मायग्रेन ची कारणे व उपचार 

मायग्रेन हा डोकेदुखीचा एक प्रकार असून याला अर्धे डोके दुखणे किंवा मायग्रेन डोकेदुखी असेही म्हणतात. अनेकांना वरचेवर हा त्रास होत असतो. पुरुषांच्यापेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. मायग्रेनमध्ये डोक्याच्या एका बाजूला खूपच वेदना सुरू होतात. याबरोबरच डोळ्यासमोर अंधारी येणे, काजवे चमकणे, मळमळ व उलट्या होणे असे त्रास मायग्रेन डोकेदुखीमध्ये होत असतात. बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार, […]

अधिक वाचा..

सकाळी झोपेतून लवकर उठण्याचा सगळ्यात मोठा फायदा

झोपेतून लवकर उठण्याचा फायदा: ज्या लोकांमध्ये अनुवांशिक रूपाने सकाळी लवकर उठण्याची सवय असते, त्यांचं मानसिक आरोग्यही चांगलं असतं. या लोकांना सिजोफ्रेनिया आणि डिप्रेशनसारखे मानसिक विकार होण्याचा धोकाही कमी असतो. नेचर कम्युनिकेशन नावाच्या एका मॅगझिनमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये बॉडी क्लॉक संबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे की, सकाळी लवकर उठणे […]

अधिक वाचा..

टाचदुखी कारणे व उपाय

कारणे नियमित पोट साफ न होणे. जड अन्नपदार्थ जास्तच खाणे. घाईघाईने जेवणे. उपाय एक लहान चमचा मेथी दाणे + पाणी सकाळी व संध्याकाळी घ्या. लिंबाची एक फोड सालीसह चावून चावून खा. हातापायाचे तळवे मागून व पुढून प्रेस करा. लवकर गुण येतो. रीकाम्यापोटी सकाळ संध्याकाळ करा. कोमटच पाणी प्या. पोट साफ ठेवा. त्यासाठी त्रिफळा चूर्ण घ्या. […]

अधिक वाचा..

लहान मुलांच्या डोळ्यांना मायोपियाचा धोका! मुलांचे डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी करा या गोष्टी

हल्ली मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप असं काहीही न बघणारे लहान मूल क्वचितच एखादं सापडेल. बहुतांश मुलांना मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही या स्क्रीनचं अक्षरश: वेड लागलं आहे. उठल्या उठल्या आधी मोबाईल बघणारे आणि दिवसभर कामानिमित्त लॅपटॉपच्या स्क्रिनला चिटकून बसणारे, त्यानंतरही घरी आल्यावर टीव्ही पाहून रिलॅक्स होणारे पालक घरात असल्यावर मुलं वेगळं तरी काय करणार. पण लहान मुलांचे डोळे […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर! फायनान्स कंपनीच्या आरेरावीला कंटाळून उचलले आत्महत्येचे पाऊल…

शिक्रापूर : घर गहाण ठेवूनही कर्ज न देताही कर्ज हप्त्यांच्या तगादा लावल्यामुळे हरिभाऊ रघुनाथ गायकवाड (रा. तळेगाव-ढमढेरे, ता.शिरूर) यांनी आत्महत्या केली आहे. याप्रकरणी शिक्रापूर येथील महिंद्रा फायनान्स कंपनीचे सूरज पवार व महेंद्र पाटील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शीतल हरिभाऊ गायकवाड (वय ४३, रा. तळेगाव ढमढेरे) […]

अधिक वाचा..

बाळ सुखरूप जन्माला यावे, यासाठी गर्भ संस्कारात ‘या’ स्तोत्राचा समावेश करा

गर्भारपणात सगळे आईची काळजी घेतात, पण आईला काळजी असते ती बाळाची. बाळ सुखरूप जन्माला यावे म्हणून ती देवाकडे प्रार्थना करते, आवश्यक ती सगळी काळजी घेते. याच उपचाराला जोड देता येते उपासनेची! रामरक्षा स्तोत्रामध्ये असे ११ श्लोक आहेत, जे आपल्या नखशिखांत देहाचे रक्षण करतात. म्हणून त्याला रामरक्षा कवच असे म्हणतात. बाळ सुखरूप जन्माला यावे, यासाठी गर्भ […]

अधिक वाचा..

महापरिनिर्वाण दिनी ‘कामगार आयुक्तालयातर्फे’ कामगारांकरीताच्या विविध योजना जनजागृती

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे कामगार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई यांच्यातर्फे कामगारांकरीता विविध योजनांबाबत जनजागृती मोहिम अंतर्गत माहीती उपलब्ध करुन देणाऱ्या माहिती पत्रकांचे वाटप व कामगार विभागातील विविध योजनांविषयी […]

अधिक वाचा..

राज्यातील शिक्षकांसाठी मोठा दिलासा! पगारात 20% वाढ 

मुंबई: राज्यातील 50 हजार शिक्षकांच्या पगारात 20% वाढ करण्याचा निर्णय आता अंमलात येणार आहे. शिक्षण विभागाने संबंधित पात्र शाळा आणि शिक्षकांची माहिती दहा डिसेंबरपर्यंत मागवली आहे. या निर्णयामुळे शिक्षकांचे आयुष्य सुसह्य होणार आहे. निर्णयाची पार्श्वभूमी 14 ऑक्टोबर 2024: महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पगारवाढीबाबत निर्णय घेतला गेला, मात्र आचारसंहिता लागल्याने निर्णय स्थगित. निवडणुकीनंतर: महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर निर्णयाच्या […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने महाराष्ट्र द्वितीय स्थानी

विविध श्रेणीत 6 पुरस्कार पटकावले मुंबई: पंचायती राज मंत्रालयाने जाहीर केलेल्या विविध श्रेणींमध्ये 45 पुरस्कारांपैकी प्रत्येकी सात पुरस्कारांसह ओडिशा आणि त्रिपुरा संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर आहेत. सहा पुरस्कारांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर तर आंध्र प्रदेश चार पुरस्कारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. बिहार आणि हिमाचल प्रदेशने प्रत्येकी तीन श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. सन 2022 ते 2024 या कालावधीत […]

अधिक वाचा..

मतदान चोर सरकारचा निषेध म्हणून आज विधानसभा सदस्यपदाची शपथ न घेण्याचा मविआचा निर्णय

मुंबई: विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही अशीच भावना जनतेला वाटत आहे. जनतेच्या मतांचे हे सरकार नाही. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]

अधिक वाचा..