लहान मुलांच्या डोळ्यांना मायोपियाचा धोका! मुलांचे डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी ५ गोष्टी 

हल्ली मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप असं काहीही न बघणारे लहान मूल क्वचितच एखादं सापडेल. बहुतांश मुलांना मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही या स्क्रीनचं अक्षरश: वेड लागलं आहे. उठल्या उठल्या आधी मोबाईल बघणारे आणि दिवसभर कामानिमित्त लॅपटॉपच्या स्क्रिनला चिटकून बसणारे, त्यानंतरही घरी आल्यावर टीव्ही पाहून रिलॅक्स होणारे पालक घरात असल्यावर मुलं वेगळं तरी काय करणार. पण लहान मुलांचे डोळे […]

अधिक वाचा..

५ सवयी स्वत:ला लावून घ्या, समोरच्यावर पडेल इम्प्रेशन- सगळेच तुम्हाला म्हणतील ‘स्मार्ट क्लासी वुमन’

काही महिला अशा असतात की त्यांची आणि आपली मुळीच ओळख नसते. अशाच कुठेतरी, कधीतरी त्या आपल्या अचानक समोर आलेल्या असतात. त्यांच्याशी आपण एक अक्षरही बोललेलो नसतो. फक्त त्यांच्या काही कृती आपण दुरून बारकाईने पाहिलेल्या असतात. पण तरीही त्या महिलांची एक वेगळीच प्रभावी छाप आपल्या मनात कायम घर करून राहाते. त्या महिलेची एक वेगळीच आदरयुक्त इमेज […]

अधिक वाचा..

तुम्ही जे खाता त्यातून तुम्हाला कॅन्सर किंवा डायबिटिस तर होणार नाही

प्लास्टीकपासून बनलेल्या खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये धोकादायक रसायनं असतात. अभ्यासानुसार ७६ संदिग्ध पदार्थ स्तन कॅन्सरसाठी कारणीभूत ठरणारे घटक दिसून आले. ज्यातील ६१ तत्व प्लास्टीकशी संबंधित होते. ज्यामुळे स्तनांच्या कॅन्सरचा धोका वाढतो. ९० टक्के लोकांना बीपीएचा धोका: पॅकेज्ड फूडमध्ये सोडीयमचे प्रमाण जास्त असते. जे हाय ब्लड प्रेशरचं मुख्य कारण मानलं जातं. ज्यामुळे हृदयाचे आजार उद्भवतात. कॅन किंवा बॉटल्समधल्या […]

अधिक वाचा..

वाईट सवयींचा परिणाम यकृतावर कसा होतो 

आरोग्य हेच धन असे विचार आपण ऐकत असतो. मात्र, वेगवान जगात सर्वाधिक दुर्लक्ष होते ते आरोग्याकडे. सगळ्यासाठी वेळ असतो, पण व्यक्‍तीला स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. काही कालावधीनंतर याचे परिणाम दिसतात. शरीरधर्म सुरळीत चालण्यासाठी काही अवयव अत्यंत महत्त्वाचे असतात. जसे यकृत. यकृत हा अवयव शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील काही क्रिया या यकृतामुळे सुरू […]

अधिक वाचा..

रात्रभर झोपल्यानंतरही सकाळी तुम्हाला थकवा, आळस आणि झोप येते, ‘या’ व्हिटॅमिन्सची कमतरता

जर तुम्ही रात्री चांगली आणि गाढ झोप घेतली तर तुम्हाला दिवसभर ताजंतवानं वाटतं. कधीकधी संपूर्ण रात्र झोपल्यानंतरही तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही. सकाळी उठण्याची इच्छा होत नाही आणि दिवसभर आळस जाणवतो. याचं कारण झोपेची कमतरता नसून शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते. जेव्हा शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता असते तेव्हा जास्त झोप येऊ लागते किंवा कमी होऊ […]

अधिक वाचा..

आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढणार, तुम्हाला सुद्धा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्याची सुवर्णसंधी

मुंबई: महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने डिजिटलायझेशन व्हावे आणि राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ रीतीने उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रे’ यांचे जाळे विस्तारीत करण्यात येणार असून सेवा केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असल्याची घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत निवेदन करुन घोषणा केली. महत्वाच्या घोषणा […]

अधिक वाचा..

पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर केंद्राकडून राज्याला विशेष पॅकेज आणा

मुंबई: शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार व लाडकी बहिणींना १५०० रुपयांवरून २१०० रुपये देण्याचे जाहीर आश्वासन महायुतीने दिले होते. पण आता त्यांची भाषा बदलली असून ३१ मार्चपूर्वी कर्ज भरण्याचे फर्मान काढले जाते हा प्रकार राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा गजनी झाल्याचा प्रकार आहे पण पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर त्यांनी केंद्र सरकार कडून विशेष […]

अधिक वाचा..

वक्फ विधेयकाला विरोध करुन उबाठा मुस्लिम मतांसाठी लाचारी स्वीकारणार

मुंबई: संसदेत सादर होणाऱ्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करुन उबाठा मुस्लिम मतांसाठी लाचारी स्वीकारेल, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निरुपम पुढे म्हणाले की, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला देशभरातील विविध राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यात शिवसेनेसह एनडीएमधील सर्वच […]

अधिक वाचा..

कान्हूरमध्ये जलस्रोतांची पातळी खालावली, टँकर सुरू करण्याची ग्रामस्थांकडून मागणी

पाबळ (सुनिल जिते): कान्हूर मेसाई(ता. शिरूर) हद्दीतील वाड्या-वस्त्यांवरील जलस्रोतांची “पाणीपातळी खालावल्याने येथील नागरिकांकडून त्वरित टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव शिरूर पंचायत समितीकडे देण्यात आलेला असल्याची माहिती उपसरपंच योगेश पुंडे यांनी दिली. मागील सलग दोन वर्षांपासून कान्हूर मेसाई ग्रामपंचायत हद्दीतील तसेच परिसरातील वाड्या-वस्त्यांच्या भागात पावसाने पाठ फिरवली आहे. मागील वर्षी मान्सूनपूर्व, मान्सून […]

अधिक वाचा..

त्या बहुचर्चित खुण प्रकरणातील दोषी आधिकारी, कर्मचाऱ्यांवर कधी होणार कारवाई ?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिक्रापूर येथील बेवारस प्रेत सापडलेल्या बहुचर्चित खुण प्रकरणी पुराव्याअभावी व विलंबामुळे पाचपैकी चार आरोपींचा जामीन दोन महीन्यातच सत्र न्यायालय पुणे यांच्याकडून मंजूर झाला आहे. हा खुनाचा गुन्हा खत्री पोलिस हवालदाराने तक्रार करुन मीडीयाने आवाज उठवून उजेडात आणल्यानंतर गुन्हा घडल्यापासून तब्बल १० महीन्यांनी उघड झाला होता. तोपर्यंत गुन्हयातील पुरावे बऱ्यापैकी नष्ट झाले होते. […]

अधिक वाचा..