प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी उपाय 

तुळस: रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुळशीची आठ ते दहा पानं रोज चावून खावीत. यामुळे शरीरात जंतूसंसर्गाला अटकाव होतो. तूप: कोणत्याही वयोमानात शरीराचं पोषण करायचं असेल तर अर्धाचमचा तूप आवजरून खावं. तुपामुळे शरीराला वंगण मिळतं. अनेकजण कौतुकानं आपल्या आहारात चीज, बटर असल्याचं सांगतात. पण जी कमाल अर्धा चमच तूप करतं ती या पदार्थाना जमत नाही. आवळा-लिंबू: […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला का दिला जातो? जाणून घ्या…

हिवाळ्यात जेव्हा तापमान कमी होत जाते, तेव्हा आपल्या शरीराला थंडीशी लढण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, तसेच उर्जा टिकवून ठेवण्यासाठी पोषक घटक हवे असतात. गरम सूप आणि चहा हे हिवाळ्यात सेवन करता येईल, असे महत्त्वाचे पदार्थ आहेत. तसेच, पालेभाज्यासुद्धा हिवाळ्यात पौष्टिक घटकांचा मुख्य स्रोत आहेत. आरोग्यदायी हिरव्या पालेभाज्या पालक: पालकामध्ये लोह, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी व फोलेट […]

अधिक वाचा..

वयानुसार रक्तातील साखरेची पातळी किती असली पाहिजे 

वयानुसार रक्तातील साखरेची पातळी  6 ते 12 वर्षे :- 80 ते 180 mg/dl 13 ते 19 वर्षे :- 70 ते 150 mg/dl 20 ते 26 वर्षे :- 100 ते 180 mg/dl 27 ते 32 वर्षे :- 100 ते 140 mg/dl 33 ते 40 वर्षे :- 140 mg/dl पेक्षा कमी 40 ते 50 वर्षे :- 90 […]

अधिक वाचा..

भाजपा युतीला ‘लाडकी बहीण’ची गरज संपली; सरकार आता ‘लाडका भाऊ’साठी काम करणार

मुंबई: ‘लाडकी बहीण’मुळेच पुन्हा सत्तेत आलो असे भाजपा युतीचे नेते सांगत आहेत पण आता निवडणुका संपल्याने लाडक्या बहिणीची महायुतीला गरज राहिलेली नाही. लाडकी बहीणचा विषय आता संपला आहे. सरकारचा शपथविधी होताच दोन दिवसात एका ‘लाडक्या भावाला’ एक हजार कोटी रुपयांची संपत्ती परत मिळाली आहे. ही तर सुरुवात असून ‘आगे आगे देखो होता है क्या? म्हणत […]

अधिक वाचा..
Farmer

शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी केंद्र सरकार देतय 50% पर्यंत अनुदान…

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत एखाद्या शेतकऱ्याने ट्रॅक्टर खरेदी केल्यास त्याला 20% ते 50% अनुदान देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा लाभ कसा घेता येईल? या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आणि कोणी अर्ज कसा […]

अधिक वाचा..

बॅलेट पेपरवर मतदानाच्या जनतेच्या मागणीची दखल निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी

मुंबई: राज्यातील नव्या सरकारबद्दल जनतेच्या मनात संभ्रम असून हे सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना राज्यात तीव्र बनली आहे. मारकडवाडीतच नाही तर राज्यातील प्रत्येक गावाची हीच भावना आहे. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे अशी मागणी जनतेतूनच जोर धरत असून ग्रामसभा तसे ठराव पास करत आहेत. निवडणूक आयोग व मा. सर्वोच्च न्यायालय या दोन संस्थांनी या जनभावनेची […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरात 3 दिवसांत 3 खून, ठाकरे गटाचा इशारा

पहिली घटना – हर्सूल परिसर 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून. स्थान: हर्सूल कारागृहासमोरील मैदान. मृताचे नाव: दिनेश उर्फ बबलू मोरे. मागील वाद: वैयक्तिक कारणावरून दोन टोळक्यांमध्ये वाद. पोलिसांची कारवाई: दोन आरोपींना अटक, उर्वरित आरोपींचा शोध सुरू. मृताच्या कुटुंबीयांचा आक्रोश: मृतदेह थेट पोलीस आयुक्तालयात आणून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी. दुसरी घटना – मिसरवाडी किरकोळ […]

अधिक वाचा..

शरद पवारांनी जनतेचा कौल समजुन घेत पराभव मान्य करावा; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शरद पवार हे राजकारणाचा ५० वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले जेष्ठ नेते आहेत. त्यामुळे अशा नेत्यांनी संयमाने वागायच असत व पराभव स्वीकारायचा असतो. शरद पवारांनी जनतेचा कौल मान्य करावा. लोकांचं ऐकावं, कार्यकर्ते व खोटं सांगणाऱ्या नेत्यांचं ऐकू नये असा सल्ला राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिला. शिरुर तालुक्याच्या […]

अधिक वाचा..
ranjankhalge-nighoj

Video : निघोज येथील रांजण खळगे एक निसर्गाचा चमत्कार!

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या शेवटी टाकळी हाजी नावाचे गाव आणि नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्याचे निघोज गाव यांच्या सीमेवरून कुकडी नदी वाहते. नदीच्या दोन्ही काठांवर बेसॉल्ट खडक आहे. नदीने वाहून आणलेले दगड-गोटे या बेसॉल्ट खडकावरील खोलगट भागात अडकले जातात. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगड-खोटे या भागात गोलगोल फिरून खोलगट भागाचे अर्धगोलाकार खड्ड्यांमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला […]

अधिक वाचा..

पाणी पिण्याचे नियम

जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास शरीर बारीक होते. जेवणानंतर लगेच पाणी जास्त प्यायल्यास शरीर जाड होते. पोट सुद्धा वाढते जेवणामध्ये एक ते दोन घोट पाणी प्यायल्यास शरीर मध्यम राहते. ० जेवणानंतर ३० ते ४५ मिनिटांनी 4.9K आवश्य तेवढे पाणी प्यावे. आपण गरम / मध्यम गरम जेवण घेतो. म्हणून जेवतेवेळी कोच पाणी पिणे आवश्यक आहे. अन्यथा पचनशक्ती कमजोर […]

अधिक वाचा..