Shikrapur Police Station

शिक्रापुरच्या त्या ‘दिप’ रतनचा खाकी वर्दीला काळीमा फासणारा लाजिरवाना पराक्रम…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) ‘सत्य’ हे ताकातल्या लोण्यासारखं असतं ते कितीही खाली ढकललं तरीही वर येतंच. या म्हणीप्रमाणे कोणत्याही गुन्ह्याला ‘कधी ना कधी’ वाचा फुटते. केलेल पाप हे कधीना कधी उघडकीला येतेच खुनाला फुटते. अशीच एक धक्कादायक घटना शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे .   एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी लपवण्याचा आणि सोडुन देण्याच्या […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

धक्कादायक; खुनाच्या आरोपीला आर्थिक तडजोड करत वाचवण्याचा शिक्रापूरच्या पोलिस अधिकाऱ्याचा प्रयत्न…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलीस निरीक्षक यांनी या आरोपीकडुन पैसे घेऊन सोडून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून याची वाचा फोडण्यासाठी त्याच पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या ‘खत्री ‘ पोलिस कर्मचाऱ्याने याबाबत वरिष्ठांना लेखी तक्रार अर्ज केला आहे. जर पोलीस अधिकारीच खुनाच्या गुन्हयातील आरोपीला पैसे घेऊन सोडून देत असेल […]

अधिक वाचा..

महिला व बालकांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील; आदिती तटकरे

मुंबई: महिला आणि बालकांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण संवेदनशीलतेने काम करत असून त्यांच्याशी संबंधित योजना आणि कार्यक्रमांची प्रभावी, पारदर्शक आणि दर्जेदार अंमलबजावणी केली जात आहे जेणेकरून विकसित भारत… विकसित महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करता येईल, अशा शब्दात आपल्या भावना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. महिला आणि बालकांच्या विकासाला गती […]

अधिक वाचा..

लिव्हर आणि किडनीची सफाई करणारं खास डिटॉक्स ड्रिंक, कसं कराल तयार…

आजकालच्या खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. शरीर आतून कमजोर होत आहे. रोज शरीरात टॉक्सिन जमा होतात. हे रक्त, किडनी, लिव्हर आणि फुप्फुसांसारख्या अवयवांमध्ये जमा होतात. जर यांची स्वच्छता केली गेली नाही तर कॅन्सर, इन्फेक्शनसारख्या आजारांचा धोका वाढतो. लिवर-किडनी होईल डिटॉक्स किडनी आणि लिव्हर डिटॉक्स करण्याची पद्धत सांगितली […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाण्याचे आरोग्यदायी फायदे

हिवाळ्यात जेव्हा तापमान कमी होत जाते, तेव्हा आपल्या शरीराला थंडीशी लढण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, तसेच उर्जा टिकवून ठेवण्यासाठी पोषक घटक हवे असतात. गरम सूप आणि चहा हे हिवाळ्यात सेवन करता येईल, असे महत्त्वाचे पदार्थ आहेत. तसेच, पालेभाज्या सुद्धा हिवाळ्यात पौष्टिक घटकांचा मुख्य स्रोत आहेत. हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत. आरोग्यदायी हिरव्या पालेभाज्या पालक: […]

अधिक वाचा..

केस गळती थांबविण्यासाठी घरगुती उपाय

१) तुमचा खुराक चांगला असला पाहिजे. चांगले केस चांगल्या तब्येतीवर सजलेले दिसतात. प्रोट्रीनयुक्त अन्न खा. दूध, मासे, पनीर खा २) ओल्या केसांना रगडून पुसू नका. केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा. ३) केसांना तेलाने मसाज करा. मसाज करताना बोटे डोक्याच्या पृष्ठभागावर रगडा, केसांवर नको. ४) पातळ केस असल्यास ऑलिव्ह तेल वापरा. तसेच मोहरीच्या (सरसो) तेलात मेथी […]

अधिक वाचा..

या सोप्या गोष्टी करा शुगर अजिबात वाढणार नाही

गोड पदार्थ हा अनेकांचा विक पॉईंट असतो. काहींना तर प्रत्येक जेवणात, जाता येता गोड खायला लागतं. तुम्हीही त्यातलेच असाल आणि तुम्हालाही सारखं गोड खाण्याची इच्छा होत असेल तर ते आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. कारण गोड खाल्ल्याने आपल्याला त्या वेळापुरते एकदम छान-फ्रेश वाटते. विशेष म्हणजे एकदा गोड खाल्लं की अजून अजून गोड खाण्याची इच्छा होत राहते. […]

अधिक वाचा..

उंची वाढवण्यासाठी आहार, व्यायाम आणि घरगुती उपाय

आपली उंची ही अनेक घटकांवर अवलंबून असते. प्रत्येकाला आपली उंची ही अधिक हवी असते. कमी उंचीमुळे अनेक जण निराश असतात. उंची अधिक असेल तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आकर्षित असते. प्रामुख्याने उंची ठरवण्यासाठी ६० ते ८० टक्के जेनेटिक फॅक्टर आणि अनुवांशिक घटक जबाबदार असतात. तर उंचीसाठी आहार पोषण, व्यायाम यासारखे घटक २० ते ४० टक्के घटक […]

अधिक वाचा..

या वर्षात २६४० नव्या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील

ठाणे: या वर्षांमध्ये एसटीच्या ताफ्यात स्वमलकीच्या तब्बल २६४० नव्या बसेस दाखल होत असून राज्यभरातील प्रत्येक रस्त्यावर नवी लालपरी धावताना दिसेल! असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले ते राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करताना बोलत होते. स्वच्छतेबरोबरच सुरक्षित प्रवासाला महत्त्व देत राज्यातील एकूणच परिवहन सेवेचा चित्र बदलण्याचा ” मास्टर प्लॅन” आपण बनवीत असून टप्प्याटप्प्याने […]

अधिक वाचा..

त्या सरकारी निरीक्षणगृहातील अधीक्षकांची तात्काळ हकालपट्टी करा

मुंबई: उल्हासनगर येथील सरकारी निरीक्षणगृहातील कार्यरत असलेल्या अधीक्षकांची हकालपट्टी करत विशेषगृहातील सेवक दर तीन वर्षानी बदलावे अशी विनंती विधान परिषद उपसभापती नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महिला व बाल विकास प्रशासन यांच्याकडे केली आहे. उल्हासनगर मुलींच्या सरकारी निरीक्षणगृहातून ८ मुली पळून गेल्या होत्या. याबाबत घटनास्थळी माहिती घेतली असता प्रामुख्याने मुलींना चांगले स्वच्छतागृह नाहीत. जेवणाची व्यवस्थित सोय नाही. […]

अधिक वाचा..