जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास शरीर बारीक होते.
जेवणानंतर लगेच पाणी जास्त प्यायल्यास शरीर जाड होते. पोट सुद्धा वाढते
जेवणामध्ये एक ते दोन घोट पाणी प्यायल्यास शरीर मध्यम राहते. ० जेवणानंतर ३० ते ४५ मिनिटांनी 4.9K आवश्य तेवढे पाणी प्यावे.
आपण गरम / मध्यम गरम जेवण घेतो. म्हणून जेवतेवेळी कोच पाणी पिणे आवश्यक आहे. अन्यथा पचनशक्ती कमजोर होईल.
फ्रिजचे पाणी / बर्फाचे थंड पाणी केव्हाच पिऊ नका. तर माठातील प्या.
(सोशल मीडियावरून साभार)