पुणे-शिरूर महामार्ग खरंच होणार कोंडीमुक्त; तीन मजली उड्डाणपुलाचे काम मार्चपासून…
पुणेः शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माउली कटके यांनी गेल्या काही दिवसांत पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूककोंडीच्या समस्येवरती उपाययोजना म्हणून रस्त्यालगतचे अतिक्रमण हटवले आहे. त्यामुळे कोंडीतून वाहनचालकांची काहीशी सुटका झाली आहे. या मार्गावर खराडी बायपास ते शिरूरदरम्यान तीन मजली उड्डाणपूल होणार असून, त्याचे काम मार्चच्या अखेरीस सुरू होणार असल्याचे आमदार कटके यांनी सांगितले. राज्यातील पहिला अत्याधुनिक […]
अधिक वाचा..