पोट साफ न होण्याची कारणे 

तुम्ही दिवसभर अॅक्टिव राहत नाहीत. दिवसभर लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा टीव्ही समोर असता किंवा फोन बघत असता. अशात फिजिकल ॲक्टिविटी जास्त होत नाही. याचा प्रभाव थेट पोटावर पडतो. तुम्ही जे खाता, पिता किंवा विचार करता त्याचा पोटावर प्रभाव पडतो. तुम्ही जर रात्री उशीरा खाता किंवा जास्त कार्ब्स खाता, ब्लू लाईटच्या संपर्कात जास्त राहता, तसेच तुम्ही फार […]

अधिक वाचा..

चहा चपाती खाण्याचे चांगले- वाईट परिणाम

चहा चपाती खाण्याचे सकारात्मक परिणाम १)पोषक तत्वांनी समृद्ध:- चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स फायबर आणि काही जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. हे पोषक घटक शरीराला दिवसभर उत्साही ठेवतात. शिवाय पचनाच्या समस्याही दूर करतात. २) हायड्रेशन:- शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी आणि लिक्विड पदार्थ खाणं गरजेचं आहे. चहा प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. मात्र, जास्त चहा पिणे आरोग्यासाठी चांगले नाही. […]

अधिक वाचा..

वर्षाच्या अखेरीस पुन्हा महागाईचा ताप; ॲड.अमोल मातेले

गॅस सिलेंडर महागल्याने सामान्य माणूस होरपळला मुंबई: महागाईने पुन्हा एकदा सामान्य जनतेला आपल्या कचाट्यात ओढले आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग पाचव्यांदा वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसला आहे. “घरातले चूलबुडगे आणि बाजारातले दरबुडगे” या म्हणीप्रमाणे आता घरगुती स्वयंपाकासाठीही जास्त खर्च करावा लागत आहे. आधीच वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना, गॅस सिलेंडरच्या किंमतीत […]

अधिक वाचा..

देवाभाऊ, पुन्हा येताहेत…

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० डिसेंबरला मतदान झाले आणि २३ डिसेंबरला मतमोजणी झाली. मतमोजणीनंतर भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आल्याचे स्पष्ट झाले. भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशा सत्ताधारी महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. महायुतीचे २३५ आमदार निवडून आले. महाराष्ट्रात विधानसभेच्या झालेल्या सलग तीनही निवडणुकांमध्ये भाजपाचे सर्वाधिक आमदार निवडून येत […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत २१०० रुपये; जाणून घ्या का

महाराष्ट्र सरकारची *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना* महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. विधानसभा निवडणुकीआधी सरकारने महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे वचन दिले होते. मात्र, काही महिलांना पुढच्या हप्त्यापासून या योजनेचा लाभ मिळणार नाही. अर्जाची छाननी सुरू १५ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर आचारसंहिता लागू झाली. आता अर्जांची छाननी सुरू असून, ज्यांच्या अर्जांमध्ये […]

अधिक वाचा..

केसांना शॅम्पू करताना कोणती काळजी घ्यावी 

वेगवेगळे शॅम्पू वापरूनही जर चांगला परिणाम मिळत नसेल तर याचे कारण केस धुतांना करत असलेल्या चुका असू शकतात. जाणून घेऊया केसांना शॅम्पू करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात. दोनदा शॅम्पू टाळा: एकाच वेळी सलग दुसऱ्यांदा पुन्हा शॅम्पू लावणे चुकीचे आहे. कारण याने केस अधिक ड्राय होतात. मात्र शॅम्पू करण्यापूर्वी केसांना तेल लावले असेल किंवा केस ऑईली […]

अधिक वाचा..

फेशियल योगा करण्याचे फायदे

चेहरा सुंदर दिसावा असे प्रत्येकालाच वाटणे साहजिक आहे. मात्र, वाढते वय, प्रदूषण, ताणतणाव आणि इतर विविध कारणांमुळे चेहऱ्यावर लवकरच सुरकुत्या दिसू लागतात. फेशियल योगा गाल फुगवा आणि हवेला डावीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे हलवा. जीभ शक्य होईल तितकी बाहेर काढा आणि १०-१५ सेकंदा नंतर परत घ्या. अंगठा व बोटांनी कपाळ आणि भुव्यांच्या दरम्यान असलेली त्वचा […]

अधिक वाचा..
savindane-farmer

Video; शिरूर! जमिन मोजणीच्या वेळी बेकायदेशीर जमाव जमवून अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न…

गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाची टाळाटाळ शिरुर (तेजस फडके): सविंदणे (ता. शिरूर) येथे शेतजमिनीची सरकारी मोजणी करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मोजणी करण्यास मज्जाव करण्यासाठी बेकायदेशीर जमाव जमवून अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (ता. २९) घडली. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही अरेरावी करण्यात आली. सविंदणे (ता. शिरूर) येथील शेतकरी […]

अधिक वाचा..

मूग भिजवून खाण्याचे फायदे

आजकाल लोक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि फीट राहण्यासाठी पौष्टिक आहारावर अधिक भर देतात. हिवाळ्यात तर अनेक पौष्टिक पदार्थांचं सेवन केलं जातं. वेगवेगळे कडधान्य भिजवून खातात. यातीलच एक म्हणजे मूग. मूग डाळीचं तर लोक वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करतातच. मात्र, अनेकांना भिजवलेले मूग खाण्याचे फायदे माहीत नसतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत. खासकरून हिवाळ्यात भिजवलेल्या मुगाचं सेवन […]

अधिक वाचा..

बदाम आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे

बदाम खाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभकारी असते. यामध्ये असलेल्या पोषक तत्वांच्या मुळे केस, आणि त्वचा निरोगी राहतातच, पण त्या शिवाय स्मरणशक्ती उत्तम राहावी या करिताही बदामाचे सेवन केले जाते. वास्तवात बदाम कितीदा नियमित खाल्ले जातात हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे. दररोज चार ते पाच बदामांचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक ताकद, जीवनसत्वे, क्षार, आणि प्रथिनांच्या रूपाने […]

अधिक वाचा..