भाजपाच्या राज्यात शेतकऱ्याच्या सोयाबीन, कापसाला भाव नाही…

मुंबई: नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सत्तेत येताना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अजूनही पूर्ण केलेली नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही, शेतमालाला भाव नाही, उलट मोदींनी शेती साहित्याचा खर्च वाढवला, बी बियाणे, डिझेल महाग केले. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असूनही शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, कापसाला भाव दिला जात नाही. हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल विकण्याची […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांचा अवमान करणाऱ्या दोघांवर कारवाई करा…

साधू कटके यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष साधू कटके यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध अवमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी साधू कटके आणि यांचे पुत्र संतोष कटके यांचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात येत असून साधू कटके आणि संतोष कटके वर कठोर कायदेशीर […]

अधिक वाचा..

स्वराज्य संग्राम पक्षाचा शिवसेना महायुतीला पाठिंबा

मुंबई: शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या महायुतीला स्वराज्य संग्राम पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्वराज्य संग्राम पक्षाचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी घोषणा केली. मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र हिताचे अनेक निर्णय घेतले. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले. अण्णासाहेब पाटील […]

अधिक वाचा..

उद्योगपतींना लाखों कोटींची कर्जमाफी देणाऱ्या मोदींनी देशातील एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का केली नाही

गोंदिया: शेतकऱ्यांच्या हितासाठीच शेतकरी कायदे आणले होते असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतात पण ते काळे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते तर शेतकरी रस्त्यावर कशासाठी उतरले होते? भाजपाचे सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या धान, सोयाबीन, कापसाला भाव देत नाही. देशातील मुठभर उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्जमाफ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ वर्षात एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का […]

अधिक वाचा..

माहिम कोळीवाड्यातील ‘त्या’कोळी महिलेची महेश सावंत यांनी घेतली भेट

मुंबई: माहिम रेतीबंदर येथील कोळीवाड्यातील प्रचारादरम्यान घडलेल्या प्रकारानंतर कोळी महिलेला धमकी देऊन व तिची सोशल मीडियावर बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही गंभीर बाब समोर येताच आज माहिम विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांनी मंगला तांडेल या कोळी महिलेची भेट घेऊन तिच्या दुःखावर फुंकर घालत संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीमागे उभे असल्याची […]

अधिक वाचा..

शरद पवारांच्या जातीयवादावर क्ष-किरण

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला आहे. मागेही त्यांनी एकदा मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात असाच आरोप केला होता. परवा राज ठाकरे यांनी पवारांच्या जातीयवादाचं उदाहरण देताना सांगितलं की, “शरद पवार हे जातीयवाद करतात, त्याचं एक उदाहरण देतो. पुण्यात एका कार्यक्रमात शरद पवारांना लोकमान्य टिळकांची पुणेरी […]

अधिक वाचा..
ashok-pawar

शिरुर-हवेलीत अशोक पवार यांच्या विरोधात ‘मलिदा गँग’ मैदानात…

शिरुर (तेजस फडके): सध्या थंडीच वातावरण सुरु असुन शिरुर-हवेली मतदार संघात मात्र विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण गरम झाले असुन आमदार अशोक पवार यांनी दोन वेळा विधानसभेत निवडुन गेल्यानंतर केलेली विकासकामे विरुद्ध विकासाचे कसलेही व्हिजन नसलेली ‘मलिदा गॅंग’ अशीच सध्या लढत सुरु झाली आहे. अशोक पवारांचे विकासाचे राजकारण हे वीज, पाणी, शेती, आरोग्य या शेतकऱ्यांच्या मुलभुत गरजांभोवती […]

अधिक वाचा..
ashok-pawar

निष्ठावंत विरूद्ध गद्दार अशीच सध्याची निवडणूक : अशोक पवार

शिरूर (तेजस फडके): शरद पवार साहेबांच्या विचारांशी गद्दारी करुन शिरूर तालुक्यातील अनेक महाठग विरोधकांना जाऊन मिळाले आहेत. एक प्रकारे निष्ठावंत विरूद्ध गद्दार अशीच सध्याची निवडणूक असून पवार साहेबांशी गद्दारी केलेल्यांना मतदार कधीही स्विकारणार नाही, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे शिरूर-हवेलीचे उमेदवार अशोक पवार यांनी केले. करडे (ता. शिरूर) येथे विधानसभा प्रचाराच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत […]

अधिक वाचा..
shivajirao adhalrao patil

‘दिलीप वळसे पाटील यांचे काय चालले आहे? यावर आढळराव पाटील म्हणाले…

पुणे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मला विचारले ‘दिलीप वळसे पाटील यांचे काय चालले आहे? यावर मी म्हणालो ‘जयंतराव, दिलीप वळसे पाटील हे 100 टक्के मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. माझे मन साफ आहे. माझ्या मनात तेच ओठावर आहे. वळसे पाटलांची जागा मोठ्या मताधिक्क्यानेच निवडून येणार’ असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील […]

अधिक वाचा..

ऑयली त्वचा साठी उपाय कसा करावा

1) बेसन, तांदळाचे पीठ, दही आणि हळद मिक्स करून लेप बनवून लावल्यामुळे स्कीन चे ऑईली पण समाप्त होते आणि चेहऱ्यावर चमक येते. हा उपाय face वरून काळे दाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी देखील फायदेशीर होतो. 2) मध, पुदिना रस आणि लिंबू रस यांचा देखील oily skin पासून सुटका मिळवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. 3) हळद, […]

अधिक वाचा..