ramling

श्री क्षेत्र रामलिंग…

प्रभू श्री रामचंद्र यांना ज्या वेळी वनवासाला पाठवले त्या वेळचा रामलिंगचा इतिहास आहे. श्री रामचंद्र ज्या वेळी वनवासाला होते त्यावेळी त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. दिवसभर पायी चालायचे व रात्री मुक्काम करायचा. रात्री जेथे मुक्काम करायचा तेथे वाळूची पिंड बनवायची व सकाळी सूर्योदयाच्या अगोदर ती पिंड शेजारील नदीत विसर्जित करायची, असा दिनक्रम ठरलेला. नित्यक्रमाणे आत्ता जेथे […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

कायद्यांचे शिक्षण महत्वाचेच!

कोणत्याही क्षेत्रात कायदेशीर अडचणींना तोंड द्यावं लागलं, की सर्वांना गरज पडते ती वकिलांची! खासगी असू दे किंवा सार्वजनिक क्षेत्र; प्रत्येक क्षेत्रात केव्हा ना केव्हा वकिलांची आवश्यकता भासत असतेच. फक्त कंपन्या किंवा सरकारी कार्यालयेच नाही तर वैयक्तिक पातळीवरही कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी याच वकीलमंडळींची मदत घ्यावी लागते. म्हणूनच आज कायद्याचा अभ्यास केलेल्या पदवीधरांना करिअरच्या अनेक संधी निर्माण […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील गावांची यादी…

शिरूर तालुक्यातील गावांच्या यादीमध्ये नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंद आणि सदस्यांची माहिती व छायाचित्रे व मुलाखती ठेवल्या जातील. संपर्कः तेजस फडके- 9766117755 / 9423020103 वाघाळे कारेगाव मांडवगण फराटा कुरुळी कोंढापुरी इनामगाव निमगाव म्हाळुंगी निमगाव भोगी आण्णापूर मलठण आपटी मोटेवाडी कोळगाव डोळस विठ्ठलवाडी खैरेनगर सणसवाडी चिंचोली मोराची वरुडे टाकळी हाजी हिवरे पारोडी गुनाट तांदळी काठापूर खु. पिंपरी दुमाला […]

अधिक वाचा..

गाई पासून माणसांपर्यंत सर्वांना आवडणारा गोरक्षक: शिवशंकर स्वामी

एक काळ असा होता जेव्हा पुण्यात रोज गायींची कत्तल होत असत. कोवळ्या वासरांच्या नाजूक गळ्यांवरुन रोज कसायांचे सुरे फिरायचे अशा वातावरणात मिलींद एकबोटे यांनी गाय आणि गोवंश वाचवायचे शिवधनुष्य हाथी घेत महाराष्ट्रात गोरक्षणाच्या मोहिमा राबवत गोरक्षकांच एक मोठं संघटन उभं केल आणि हजारो गाईंचे आणि गोवंशांचे प्राण वाचवले ते कायदेशीर मार्गाने लाचखोर पोलिस तसेच माजलेले […]

अधिक वाचा..

पत्रकार सुरक्षा कायदा आणि त्यातील तरतुदी

पत्रकार सुरक्षा कायदा आणि त्यातील तरतुदी काय आहेत यांचा आढावा घेतला आहे कायद्याचे अभ्यासक वैभव चौधरी यांनी ‘महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१७’ म्हणजेच पत्रकार संरक्षण कायदा. असा कायदा करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य आहे. हा कायदा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

अधिक वाचा..