हिवाळ्यात ओलं खोबरं खाण्याचे फायदे

खोबऱ्याचा वापर रोज घराघरांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खोबऱ्याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आता हिवाळ्याला सुरूवात होणार आहे, अशात जर तुम्ही ओलं खोबरं नियमितपणे खाल तर तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. ओल्या खोबऱ्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच यात भरपूर आयर्न आणि फायबरही असतं. […]

अधिक वाचा..

थंडीच्या दिवसांत पचनशक्ती बिघडली? भल्या सकाळी करा ह्या गोष्टी

खाल्लेल्या पदार्थांचे नीट पचन न झाल्यास शरीराला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची कमतरता भासते. आपले शरीर पचन संस्थेवर आणि पचन क्रियेवर अवलंबून असते. निरोगी पचनसंस्था असलेल्या व्यक्तीचे शरीर निरोगी व सुदृढ असते. यासाठीच हिवाळ्याच्या दिवसांत जर तुम्ही तुमच्या मॉर्निंग रुटीनमध्ये थोडासा बदल करून काही आरोग्यदायी सवयीं लावल्या तर पचनक्रिया सुरळीत राहते. हिवाळ्यात पचनशक्ती मजबूत ठेवण्यासाठी फॉलो […]

अधिक वाचा..

पॉक्सो कायद्यांतर्गत तातडीने कार्यवाही करा

कोंढवा परिसरात स्कूल बस चालकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश पुणे: पुणे शहर परिसरात महिला आणि लहान मुलींवर विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच, एकंदरितच पुणे शहर व ग्रामीण परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. अशीच आणखी एक संतापजनक घटना कोंढवा परिसरात घडली आहे. येथे एका शाळकरी मुलीवर […]

अधिक वाचा..

मध्यान्न भोजन योजनेतील अंडी व फळांसाठी सरकारनेच निधी द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

मुंबई: भाजपा युती सरकारने आता शाळकरी मुलांच्या आहारावरच गदा आणली आहे. मध्यान्न भोजन योजनेतून शाळकरी मुलांना आहारातून प्रोटीन मिळावे यासाठी अंडी व फळे दिली जात होती. परंतु भाजपा युती सरकारने आता अंडी व फळांना निधी देण्यास नकार देत शाळा व्यवस्थापनांनी स्वतः खाजगी देणगीदारांकडून पैसे उपलब्ध करावेत असा जीआर काढला आहे. सरकारचा हा निर्णय सरकारी शाळांमध्ये […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना ‘साहित्य भूषण’ पुरस्कार प्रदान

मराठी विश्व संमेलनाचा भव्य शुभारंभ  पुणे: राज्य शासनातर्फे आयोजित मराठी विश्व संमेलनाचे पुण्यात भव्य उद्घाटन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार तसेच उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. उदय सामंत उपस्थित होते. कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मा. मधू मंगेश […]

अधिक वाचा..

शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी विशेष बैठकीची गरज

GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत नागरिकांनी दक्ष राहावे; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पुणे: पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. जनतेच्या मजबूत जनादेशामुळे बैठकीची उत्सुकता होती  याप्रसंगी बोलताना डॉ. […]

अधिक वाचा..

जे जे रुग्णालयातील नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर व गोनिओलेंस उपकरणाचे लोकार्पण

मुंबई: इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑफिसर्स अँड वाइव्हस् असोसिएशन (IASOWA) यांनी ग्लॉकोमा आजाराचा धोका लक्षात घेता कावसजी जहांगीर नेत्र विभाग, ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व जे. जे. रुग्णालय समूह यांना ५ लाख रुपयांचे नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर व गोनिओलेंस यंत्र उपलब्ध करुन दिले आहे. याचे लोकार्पण मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते २९ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले. ग्लॉकोमा […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात प्लॅस्टिक वापरणारे व विक्री करणाऱ्यांवर नगरपरिषदेची कारवाई

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुरनगर परिषद व शिरुर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने शिरुर शहरातील अवैध प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करत तब्बल ७५ हजार रुपयांचा दंड तर ६४ कीलो प्लास्टिक जप्त केले असल्याची माहिती शिरुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली आहे.   शिरुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रितम पाटील व पोलिस निरिक्षक संदेश केंजळे […]

अधिक वाचा..

शिरुर; शेतकऱ्यांना वन विभागाकडून सोलर झटका मशीनचे वाटप

शिरुर (अरुणकुमार मोटे) मानव आणि बिबट यांचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालेला दिसुन येत आहे. कवठे येमाई, सविंदणे ‌या परिसरात बिबट‌ व तत्सम जंगली हिंस्र प्राण्यांचे ‌प्रमाण वाढले आहे. शेतकरी आपले पशुधन टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. तसेच या गावातील शेत पिकाचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.   त्यामुळे पशुधनाचे व शेत पिकाचे ‌वन्य […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील ‘या’ गावात भुजल पातळी खाली गेल्याने बोअरवेल घेण्यास बंदी

कारेगाव (तेजस फडके) सध्या शिरुर तालुक्यात मोठया प्रमाणात औद्योगिक वसाहत वाढतं असल्यामुळे प्लॉटिंगचा व्यवसाय तेजीत आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या जवळ असणाऱ्या अनेक गावात बांधकाम करण्यासाठी बोअरवेल घेण्याची स्पर्धा सुरु असल्याने भुजल पातळी मोठया प्रमाणात खालवली असल्याने एका गावातील ग्रामस्थांनी २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेत गावात बोअरवेल घ्यायला बंदी घातली आहे.   शिरुर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या […]

अधिक वाचा..