body

शिरूर तालुक्यातील एका विहीरीत आढळला महिलेचा मृतदेह…

शिरुर (अरुणकुमार मोटे) : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील सोदक वस्ती येथे शेतामध्ये सासऱ्याला जेवणाचा डब्बा घेऊन गेलेल्या सुप्रिया शहाजी सोदक (वय ३२) या महिलेचा मृतदेह शेतातील विहिरीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मयत महिलेचे सासरे सुरेश मारूती सोदक यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर […]

अधिक वाचा..
shirur-police-mobile

शिरूर पोलिसांनी गहाळ झालेले मोबाईल तपास करून मुळ मालकांना केले स्वाधीन…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत चोरी गेलेल्या १० मोबाईल फोनचा शिरूर पोलिसांच्या पथकाने शोध घेवून मुळ मालकांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती शिरूर चे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे. शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील शिरूर बाजारपेठ, शिरूर बस स्थानक व शिरूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईल गहाळ झाल्याचे अर्ज पोलिस स्टेशन मध्ये दाखल […]

अधिक वाचा..
ashok-pawar-banner

अशोक पवार यांना मिळत असलेल्या प्रतिसादाची विरोधकांनी घेतली धास्ती…

विरोधकांकडून उठवल्या जातात वावड्या.. शिरूर (तेजस फडके): पुणे-सोलापूर महामार्गावरील गावांमध्ये आमदार अशोक पवार यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. अशोक पवार यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून विरोधकांनी धास्ती घेतली आहे. आमदार अशोक पवार यांचे बॅनर हटवून त्याठिकाणी शरद पवार यांचे बॅनर लावल्यामुळे पूर्व-हवेली परिसरात विरोधकांकडून वावड्या उठवल्या जात आहेत. शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. […]

अधिक वाचा..

मुगाचे लाडू कसे बनवावे

साहित्य सव्वा वाटी साजूक तूप, ४ वाटी मुगाचे पीठ, 2 वाटी पिठीसाखर, ड्रायफ्रूट आवडीनुसार कृति  सव्वा वाटी साजूक तूप फेटून घेणे. (वेळ – १५ मिनिट) फेटून घेतलेल्या तुपामध्ये ४ वाटी मुगाचे पीठ घालावे व सर्व जिन्नस एकत्र करावे. १० – १२ तास ते मिश्रण मुरून द्यावे. नंतर ते मिश्रण मंद आचेवर दीड ते दोन तास […]

अधिक वाचा..

कोथिंबिरीचा रस फायदे व तोटे 

कोथिंबिरीचा रस पिण्याचे फायदे  1) कोथिंबिरीचा रस प्यायल्याने आतडी निरोगी राहतात आणि पचनक्रिया सुधारते. गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या दूर होतात. २) या रसामुळे शरीरातील विषाक्त घटक बाहेर पडतात. ३) कोथिंबिरीच्या रसामध्ये दाहकविरोधी(anti-inflammatory) आणि जीवाणूवाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म (antibacterial properties) असल्यामुळे चेहऱ्यावरील मुरमे कमी होतात आणि त्वचा चमकदार होते. ४) कोथिंबिरीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, सी […]

अधिक वाचा..

खोकला व त्यावरील प्रभावी उपाय

1) हळदीच्या दुधात खारीक मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो. दूधामध्ये दोन खारीक व हळद उकळून घ्यावे व थंड झाल्यावर घ्या. असे केल्याने कफ मोकळा होतो व बाहेर पडतो. खोकला बरा होतो. 2) आले व मध एकत्र करून घेतल्यास आराम मिळतो व खोकला बरा होतो. 3) लसुण प्रकृतीने उष्ण आहे. त्यात ॲन्टीबॅक्टेरियल गुण असतात, लसणाच्या पाकळ्या […]

अधिक वाचा..

डायबिटीस आणि हृदयरोगाचा धोका कमी करते पालक भाजी, फायदे वाचाल तर…

१) डायबिटीस रूग्णांसाठी फायदेशीर:- पालक भाजीच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. कारण यात अल्फा लिपोइक अॅसिड असतं, जे इन्सुलिन सिक्रीशन वाढवतं. २) एनर्जी मिळते:- पालकमध्ये फायबर, आयर्न आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि याद्वारे शरीराचा थकवा दूर करण्यास मदत मिळते. ३) डोळ्यांसाठी फायदेशीर:- पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन […]

अधिक वाचा..

संधिवात म्हणजे काय व कारणे

संधिवात संधिवाताला सांधेदुखी असेही म्हणतात. सांध्यांमध्ये कार्टिलेज नावाचा घटक असतो. या कार्टिलेजमुळे सांध्यांची हालचाल योग्यरीत्या होत असते. कोणत्याही कारणास्तव कार्टिलेजची झीज झाली असता सांधेदुखी वाढते व या वेदना असह्य होतात. सांध्यांमधील हाडे एकमेकांना घासली जातात त्यामुळे गुडघ्यामध्ये सूज येऊ लागते. या स्थितीला सांधेदुखी किंवा ऑस्टिओआर्थरायटिस असे म्हटले जाते. सांधेदुखी ची कारणे साधारणतः साठ वर्षानंतर हा […]

अधिक वाचा..

कोण कुठे आणि किती जागा जिंकणार, संपूर्ण यादीच आली समोर

मुंबई: विधानसभा निवडणुकीपूर्वी Matrize चा सर्व्हे समोर आला आहे. ज्यामद्ये महाराष्ट्रातील सत्ता आणि महायुती-महाविकास आघाडीचं भवितव्य काय असणार याचा अंदाज समोर आलं आहे. सर्वेक्षणात प्रदेशनिहाय किती जागा कोणाला मिळणार? याचा सुद्धा अंदाज समोर आला आहे. विभागनिहाय किती जागा कोणाला मिळणार? पश्चिम महाराष्ट्र महायुती: 70 जागांपैकी महायुतीला 31-38 जागा आणि 48 टक्के मते मिळू शकतील. महाविकास […]

अधिक वाचा..

तुम्हीही सुरू करू शकता रेशन दुकान; जाणून घ्या रेशन दुकान सुरू करण्याविषयीची सविस्तर माहिती…

स्वस्त भाव दुकान सुरू करण्यासाठी पात्रता 1) अर्जदार हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे. 2) अर्जदार हा किमान 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. 3) अर्जदार हा ज्या भागात शॉप सुरु करण्यासाठी रिक्त पद सूचित केले आहे त्या भागाचा रहिवाशी असणे अनिवार्य आहे. 4) अर्जदार हा रेशन दुकान संबंधित पुस्तके आणि खात्याचीदेखभाल करण्यास सक्षम असला […]

अधिक वाचा..