स्पर्धेत शिरुर, श्रीगोंदा, पारनेर तसेच दौंड तालुक्यातील २० संघाचा सहभाग

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात ओम साई क्रिकेट क्लबच्या वतीने पहिल्यांदाचं ‘शिवशंभो चषक २०२५’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन गुरुवार (दि २४) रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेत शिरुरसह श्रीगोंदा, पारनेर तसेच दौंड तालुक्यातील २० संघानी सहभाग घेतला आहे. […]

अधिक वाचा..

माउथ अल्सरने त्रस्त झालात? हे ‘सहा’ घरगुती उपाय करून बघा…

शरीराला उष्णतेचा त्रास होतो म्हणजे नक्की काय होते? तर शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते. शरीरासाठी अति उष्ण असे पदार्थ खाल्याने शरीरातील उष्णता वाढते. तसेच उन्हामुळे , बदलत्या वातावरणामुळेही शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे पित्ताचा त्रास होतो. अपचनाचा त्रास होतो. अनेक त्रास व्हायला लागतात. अशी दुखणी सहसा जात नाहीत. हैराण करून सोडतात. काहींच्या शरीर रचनेतच उष्णतेचे प्रमाण जास्त […]

अधिक वाचा..

रक्तामधील साखरेची पातळी कशी ओळखता येईल

रक्तामधील साखरेची सात्म्यता-विकृती हा शब्द वाचून तुम्ही गोंधळात पडला असाल. आपल्या रक्तामधील साखर ही आपल्या शरीराला, आपल्या शरीरकोषांना अनुकूल असते, असली पाहिजेच. मग तिची विकृती कशी काय होईल. होते असे की, सेवन केलेल्या अन्नापासून तयार होणारी साखर ही शरीरकोषांना उर्जा म्हणून सातत्याने एका सम प्रमाणात मिळत राहायला हवी. तेव्हाच शरीरकोष अर्थात शरीर त्याची विविध जैवरासायनिक […]

अधिक वाचा..

काँग्रेस पक्ष मच्छिमारांच्या समस्या सोडवण्यास कटीबद्ध; हर्षवर्धन सपकाळ

नवी मुंबई विमानतळबाधित मच्छिमारांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्रात पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना शासनाच्या जाचक धोरणांमुळे विविध समस्यांना सामारे जावे लागत आहे. मासेमारीमध्ये अनेक ठेकेदार व भांडवलदार शिरल्याने कोळीबांधवांवर अन्याय होत आहे. काँग्रेस पक्षाने सातत्याने या समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही काँग्रेस पक्ष मच्छिमार समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात बिबट्याचा हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील इनामगाव (नलगे मळा रोड, कौल वस्ती) येथे आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. लक्ष्मीबाई बबन भोईटे (वय ८२) या वृद्ध महिलेला घराच्या पढवीत झोपलेले असताना बिबट्याने शिकार समजून फरफटत नेले आणि हल्ला करून ठार केले. ही घटना पहाटे साडेचारच्या दरम्यान घडली. सुरुवातीला घरासमोर असलेल्या […]

अधिक वाचा..

देश दुखवटा पाळत असताना सत्कार सोहळे करून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?

मुंबई: जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याने देशात दुखवटा पाळला जात आहे. संपूर्ण देश या घटनेने हादरला असून जनतेत तीव्र रोष आहे. अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री सत्कार सोहळे करून घेत आहेत हे अत्यंत संताप आणणारे कृत असून सत्कार सोहळे करून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुका शिक्षक पतसंस्था भ्रष्टाचाराच्या गर्तेत; संचालक मंडळ बरखास्त करण्याची नंदकिशोर पडवळ यांची मागणी

पतसंस्थेतील अनेक आर्थिक घोटाळ्यांचा आणि कारभारातील अपारदर्शकतेचा पर्दाफाश शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिक्षक सहकारी पतसंस्था ही एक विश्वासाची संस्था म्हणून ओळखली जात होती. मात्र गेल्या दोन पंचवार्षिकांमध्ये या संस्थेचा कारभार पूर्णतः बेजबाबदार, अपारदर्शक आणि भ्रष्टाचारग्रस्त झाला असल्याचा गंभीर आरोप माजी सभापती नंदकिशोर पडवळ यांनी सहाय्यक निबंधक शिरूर यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केला आहे . […]

अधिक वाचा..

रोज आवळा खा अन् ताक प्या अन् आतड्यांचे आरोग्य सुधारा

आतड्यांचे आरोग्य हे तुम्ही काय खाता आणि शरीर ते कसे शोषते यावर अवलंबून असते. आतड्यांचे आरोग्य विकसित होण्यास वेळ लागतो. चांगला आहार आणि जीवनशैलीतील बदल ही प्राथमिक आवश्यकता असली तरी पोषणतज्ज्ञ ख्याती रूपानी यांनी आतड्यांसाठी आवश्यक असलेल्या पाच गोष्टी सांगितल्या आहेत. ताक: दररोज १० दिवसांसाठी दररोज रात्रीच्या जेवणाची सुरुवात एका भाजीने करा. नंतर सॅलेड आणि […]

अधिक वाचा..

हृदय निरोगी ठेवण्यासाठी योगासने

योगासने केल्याने हृदय निरोगी राहते. ते योग्य पद्धतीने केले तर शरीर निरोगी राहते. व्यस्त जीवनशैलीत हृदय निरोगी ठेवण्यासाठी योगावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. पुढील काही योगासने हृदयासाठी फायदेशीर आहेत. १) भुजंगासन: कोब्रा पोज म्हणजे भुजंगासन केल्याने हृदय मजबूत होते. यामुळे पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक होतो. भुजंगासनामुळे पाठदुखी मध्येही आराम मिळतो. भुजंगासनामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी […]

अधिक वाचा..