ओवा खाण्याचे फायदे

ओवा खाल्याने दम्याचा त्रास कमी होतो. दात दुखत असतील तर ओवा खावा. जुलाब होत असतील तर ओवा खावा. ओव्यामुळे महिलांचा मासिक पाळीचा त्रास कमी होतो. तोंडाचा वास येत असेल तर त्याला ओवा खायला हवा. मूळव्याधीचा त्रास ओव्यानेच कमी होतो. ताप आला तर आजारपणात ओवा खायला हवा. पांढरे केस ओव्यामुळे कमी होतात. जंताचा त्रास ओव्याने कमी […]

अधिक वाचा..

माँसाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी शिवसेना कटिबद्ध; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

कोल्हापूर: तमाम शिवसैनिकांना मायेची सावली देणाऱ्या माय माऊली, माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत कोल्हापुरातून विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर शिवसेना पक्ष कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी अभिवादन करताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा आज ममता दिवस आहे. […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती, भावानेच बहिणीला संपवल…

छत्रपती संभाजीनगरमध्ये मनाला हादरवणारी एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. 17 वर्षीय नम्रता शेरकर हिची 200 फूट उंच डोंगरावरून ढकलून हत्या करण्यात आली आहे. ही क्रूर घटना तिच्या चुलत भावानेच केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. घटनेचा तपशील प्रेम प्रकरणातून रागाचा स्फोट नम्रता एका तरुणावर प्रेम करत होती, मात्र कुटुंबाला तिचं प्रेमसंबंध मान्य नव्हतं. कुटुंबातील […]

अधिक वाचा..

अजित पवार यांनी मंत्रालयात विधी शाखेच्या विद्यार्थी व भावी वकिलांशी साधला संवाद

मुंबई: लोकशाहीचे बळकटीकरण, सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी भारतीय संविधान आणि देशाच्या नियम-कायद्यांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता असणे आवश्यक आहे. ही जागरुकता निर्माण करण्यासह समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित पिडीत बांधवांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, न्यायप्रिय वकिल म्हणून भविष्यात महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत मंत्रालयात आयोजित संवादभेटी […]

अधिक वाचा..

पोलीस यंत्रणांनी महिलांच्या गुन्ह्यांमागील कारणांचा शोध घ्यावा

कोल्हापूर: कोल्हापूर दौऱ्यांतर्गत, कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमधील महिला अत्याचार विषयक गुन्ह्यांचे प्रतिबंध करण्याबाबत केलेली कार्यवाही व उपाययोजना संदर्भात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आज (सोमवार, ६ जानेवारी २०२५) बैठकीचे आयोजन केले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. मागील वर्षभरात महिला अत्याचार विषयक घटनांमध्ये दाखल गुन्हे व त्यामध्ये झालेल्या कार्यवाहीतील प्रगती, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार यासंदर्भात […]

अधिक वाचा..

कॅन्सरला टक्कर देतात ही फळे कोणती ती बघा…

कर्करोग हा जागतिक स्तरावर मृत्यूसाठी प्रमुख जोखीम घटकांपैकी एक आहे. या आजाराचा धोका वर्षानुवर्षे वाढत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कर्करोग हा एक जीवघेणा आजार आहे, दुर्दैवाने बहुतेक प्रकरणांमध्ये तो रोग अत्यंत गंभीर झाल्यावरच आढळतो. कर्करोगाचा धोका पुरुषांमध्ये सर्वाधिक असतो आणि महिलांमध्ये गर्भाशय-स्तन कर्करोगाचा धोका असतो. ते दरवर्षी लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण बनत आहे.आरोग्य तज्ज्ञांचे […]

अधिक वाचा..

कोलेस्टेरॉल कमी करतो अन् पिंपल्स दूर करतो कच्चा लसूण, जाणून घ्या…

लसणाचा वापर रोज वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टेस्ट वाढवण्यासाठी केला जातो. सोबतच लसणाचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात हेही तुम्ही ऐकलं असेल. लसूण शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासही मदत करतो. मात्र, लसणाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे लसणामुळे नसांमधील ब्लॉकेज मोकळे करण्याची देखील क्षमता असते. लसणामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. यात अनेक औषधी गुण […]

अधिक वाचा..

दिवसभर स्क्रीन पाहून डोळे थकल्यावर हे व्यायाम केल्याने डाेळ्यांचा ताण कमी होईल

सध्या डिजिटल युग सुरु आहे, प्रत्येकजण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने स्क्रीनचा उपयोग करत असतात. कित्येकांना लॅपटॉप किंवा मोबाईल फोन शिवाय करमतच नाही. काहीवेळा कामानिमित्त आपण सगळेच दिवसरात्र कोणत्या ना कोणत्या स्क्रीनसमोर बसलेले असतोच. सतत डोळ्यांसमोर अशी स्क्रीन दिसत राहिली तर एका ठराविक काळानंतर आपल्याला डोळ्यांच्या अनेक समस्या सतावू लागतात दिवसभर डोळ्यांसमोर स्क्रीन असेल […]

अधिक वाचा..

मुंबई महानगर क्षेत्रात केबल कार प्रकल्प राबविण्यासाठी नितीन गडकरींची भेट घेणार

परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक यांची माहिती मुंबई: ७ जानेवारी रोजी होणाऱ्या विकसित भारत २०४७ या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या लक्षप्राप्तीच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीस महाराष्ट्राचे परिवहन म्हणून मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष भेट घेऊन मुंबई […]

अधिक वाचा..

निरोगी आहारासाठी काही टिप्स 

पाणी पिण्यास विसरू नका. पाण्याव्यतिरिक्त इतर पेये पिण्यावर नियंत्रण आणा. या पेयांमुळे शरीरात जाणार्‍या कॅलरीजची संख्या वाढते आणि परिणामी वजन वाढते. भाज्यांचा रस, सूप यांचा आहारात समावेश करा. कधीतरी गोड खाण्यास हरकत नाही. मात्र त्यांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा. अशा पदार्था मध्ये अ‍ॅडेड सुगर मोठ्या प्रमाणात असते. नीट बसून खा. घाईघाईत खाल्ल्यास बऱ्याचदा जरुरी पेक्षा जास्त […]

अधिक वाचा..